Wednesday, October 4, 2017

Health


चूँकि इस ब्लॉग पे अब नई पोस्ट नही हो रही है
इसलिए कृपया निचे के लिंक पे क्लिक करे या उसे टाइप करे। वहाँ आपको नये नये पोस्ट मिलेंगे।
Please visit --
www.whatsapppropagated.blogspot.in









HERE THOSE POSTS ON  THE TOPIC OF HEALTH ARE POSTED WHICH WERE/ ARE CIRCULATED/CIRCULATING ON MOST POPULAR SOCIAL MEDIA- WhatsApp

HENCE IF YOU FORGOT TO SAVE. HERE YOU CAN FIND IT.

जर आपल्याला व्हाट्स एप्प वरील हेल्थ या विषया वरील एखादी पोस्ट पहायची आसेल आणि आपल्या कडे सेव / संग्रहित नसेल तर.... चिंता नका करु . फक्त लक्षात ठेवा हा वेब एड्रेस/पत्ता.
चिंता न करे . केवल ध्यान में रखें इस वेब एड्रेस को.
और अगर पसंद आए तो शेयर करना न भूले।

-----------------------------------------------------------------------
*मधुमेह असणाऱ्या साठी एक चांगली बातमी**

, खुश खबर
''डॉ. टोनी अल्मेडा,'' किडनी स्पेशियलीस्ट तध्न्य (मास्टर) मुंबई,
यांनी आपल्या अथक आणि व्यापक प्रयोगा द्वारे मधुमेहावर यशस्वी उपचार शोधून काढले आहेत .याचा फायदा जुनाट मधुमेह असलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषास खुप चांगला होवू शकतो ,

                      = सदर रोगा साठी असणारे घरगुती उपचार,=
साहित्य ,,
१) गहु (धान्य) १०० ग्राम ,
२) डिंक ( झाड़ा पासून काढलेला) १०० ग्राम ,
३) जव, (हे एक धान्य आहे) १०० ग्राम ,
४) कलौंजी (कांद्याचे बीज) १०० ग्राम , 

                         = औषध तयार करण्याची कृति,,=
वरील सर्व साहित्य पांच (५) कप पाण्यात मिक्स करून १० मिनिटे उकळवुंन घ्या
हे साहित्य १० मिनिटे उकळल्यावर थंड करण्यास ठेवा, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या  आणी स्वच्छ काचेची बरणी किंवा काचेच्या बाटलित भरून ठेवा ,,

                              = हे कसे वापरावे,, !!=
रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी, एक छोटा कप भरून प्यावे ,
असे नेहमी सात (७) दिवस घ्या ,
पुढील आठवड्यात, एक दिवस आड़ करून हे औषध घ्यावे,

असे दोन आठवडे हे औषध घेतल्यावर तुम्हाला आश्चकारक बदल दिसून येईल, तुम्ही सामान्य झालात हे दिसून येईल, या नंतर तुमचा मधुमेह बरा झाल्यावर, तुम्ही सर्वांन सारखे, सामान्य जेवण जेवू शकता, कोणत्याही समस्स्ये शिवाय ,
आणी हे सर्व नैसर्गिक साहित्य असल्यामुळे याचे कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत हे लक्षात ठेवा ,

तर चला, उशीर कशाला ,,!! आता मधुमेह पळवून लावुया, निरोगी आयुष्य आनंदाने जगु या                                          *संकलन :-डॉ .देवेंद्र खैरनार नाशिक*
*मो .8007007496*


10/14, 2017.
NUTRITIONAL SLEEP
What Time Should You Sleep?
Is there a best time to sleep?
There is a saying that sleeping early and waking up early is good for your health. How true is that? Is it alright to sleep late and wake up late?

You actually have an amazing biological clock ticking inside your body. It is very precise. It helps to regulate your various body functions including your sleeping time.

From 11pm to 3am, most of your blood circulation concentrates in your liver. Your liver gets larger when filled with more blood. This is an important time when your body undergoes detoxification process. Your liver neutralizes and breaks down body toxins accumulated throughout the day.

However if you don't sleep at this time, your liver cannot carry out this detoxification process smoothly.

● If you sleep at 11pm, you have full 4 hours to detoxify your body.
● If you sleep at 12am, you have 3 hours.
● If you sleep at 1am, you have 2 hours.
● And if you sleep at 2am, you only have 1 hour to detoxify.

What if you sleep after 3am? Unfortunately, you won't have any time to actually detoxify your body.

If you continue with this sleeping pattern, these toxins will accumulate in your body over time. You know what happens next.

What if you sleep late and wake up late?

Have you tried going to bed very late at night? Did you realize you feel very tired the next day no matter how much you sleep?

Sleeping late and waking up late is indeed very bad for your health. Besides not having enough time to detoxify your body, you will miss out other important body functions too.

From 3am to 5am, most blood circulation concentrates in your lung. What should you do at this moment? Well, you should exercise and breathe in fresh air. Take in good energy into your body, preferably in a garden. At this time, the air is very fresh with lots of beneficial negative ions.

From 5am to 7am, most blood circulation concentrates in your large intestine. What should you do at this moment? You should poop ! Pass out all unwanted poop from your large intestine. Prepare your body to absorb more nutrients throughout the day.

From 7am to 9am, most blood circulation concentrates in your stomach. What should you do at this moment? Have your breakfast ! This is your most important meal in a day. Make sure you have all the required nutrients from your breakfast. Not having breakfast causes lots of health problems for you in the future.

There you are...the most ideal way to start your day.

After fully detoxifying your blood during your sleep, you wake up fresh to inhale beneficial energy. Then you pass out unwanted poop from your large intestine. After that, you take in balanced nutrients to prepare your body for a new day.

No wonder people living in villages or farms is healthier. They sleep early and wake up early. They follow their natural biological clock.

Living in city, we have more difficulty in following this sleeping schedule. We have good lighting, TV and internet to delay our precious sleeping time.

Follow your natural timetable.

What if you're offered a night shift job? I recommend you to reject it even if the salary is higher. For long term, you may need to spend more money for your health problems.

What if you have assignment to do until late at night? Well, why not sleep early and wake up earlier to do it? Just shift your work time f rom late night to early morning. You get the same time. But your body will appreciate it.

Try to follow this timing as close as possible. Make it your daily routine.


[10/6, 6:47 PM] :
 लोकसत्ता मधिल वैद्य अश्विन सावंत यांचा महितीपूर्ण लेख  - वेळ काढून जरूर वाचा

आपली खाद्यउत्पादने जगभरातील देशांना विकण्याचा धंदा अमेरिका राजरोस करत असते. म्हणून भारतीयांना अमेरिकी खाद्यपदार्थाची मोहिनी घालण्याचा कार्यक्रम  योजनाबद्धरीत्या राबविला जात आहे. याचे कारण- जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणामुळे खिशात अधिक पसा खेळू लागल्याने क्रयशक्ती वाढलेला, आर्थिक स्थर्य आल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झालेला, आणि महत्त्वाचं  वैज्ञानिकतेचा आभास निर्माण करून आकर्षक व आक्रमक जाहिरातबाजीला सहज भुलणारा ४० कोटीहून अधिक संख्येतील मध्यमवर्गीय भारतीय ग्राहक!

ही प्रचंड मोठी बाजारपेठ अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील देशांना आपल्याकडे आकर्षित करते आहे.. त्यांच्याकडे पिकणाऱ्या आणि तयार होणाऱ्या भाज्या, फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ भारतीयांना विकण्यासाठी! या खाद्यपदार्थात ऑलिव्ह तेल, ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ब्रोकोली, किवी, सफरचंदे, बदाम etc.

 मार्केटिंगसाठी विविध माध्यमांचा हुशारीने वापर करून प्रचाराची अशी काही राळ उडविण्यात आली, की समस्त भारतीय, विशेषत:तरुण पिढी त्याने जणू खुळावलीच. पाश्चात्त्य लोक त्यांचे सेवन करतात म्हणजे ते आरोग्याला योग्यच अशी समजूत आपल्याकडच्या तथाकथित उच्चभ्रू व नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गाची झालेली आहे.यातील बहुतांश खाद्यपदार्थ भारतीयांच्या गळी उतरवण्यासाठी सर्वप्रथम कोलेस्टेरॉलचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला.

ब्रेकफास्ट सीरिअल्स आरोग्यास फायदेशीर?

अमेरिकेला कोणतीही विशिष्ट अशी आहार-परंपरा नसल्यामुळे त्यांच्याकडे मांस, मासे, चीज, अंडी वगरे पदार्थ पावामध्ये कोंबून खाल्ले जाऊ लागले. अमेरिकनांच्या आहारात अखंड तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या व फळांचा मुळातच अभाव आहे. हे प्राणिज प्रथिने व रिफाइण्ड कबरेदकांचे अतिसेवन स्थौल्य तसेच अनेक आजारांना कारणीभूत होत आहे. हे ध्यानी आल्यानंतर रोजच्या जेवणात अखंड धान्यांची गरज त्यांच्या लक्षात आली. ज्याचा फायदा काही खाद्यान्न कंपन्यांनी उठवला आणि अपघाताने तयार झालेल्या सीरिअल्सना निरोगी आहार म्हणून दामटले गेले. आणि आज २१ व्या शतकामध्ये दिवसेंदिवस स्थूल बनत चाललेल्या भारतीयांना ब्रेकफास्ट-सीरिअल्स खाण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे.

सीरियल्स म्हणजे अखंड धान्य नव्हे; तर धान्यावर विविध प्रक्रिया करून तयार झालेला तो एक कृत्रिम पदार्थ आहे. या प्रक्रिया करताना धान्यामधील नसíगक गुण व पोषक घटकसुद्धा नष्ट होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे, की ज्या देशामध्ये बाराहून अधिक धान्ये आणि तेराहून अधिक कडधान्ये वर्षभरात पिकतात त्या भारतीयांना सीरिअल्सची मुळात गरजच काय?

  प्रश्न निर्माण झाला तो आपण मदा, साखर, रिफाइण्ड तांदूळ यांचा वापर करू लागलो तेव्हा! त्यामुळे स्थूलत्व व संबंधित रोगांची समस्या ज्या पाश्चात्त्यांचा आहार घेतल्यामुळे आपल्याकडे निर्माण झाली आहे, त्याच पाश्चात्त्यांनी त्या समस्येवर शोधलेले अर्धवट उत्तर आपण स्वीकारायची गरजच काय?

 घराघरांतून सेवन केल्या जाणाऱ्या ब्रेकफास्ट सीरिअल्समधील अति-प्रमाणातील साखर आणि मीठ हे आरोग्याला घातक आहेत, ही गंभीर बाब इथे पूर्णपणे दुर्लक्षिली जात आहे. आज महानगरांमधीलच नव्हे, तर जिल्हा आणि तालुक्याच्या गावांमध्येही ब्रेकफास्ट सीरिअल्सचा चंचुप्रवेश झाला आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह या आजारांना कारणीभूत असणारी इन्सुलिन-प्रतिरोध ((insulin resistance) ही मूळ विकृती शहरांमध्येच नव्हे, तर अगदी गावागावांमध्येही वाढत जाणार आहे.

ऑलिव्ह तेलाचा गवगवा!
ज्या ऑलिव्ह तेलाचा आज जगभर आरोग्यासाठी उत्तम म्हणून उदो-उदो चालला आहे, त्या ऑलिव्ह तेलामधील चरबीचे प्रमाण कधी कुणी तपासले आहे का?ऑलिव्ह तेलामध्ये चरबींचे प्रमाण अतिशय असंतुलित आहे. वास्तवात या तीनही चरबींचे प्रमाण ४ : ४ : २ असे असणे योग्य; जे केवळ तीळतेलामध्ये आहे. आयुर्वेदाने तीळतेलाला आरोग्यासाठी सर्वोत्तम का म्हटले आहे ते इथे लक्षात येते. धूमांक (स्मोक पॉइंट)- अर्थात ज्या तापमानाला तेल जळायला लागते व घातक चरबी तयार करते; तोसुद्धा तीळतेलाचा ४१० अंश फॅरनहाइट इतका आहे. खोबरेल तेलाचा धूमांक ३५०, तर साजूक तुपाचा ५०० आहे. मात्र, ऑलिव्ह तेलाचा धूमांक आहे- ३२० फक्त. त्यामुळे ते तळणासाठी योग्य नाहीच. म्हणूनच तर ऑलिव्ह तेल वापरताना श्ॉलो फ्रायचा वा ते वरून लावण्याचा सल्ला दिला जातो.

मुळात कोणतेही तेल एका ग्रॅममधून नऊ उष्मांक पुरवत असल्याने दिवसभरात पाच ग्रॅमचे तीन चमचे तेल तुमच्या पोटात जाणार असेल तर त्यामधून १३५ उष्मांक तुम्हाला मिळतील; मग ते तेल कोणतेही असो. विशेष म्हणजे- ऑलिव्ह तेल हेआशियाई वंशाच्या लोकांसाठी बनलेले नाही, असे पाश्चात्त्य संशोधकच सांगतात.

 अनेक वष्रे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’ असे काय पोषण या बदामांतून मिळत- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही? बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांतून त्याहून अधिक म्हणजे ९.३ मि. ग्रॅ. आणि हळिवांमधून तर तब्बल १०० मि. ग्रॅ. लोह मिळते.

बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले किलगडाच्या बियांमधून मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात.  शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ.! हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.! महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत!

अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे?

हेच सफरचंदाबाबतही! प्रचारामध्ये किवी आणि सफरचंदामधून मिळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र, प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते? सफरचंदामधून मिळते केवळ एक मि. ग्रॅ.! परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे दहा मि. ग्रॅ.! तर किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ. इतके.

त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या भारतीय फळांमधून कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते. जसे- चिंच १०८ मि. ग्रॅ., काजू फळ १८० मि. ग्रॅ., पेरू २१२ मि. ग्रॅ. आणि आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.! रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारशक्तिवर्धक आणि प्रजननक्षमतासंवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.

ब्रोकोलीमधून काय मिळते?
ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते- जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही? कोिथबीर (४८०० मायक्रो ग्रॅम), अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम) आणि माठ (८३४० मायक्रो ग्रॅम) यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी (६२३ मायक्रो ग्रॅम) बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक फॉलिक अ‍ॅसिड ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम) कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते.

 विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. मग लोक का खरेदी करतात ब्रोकोली? ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात, तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी?

भारतीयांना ओट्सची गरजच काय?

ओट्ससारखे अमेरिकेमध्ये घोडे व डुकरांचा खुराक म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे? ज्या देशात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात, त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे? महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. ओट्सपेक्षा (३६१) अधिक आरोग्यदायी उष्मांक बाजरीतून (३८९) मिळतात. ओट्सहून (११) अधिक चोथा बाजरीमधून (११.३) मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.

तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.  जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, दोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत: नसíगक स्वरूपात.

 याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते. ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल. ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच. नाही का?

गुण सांगता.. दोषांचे काय?

याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?

आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?

त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.

आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.

आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की. आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.

आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.

यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले. यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत. ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?

लेखिका - वैद्य अश्विन सावंत drashwin15@yahoo.com
(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)

[10/7, 11:29 AM]
Rujuta Diwekar is the highest paid *dietitian* in India. She is the one who took care of *junior Ambani* to lose 108 kgs.
*Her advice to diabetics*:

1. *Eat fruits grown locally* ..... Banana, Grapes, Chikoo, Mangoes. All fruits have FRUCTOSE, so it doesn't matter that you are eating a mango over an Apple. A Mango comes from Konkan and Apple from Kashmir. So Mango is more local to you.
*Eat all the above fruits in DIABETES as the FRUCTOSE* will eventually manage your SUGAR.

  2. Choose Seed oils than Veggie oils. Like choose ground nut, mustard, coconut & til. *Don't choose chakachak packing oils*, like olive, rice bran etc.
*Go for kachchi ghani oils than refined oils.*

  3. Rujuta spends max time in her talks talking about GHEE and its benefits.
*Eat GHEE daily.* How much GHEE we should eat depends on food. Few foods need more GHEE, then eat more and vice versa. Eat ample *GHEE. It REDUCES cholesterol.*

  4. *Include COCONUT.* Either scraped coconut over food like poha, khandvi or chutney with idli and dosa
Coconut has *ZERO CHOLESTEROL* and it makes your WAIST SLIM

  5. *Don't eat oats, cereals for breakfast.* They are packaged food and we don't need them. Also they are tasteless and boring and our day shouldn't start with boring stuff.
Breakfast should be poha, upma, idli, dosa, paratha.

  6. Farhaan Akhtar's new ad of biscuits - fibre in every bite... Even ghar ka kachara has fibre, likewise oats have fibre. Don't choose them for fibre. *Instead of oats, eat poha, upma, idli, dosa.*

  7. *No JUICES till you have teeth*in your mouth to chew veggies and fruits.

  8. *SUGARCANE is the real DETOX.* Drink the juice fresh or eat the SUGARCANE.

  9. For pcos, thyroid - do strength training and weight training and avoid all packaged food.

10. *RICE - eat regular WHITE RICE. NO NEED of Brown rice.* Brown rice needs 5-6 whistles to cook and when it tires your pressure cooker, then why do you want to tire your tummy?

A white rice is hand pounded simple rice.

*Rice* is not high is GI INDEX. Rice has mediun GI index and by eating it with daal / dahi / kadhi we bring its GI index further down.
If we take _ghee over this daal chawal then the GI INDEX is brought further down._
*B.* Rice has some rich minerals and you can eat it even three times a day.

11. How much should we eat - *eat more if you are more hungry,* let your stomach be your guide and vice versa.

12. We can *eat rice and chapati together* or only rice if you wish. It depends on your hunger. *Eat RICE in ALL THREE MEALS without any fear.*

13. Food shouldn't make you scared like eating rice and ghee. *Food should make you FEEL GOOD.*

14. *NEVER* look at *CALORIES.* Look at *NUTRIENTS.*

15. *No bread, biscuits, cakes, pizza, pasta*

16. Ask yourself, is this the food my Nani & Dadi ate? If yes then eat without fear.

17. Eat as per your season. *Eat pakoda, fafda, jalebi in monsoon*. Your hunger is as per season. Few seasons we need fried food, so eat them.

18. When not to have chai - tea - don't drink tea as the first thing in morning or when you are hungry. Rest you can have it 2-3 times a day and with sugar.

19. *NO GREEN tea please.* No green, yellow, purple, blue tea.

20. Eat *ALL* of your *TRADITIONAL* foods.

21. Strictly *NO* to packaged foods / drinks.

22. *Exercise / Walk* to digest & stay healthy.

http://m.hindustantimes.com/health-and-fitness/nutritionist-rujuta-diwekar-on-why-you-shouldn-t-skip-rice-ghee-and-sugar/story-AYmmiMAULc1Kd7gnagcZGJ.html


[8/5, 6:50 PM] . 
औषधाविना उपचार : पालेभाज्या खा, पण…!
पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी.

सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अतिशयोक्तीचा नसावा. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडलावणी या अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे.
नुसती भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल; पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
पालेभाज्या या अल्पायू आहेत. त्यांची वाढ दहा-पंधरा दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत होते. या काळात त्यांनी जमीन, पाणी किंवा वातावरणातून घेतलेला जीवनरस हा असाच अल्पायू, कमी आयुष्य देणारा असतो. धान्ये, फळे, कंद यांच्यामध्ये त्या त्या द्रव्यांचा परिपोष झालेला असतो. तसे पालेभाजीत नाही. पालेभाजी शरीराला स्थैर्य देऊ शकत नाही. तरीपण जेव्हा विविध डॉक्टर मंडळी कॅल्शिअमच्या कमतरतेकरिता, कॅल्शियम गोळय़ा घ्यायला सांगतात, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून पालेभाज्यांचा वापर करून शरीरात कॅल्शिअमची अपेक्षित वाढ होते का हे जरूर पाहावे.
पालेभाज्यांतील दुसरा दोष म्हणजे त्यांची उंची लहान असते. त्यामुळे त्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो. पालेभाजीच्या पानांमध्ये हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. आपण मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत यांची गड्डी आणतो, धुतो, चिरावयास घेतो. स्वयंपाक करणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान न पान स्वच्छ धुऊन भाजी करीत असतील का? त्यामुळे खराब पाणी पिऊन ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, उदरवात हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेली बरी. खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा.
पालेभाज्यांतील आणखी एक दोष म्हणजे लघवी कमी होणे. लघवीची आग होणे, लघवी कोंडणे या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्यांत एक प्रकारचे क्षार असतात. चाळिशीच्या वर वय झालेल्या व्यक्तींना लघवीचा त्रास असला तर लघवीवाटे हे क्षार बाहेर टाकणे अवघड असते.
आयुर्वेदात फार प्राचीन कालापासून पथ्यकर व कुपथ्यकारक असे आहारपदार्थाचे केलेले वर्गीकरण ग्रंथात आढळते. या वर्णनात सांगितलेल्या काही वनस्पती आता मिळत नाहीत. कालौघात काही वनस्पती नाहीशा झाल्या. यातही बदल झाला असेल. पुणे-मुंबई व कोकण किंवा देशातील लहानमोठय़ा शहरांत भिन्न-भिन्न प्रकारच्या पालेभाज्यांचे खूपच प्रकार आढळतात. आताच्या संदर्भात सर्वत्र सहज मिळणाऱ्या पालेभाज्यांचा विचार आपण करीत आहोत.
वासनवेल (पाठा) कचोरा, कुरडू, विष्णुक्रांता, चाकवत, दुधी या भाज्या पथ्यकर, पचायला हलक्या व त्रिदोषहारक आहेत. कुरडूची भाजी दुबळेपणा दूर करते. चाकवत सारक आहे. पडवळ, शिकेकाई, कडुनिंब, सागरगोटा, बावची, गुळवेल, वेताची पाने, रिंगणी, डोरली, अडुळसा, ब्राह्मी, रानतीळ, करटोली, कारले, पित्तपापडा, वांगे, पुनर्नवा, दोडका या सर्वाची पाने मलावष्टंभ, वातूळ, पित्त कमी करणारी, थंड, चवीने कडू व वजन घटविणारी आहेत. आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ तर मोहरी सर्वात कनिष्ठ पालेभाजी मानली आहे.
अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.
अंबाडी
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.
करडई
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.
कुरडू
कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळय़ा पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.
कोथिंबीर
कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्यपदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाकरी, भात सोडून सगळय़ा पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त, तर उन्हाळय़ात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअॅऱक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. पथ्यकर भाज्यांत कोथिंबिर अग्रस्थानी आहे.
घोळ
घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.
चाकवत
चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात; पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.
चुका
बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.
तांदुळजा
तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळय़ाच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतडय़ांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठय़ा आतडय़ास जास्त उपयुक्त घटक मिळतात. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण व मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. अनेक प्रकारचे विषविकार, चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा. लघवी स्वच्छ होऊन शरीर निदरेष होते. उंदीर, विंचू, पारा व इतर धातूंच्या विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत.
पालक
पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानात जीवनशक्ती आहे. कृश मुलांना अवश्य द्यावी. दुधाचा पर्याय म्हणून पालक भाजी वापरावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त व अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालकभाजी स्वच्छ धुऊन घ्यावयास हवी. फुप्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा विरघळून जातो.
पुनर्नवा
पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावाने ओळखली जाणारी भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सिरॅसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असताना अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून द्यावा. पाणी होणे थांबते. पोटाची सूज कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा व मुळांचा रस काढून प्यावा. लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पाल्याच्या रसाने रक्त वाढते.
माठ
माठ ही सदासर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते व त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा व पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी.
मुळा
कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा व डिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्याचे चार प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्रप्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रूक्ष, उष्ण, पचायला जड व शारीरिक कष्ट करण्याकरिता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे, याकरिता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका व कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी व शौचास व्यवस्थित होण्याकरिता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरिता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे.
डिंगऱ्या
जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण व गुरू गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडस गावी, अर्बुद, शिबे या विकारात बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांची भाजीने फरक पडतो.
मेथी
मेथी हे मधुमेहींना वरदान आहेच. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांत मेथीचे महत्त्व फार मोठे आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथीपूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्राव वाढतात. बाह्येपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा. दु:ख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरिता मेथीच्या रसाने केस धुवावे.
राजगिरा
राजगिरा बियांचा वापर आहेच. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीही आहेत.
शतावरी
शतावरी पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांत रस द्यावा. पाने पौष्टिक आहेत. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांत ही पालेभाजी पथ्यकर आहे.
शेपू
उग्र वासामुळे शेपूचा वापर कमी होतो. शेपूची पालेभाजी वात व कफविकारात फार चांगली. पाने स्वच्छ धुऊन घेतली की उग्र वास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांत लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारीवर एकवेळी दिलेली भाजी काम करते. ज्या स्त्रियांना मासिक स्राव व्यवस्थित येत नसल्यास त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी. विटाळ नियमित होतो. गळवे पिकण्याकरिता पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरिता व बाहेरून पानांचा लेप अशा दोन्हीकरिता शेपूच्या पानांचा वापर करावा.
हादगा
हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशीळ शुद्धीकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी. जखम भरून येते.
संकलक : प्रमोद तांबे.


[8/10, 8:32 AM]
ताक पिण्याचे हे काही फायदे जाणून घ्या...

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंत मरुन जातात.

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

 9)महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता केवळ ताक पिऊन राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते... तुमची तब्बेत ठीक तर होईलच, पण पैसाही वाचेल...
असे सहा महीन्यात एका वेळेस करा, आपणास होणारे आजारपणाचे खर्च व औषधी वाचेल...
*चला तर मग ताक घ्या...*
*आज पासून  Cold Drinks बंद करूया!!

[8/12, 6:52 AM]
 *बर्फ के ये 10 फायदे जानकर चौंक जाएंगे आप*

*1-कड़वी दवाई खाने से पहले मुंह में बर्फ का टुकड़ा रख लें, दवाई कड़वी ही नहीं लगेगी।*

*2- यदि आपने बहुत ज्यादा खा लिया है और खाना पच नहीं रहा, तो थोड़ा-सा बर्फ का टुकड़ा खा ले। खाना शीघ्र पच जाएगा।*

*3- यदि आपके पास मेकअप का भी समय नहीं है या आपकी त्वचा ढीली पड़ती जा रही है तो एक बर्फ का छोटा-सा टुकड़ा लेकर उसे किसी कपड़े में (हो सके तो मखमल का) लपेट चेहरे पर लगाइए। इससे आपके चेहरे की त्वचा टाइट होगी और यह टुकड़ा आपकी त्वचा में ऐसा निखार ला देगा जो और कहीं नहीं मिलेगा।*

*4- प्लास्टिक में बर्फ का टुकड़ा लपेटकर सिर पर रखने से सिरदर्द में राहत मिलती है।*

*5- यदि आपको शरीर में कहीं पर भी चोट लग गई है और खून निकल रहा है तो उस जगह बर्फ मसलने से खून बहना बंद हो जाता है।*

*6- कांटा चुभने पर बर्फ लगाकर उस हिस्से को सुन्न कर ले, कांटा या फांस आसानी से निकल जाएगा और दर्द भी नहीं होगा।*

*7- अंदरुनी यानी गुम चोट लगने पर बर्फ लगाने से खून नहीं जमता व दर्द भी कम होता है।*

*8- नाक से खून आने पर बर्फ को कपड़े में लेकर नाक के ऊपर चारों और रखें, थोड़ी देर में खून निकलना बंद हो जाएगा।*

*9- धीरे-धीरे बर्फ का टुकड़ा चूसने से उल्टी बंद हो जाती है।*

*10- पैरों की एड़ियों में बहुत ज्यादा तीखा दर्द हो तो बर्फ की क्यूब मलने से आराम मिलेगा।*

*अच्छी बातें, अच्छे लोगों, अपने मित्र, रिश्तेदार और ग्रुप मे अवश्य शेयर करे.*


DrThind-
[8/23, 12:08 PM]
Everyone should share this useful information on saving lives! It's a way to do good!

Please pass this on, as it is not only teach other people, but could save yourself too!

Ways to save a life:

1. Choking - Just lift up your arms.
In New Jersey, US, a 5 years old boy, cleverly saved his grandmother's life, with a very simple method, by raising the arms!
His 56 years old grandma Dilihua was at home watching TV while eating fruits.
When she turned her head, a piece of fruit got stuck in her throat. She tried to press on her chest to dislodge it, but it doesn't help. When the boy asked: "Grandma, are you choking?", she could not answer.
"I think you are choking Grandma, raise your hands, raise your hands."
The Grandma did as he said, and really managed to spit out the fruit!
Her grandson was very calm, and said it was something he learned in school.

2. Body aches upon waking
Do you wake up in the morning and find yourself experiencing body aches? Does your neck feel sore and painful? What should you do if you experience these symptoms?
Just lift your feet up!
Pull your big toes outwards, and slowly massage and rotate in a clockwise or counterclockwise direction!

3 Foot cramps
When you have a cramp in your left foot, raise your right arm as high as possible.
When you have a cramp in your right foot, raise your left arm. This will soothe immediately.

4. Feet numbness
If your left foot becomes numb, swing your your right hand out forcefully.
If your right foot is numb, then swing your left hand.

【Three rescue methods】

1. Half body paralysis (regardless due to brain hemorrhage or clogged blood vessels), half side face drooping. Immediately take a sewing needle and puncture the patient's earlobes at the lowest point, then squeeze out a drop of blood on each side. The sufferer will be immediately cured, and will not have any lasting symptoms.

2. Heart stop due to heart attack. Immediately take off the patient socks, and with a sewing needle puncture each one of the person's ten toes, squeezing a drop of blood out. The patient will then wake up.

3. When the patient has difficulty breathing, regardless whether due to asthma or acute laryngitis, etc., until they start to turn red, quickly puncture the tip of the nose with a needle and squeeze out two drops of black blood.

The above three methods are not dangerous at all, and can be performed within 10 seconds. Do a good deed and share it with friends! I did! Not only can you share knowledge, but you could also save a life!


[9/17, 11:22 AM]
आजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा

आरोग्य संवाद
स्वतः साठी  एवढं  तरी  करा

१)  रिकाम्या  पोटी  हातपाय   प्रेस  करा,  गरम  करा.
२)  भरपूर  टाळ्या  वाजवा.
३)  हातापायाचे  तळवे  जेथे  दुखत  असतील  तेथे  पंपिंग  करून  दाब  द्या.
४)  पायाखाली  लाटणे  घेऊन  त्यावर  तळवे  फिरवा. ( अँक्युप्रेशर  करा )
५)  आठवड्यातून  एकदा  तरी  तेलाने  सर्व  शरीराला  माँलिश  करा.
६)  नियमित  प्राणायाम  करा. ( भस्त्रिका,  कपालभाती  व  अनुलोम  विलोम  )
७)  सकाळी  एक  /  दोन  ग्लास  कोमट  पाणी  प्या.
८)  सकाळी  जास्तच  नाष्टा  करा.  ८  ते  ९  या  वेळेत.
९)  दुपारी  मध्यम  आहार  घ्या.  १  ते  २  या  वेळेत.
१०)  संध्याकाळी  गरज  असेल  तरच  जेवा. किंवा  हलका  आहार  घ्या.  ७  ते  ८  या  वेळेत.
११)  नाभिचक्र  मूळ  जागी  ठेवा.
१२)  पाय  गरम,  पोट  नरम,  डोके  शांत ठेवा.
१३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.
१४)  चौरस  आहार  घ्या.
१५)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  रहा.
१६)  Black  Tea  च  प्या.
१७)  जेवणात  कोशिंबीर  (  कच्चे  )  खा.
१८)  ध्यानधारणा  करा.
१९)  सकारात्मक  वर्तन / विचार  ठेवा.
२०)  सत्य  बोला. समाजसेवा  करा.
२१)  भरपूर  ऐका  मात्र  कमी  बोला.
२२)  *नैसर्गिक  जीवन  जगा.*
२३)  गरज  असेल  तर  घरगुती औषधे  ( आजीबाईचा  बटवा )  घेणे.
२४)  पोट  साफ  ठेवणे.
२५)  वात,  पित्त  व  कफ  प्रवृत्ती  ओळखून  उपचार  करा.

                          आरोग्य   संदेश 

सकाळी  पाणी,  दुपारी  ताक, संध्याकाळी  घ्या  दुधाचा  घोट,
हिच   आहे   आपल्या   निरोगी   जीवनाची   खरी   नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
उपाय
कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
   
 किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर  दुखी
उपाय
१)  जायफळ  पाण्यात  उगळा  +  तिळाचे  तेल  मिक्स  करा.  नंतर  गरम  करा.  थंड  करून  दुखणा-या  जागी  लावा.
२)  आल्याचा  रस  +  मध  दिवसातून  २/३  वेळा  घ्या.
३)  गरम  पाण्याने  शेक  द्या.
४)  हलका  मसाज  करा.
५)  बर्फाने  शेकवा.
६)  रोज सावकाश  व्यायाम / योगासने करा.
७)  नियमित  प्राणायाम  करा.
८)  प्रथम  तेल  लावा  नंतर श्वास  रोखून  माँलिश  करा.  असा  उपाय  शरीराचा  कोणताही  भाग /  अवयव  दुखत  असेल  तर  नक्कीच  करा. गुण  येतोच.
९)  विश्रांति  घ्या.
१०)  दोन्ही  तळव्यांच्या  मागील  बाजूवर   (अंगठा  व  तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर  करा.
११)  पोट  साफ  राहू  द्या.
१२)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू नका.
१३)  नियमित  सकाळी  कोमट  पाण्यातून  व  संध्याकाळी  कोमट  दुधातून  १ / १ चमचा  मेथी  दाणे  घ्या.

   आरोग्य  संदेश 

व्यायाम  व  अँक्युप्रेशरने  व्हा  सुखी,
माझ्या  सल्याने  थांबेल  कंबर  दुखी.
 मान   दुखी  - - - - -

कारणे  -----

जास्त  थंडीमुळे,  झोपेत  अवघडणे,  लचकणे,  झटकन  वळणे,  डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

उपाय  -----

१)  शेक  द्या. ( गरम  पाणी  /  वाळू  )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा.  नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा.  किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा.
७)  असे  १० / १५  वेळा   रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
८)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा.
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

           आरोग्य   संदेश   

निरोगी   राहण्यासाठी   द्या  तुम्ही  झोकून.
गुण  येण्यासाठी   मात्र  श्वास  धरा  रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
             
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

  वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
   
मन आनंदी होत

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

   
कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

       
 दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
           
  विचारशक्ती वाढते

             
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

 लिंबाचे

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.
..
[9/17, 10:49 PM]: *बहुगुणी शेवगा*
भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूमध्ये शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असून यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लोह कॅल्शियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषण रोखण्याकरिता पोषक आहारात केला जातो.
तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ.वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानंाच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.
शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भ्ाूक पूर्ववत व्हावी म्हणून भाजी खावी तसेच शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. ३ केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच १ बाऊल भाजीत आपल्याला आढळते.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेला वेगवेगळी नावे आहेत. जसे मोरंगा;म्हणजे आपला मुंगणा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. आपल्याकडे काही भगात शेवगा देखील म्हणतात. याचेच बॉटनिकल नाव मोलिंगा ओलेयेरा असे आहे. मुंगण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसीड; बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत.
याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते. कुपोषणासारख्या राक्षसावर मात करण्यास हे बहुगुणी झाड ग्रामीण भागातील लोकांना आधारभ्ाूत आहे.
अफ्रिकेसारख्या देशात भ्बळीविरुद्ध लढा देण्याकरिता उत्कृष्ट आहार म्हणून शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया यांचा समावेश करण्यात येतो. तसेच या व्यतीरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्स यासारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणून उपयोगही केला जातो.
वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.
शेवग्याच्या शेंगांच्या काही पाककृती
शेवग्याच्या शेंगांची काठीयावाडी भाजी
ही भाजी काठीयावाड लोकांमध्ये जास्त प्रमाणात बनते.
साहित्य :- शेवग्याच्या ४ शेंगाचे काप, २ ते ३ टोमॅटो, ५ ते ६ लसूण कळ्या, १ इंच आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ कांदे, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट १/२ चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे आणि हिंग, चवीनुसार मीठ, साखर.
कृती :- सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, २ टोमॅटोची प्युरी करून घ्यावी व १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लसूण + आलं+ हिरवी मिर्ची ठेचून घ्यावी. कढईत फोडणीकरिता तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा नंतर त्यात लसूण मिर्ची पेस्ट घालावी व परतून घ्यावी व सर्व मसाले एक-एक करीत घालावे व खमंग भाजून घ्यावेत व त्यांत चिरेलेल टोमॅटो व टोमॅटो प्युरी घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात व चवीपुरते मीठ घालून भाजी परतवून घ्यावी व गरज भासल्यास पाण्याचा हबका देवून मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
शेवग्याच्या शेंगांचा वर्हाडी रस्सा
साहित्य :- शेवग्याच्या शेंगा ४ ते ५, कांदा १ मोठा, लसूण ८ ते १० कळ्या, आलं २ इंच, हिरव्या मीर्च्या ३ ते ४, टोमॅटो १ मोठा आकाराचा, तेल फोडणीकरिता, मीठ चवीनुसार.
वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य :- खसखस १ टे. स्पून, मोठी विलायची १, छोटी विलायची २ नग, जायफळ पाव तुकडा, जायपत्री १ नग, लवंग ५ ते ६, मिरे ७ ते ८, लाल मिर्च्या ५ ते ६, सुके खोबरे १ स्टे. स्पून, २ टे. स्पू. धने पावडर, २ टे. स्पून गरम मसाला, २ टे. स्पून तिखट, १ टी. स्पून हळद, फुटाण्याच्या डाळ्या १ चमचा, कर्णफूल १/२ (अर्धे), तेजपान १-३.
कृती :- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे काप करून घ्यावेत व स्वच्छ पाण्यात घालावे, कांदा चिरून थोड्या तेलावर परतवून घ्यावा व बारीक वाटून घ्यावा, लसूण मिर्ची अद्रक वाटून घ्यावे व टोमॅटो प्युरी तयार करून घ्यावी. वाटणाचा सर्व मसाला थोड्या तेलावर एक-एक करीत भाजून घ्यावा व त्याची पाणी घालून मिक्सरमध्ये मुलायम पेस्ट करून घ्यावी.
कढईत तेल घालून त्यात तेजपान घालावे व लगेचच त्यात वाटलेला कांदा व वाटलेले लसूण अद्रक घालून परतवून घ्यावे व नंतर त्यात मसाल्याचे वाटण घालावे (वाटण जास्त वाटत असल्यास थोडे बाजूला करावे)
वाटण चांगले परतून घ्यावे तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपावडर, गरम मसाला घालून परतवून घ्या व पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ घ्या व नंतर जेवढा रस्सा हवा असेल तितके भाजीत गरम पाणी घाला व भाजी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमा गरम भाजी, भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते.
शेवग्याच्या शेंगांचं पिठलं
साहित्य :- शेवग्याच्या शेंगा २ ते ३ साधारण काप करून, डाळीचे पीठ (बेसन), १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या मीर्च्या, कांदा -१, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी आंबट दही , हळद, तिखट, मीठ, चवीनुसार, तेल फोडणीकरिता.
कृती- थोड्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा वाफवून घ्याव्यात. कढईत तेल फोडणी घालून त्यात मोहरी हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या. त्यात हळद, तिखट, टोमॅटो बारीक चिरून घाला व फोडणी खमंग करून घ्या.
पाण्यातून शेंगा बाहेर काढून फोडणीत घाला व परतवून घ्या. परतल्यावर उरलेले पाणी त्यात घाला. बेसन आणि दही चंागले एकत्र घोटून घ्या व सरसरित करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून बेसन आणि दह्याचे मिश्रण घाला व वाफ घेऊन शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
फोडणीच्या वरणात देखील शेवग्याच्या शेंगा घालून वरण करतात तेही उत्तम आणि पौष्टिक असतं.
शेवग्याच्या पानांच्या काही पाककृती
शेवग्याच्या पानांची भाजी
साहित्य :- शेवग्याची कोवळी पाने (साधारण १ जुडी होईल एवढा पाला) मुगाची डाळ १/२ वाटी, कांदा १, हिरव्या मिर्च्या ३ ते ४, लसूण पाकळ्या ५ ते ६, फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, कोथिंबीर.
कृती – मुगाची डाळ स्वच्छ धुऊन एक ते दीड तास भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बारीक चिरावीत. १ कांदा हीरवी मिर्ची चिरून घ्यावे. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक केलेले लसूण घालून परतून घ्यावा. खमंग परतल्यावर त्यंात मुगाची डाळ, शेवग्याची पाने व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी. गरज वाटल्यास पाणी घालावे व एक वाफ घ्यावी. गरमा गरम भाजी सर्व्ह करताना किसलेले ओले नारळ आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
शेवग्याच्या पानांचे सूप
हे सूप दक्षिण भारतात करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त असते.
साहित्य – शेवग्याची पाने २ वाट्या, शेवगा शेंगेतील दाणे १/२ वाटी, लिंबू , मीठ, साखर, काळीमीरी पावडर चवीनुसार.
कृती – शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यात शेवग्याचे दाणे आणि सात वाट्यया पाणी घालून उकळून व गाळून घ्यावे. पाणी थोडे आटल्यावर चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, काळेमीरे पावडर घालून सर्व्ह करावे.
शेवग्याच्या पानांच्या वड्या
साहित्य :- शेवग्याचा पाला, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची पेस्ट, ओवा, मीठ , हळद, तेल दही.
कृती :- शेवग्याचा पाला बेसन, तांदूळ पीठ, रवा ओवा, हळद तेल मीठ हिरव्या मिर्चीची पेस्ट घालून दही घालून भिजवून घ्यावे. तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. कढईत तेल घालुन तळाव्यात किंवा फोडणी करून परतवाव्यात. ओले नारळ, कोथिंबीर सर्व्ह कराव्यात.

 शेवगा(शास्त्रीय नाव:मॉरिंगा ओलेफेरा)भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी.उंचीपर्यंत वाढतो.शेवगा ही खाद्य भाजी आहे.शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते.याची पानं,फुलं,फळं,बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.
.
बहुगुणी शेवगा !
शेवग्यासारखं दुसरं औषधी आणि "सद्गुणी‘ झाडं दुसरं
नाही!
पानं, फुलं, फळं, बिया, मुळं, साल...असं आपलं अक्षरशः
सर्वस्व शेवगा समर्पित करत असतो.
एकेका झाडाचा उपयोग , जीवसृष्टीतलं महत्त्व आणि
सद्गुण पाहिले, तर प्रश्न पडतो, की बदाम, शंखपुष्पी,
ऑस्ट्रेलियन आकेशिया यांसारख्या कुचकामी परकीय
झाडांची लागवड आणि जोपासना करण्यापेक्षा
युगान्युगं आपल्याबरोबरच विकसित झालेल्या,
सदासर्वकाळ जीवसृष्टीला उपकारक ठरलेल्या,
आपल्याच मूळ-मातीतल्या वृक्षांची जोपासना आपण
का करत नाही? त्यांची जोपासना तर दूरच; पण या
आपल्या मूळ निवासी झाडांकडं आपलं दुर्लक्षच झालं
आहे. हे असं का झालं असेल? कदाचित मेकॉलेच्या
शिक्षण पद्धतीनं झापडबंद, अचिकित्सक वृत्तीचा हा
परिणाम असेल; परंतु यातल्याच एका झाडानं माझं लक्ष
वेधून घेतलं.
झाडाच्या पानांपासून, सालीपासून, बियांपासून ते
मुळापर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त उपयुक्त आहेत या
झाडाच्या. हे झाड म्हणजे शेवगा.
अरे, आपल्याला सहज कुठंही दिसणार शेवग्याचं झाड
इतकं उपयोगाचं आहे? लगेचच रोपवाटिकेतून शेवग्याची
पाच रोपं आणली आणि घराभोवती लावली. वर्षभरात
ही झाडं 10 ते 15 फूट उंच वाढली. वर्षा-दीड वर्षात
याला फुलं, शेंगा लागल्या. कोणतीही विशेष काळजी
न घेता. मूळचं भारतातलं आणि आफ्रिका खंडातलं हे झाड
आता उष्ण, दमट हवामान असणाऱ्या सर्वच प्रदेशांत
आढळून येतं.
भारतीय आयुर्वेदानुसार 300 प्रकारच्या आजारांवर औषध
म्हणून याचा उपयोग होतो. मधुमेह, मूतखडा यांपासून ते
हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये याचा
प्रभावी उपयोग होतो. याची पानं , फुलं, फळं, बिया
अशा सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात .
साल आणि मूळ यांचा उपयोग औषधात होतो. त्यांचे तंतू
काढता येतात. बियांपासून निघणारं "बेन ऑइल‘ ऑलिव्ह
ऑइल इतकंच महत्त्वाचं आहे. एक प्रकारचा डिंकही या
झाडापासून निघतो. त्याचा उपयोग गोंद
बनविण्यासाठी होतो.
शेवग्याची पानं ः शेवग्याच्या पानांची भाजी करतात.
लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर
करतात.
शेवग्याची फुलं ः शेवग्याच्या फुलांची भाजी करतात.
"चायनीज सॅंडविच फ्लॉवर‘ म्हणून जो पदार्थ बाजारात
विकत मिळतो , तो म्हणजे आपल्या शेवग्याचीच
वाळवलेली फुलं आणि कळ्या असतात!
शेवग्याची फळं ः शेवग्याची फळं म्हणजेच शेंगांची
भाजी केली जाते. तिचा स्वाद काही औरच! शेंगांचं
पौष्टिक सूपही बनवलं जातं. हे सूप हृदयरोगावर आणि
वजन नियंत्रित करण्यासाठी खूपच गुणकारी आहे. काही
ठिकाणी कोवळ्या शेंगा नुसत्याच खाल्ल्या जातात
किंवा इतर भाज्यांत टाकल्या जातात. काही
ठिकाणी शेवग्याच्या बिया भाजून खाल्ल्या जातात.
बियांचं तेलही काढलं जातं.
शेवग्याची मुळं कोशिंबिरीत वापरली जातात. असे एक
ना अनेक उपयोग आहेत शेवग्याचे. शेवग्याचे शंभरपेक्षाही
जास्त पदार्थ बनवता येतात, याची नोंद आढळते.
शेवग्याचे एवढे सारे पदार्थ बनवले जातात; या मागं कारण
आहे आणि ते म्हणजे त्यातली पोषणमूल्यं. मानवी
शरीराला निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वे, लोह,
प्रथिने, खनिजे, कर्बोदके या सर्वच घटकांची आवश्यकता
असते. हे सर्व पदार्थ आपण खात असलेल्या वेगवेगळ्या
पदार्थांतून, अन्नातून शरीराला मिळत असतात.
संशोधनानुसार शेवग्यातल्या पोषक घटकांचं प्रमाण असं
आहे ः
शेवग्यामध्ये,
संत्र्यापेक्षा सात पट अधिक जीवनसत्त्व "क ‘
दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम
गाजरापेक्षा चार पट अधिक जीवनसत्त्व "अ ‘
दुधापेक्षा दोन पट अधिक प्रथिनं
केळीपेक्षा तीनपट अधिक पोटॅशिअम
वरील सर्व पोषकद्रव्यांचा विचार केला, तर मला वाटतं,
रोज एक ग्लास दूध नाही प्यायलं तरी चालेल; पण
शेवग्याच्या पानांची पावडर रोज खावी! कदाचित
हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शेवग्याच्या कॅप्सूल्स
बाजारात आल्या असाव्यात. भारतासारख्या इतरही
विकसनशील देशांमध्ये कुपोषण, बालमृत्यू, लोहाची
कमतरता यांमुळे वाढत्या वयाच्या मुलींमध्ये,
स्त्रियांमध्ये असलेल्या ऍनिमियाचं प्रमाण या सर्वांना
"शेवगा‘ हे अचूक उत्तर आहे. जगातली अर्ध्याहून अधिक
मुलं "अ‘ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अंध होतात.
त्यासाठीही अगदीच नगण्य खर्चात आणि सहज उपलब्ध
होणारा शेवगा हा प्रभावी उपाय आहे. म्हणूनच
आफ्रिकेत त्याला "मदर्स बेस्ट फ्रेंड‘ (Mother`s Best
Friend) असं म्हटलं जातं.
अनेक प्रकारचे आजार हे केवळ दूषित पाणी प्यायल्यामुळे
होतात. जलशुद्धीकरणासाठी शेवग्याच्या बियांची
भुकटी सर्वोत्तम होय. तुरटीप्रमाणे ही भुकटी गढूळ
पाणी निवळवतेच; त्याशिवाय त्यातल्या सूक्ष्म जीव-
जंतूंचाही नाश करते. शिवाय, अतिशय कमी खर्चात.
असं हे बहुगुणी, अद्भुत जादुई (Miracle Tree) शेवग्याचं
झाड ज्यांना शक्य आहे, त्यांच्या परसदारी हवंच हवं.
यासंदर्भात एक समज समाजात रूढ आहे, की शेवग्याचं
झाड दारापुढं लावू नये. बरोबरच आहे. हे झाड अतिशय
ठिसूळ असतं म्हणूनच आपल्या येण्या-जाण्याच्या
रस्त्यात दारापुढं ते लावू नये. इतरत्र लावण्यास काय
हरकत आहे?
शेवग्याबाबतचा हा समजच पुढं अंधश्रद्धेत रूपांतरित
झाला आणि शेवग्याचं झाड परसबागेतूनही हद्दपारच केलं
गेलं. एवढंच नव्हे, तर त्याचं दर्शनही अशुभ मानलं जाऊ
लागलं. परिणामी, एका सद्गुणी झाडाच्या
फायद्यांपासून आपण वंचित राहिलो!
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, की पानं, फुलं, फळं, बिया,
मुळं, साल हे सर्व घटक उपयोगात येणारा, समृद्ध, पोषक
घटकांमुळं कुपोषण आणि ऍनिमिया दूर करणारा, कमी
खर्चात अतिशय शुद्ध पाणी देणारा, सहज वाढणारा,
सदाहिरवागार, वर्षभर फुलं-फळं देणारा,
तापमानबदलास सक्षमपणे तोंड देणारा असा हा जादुई
शेवगा आपल्या घराभोवती असायलाच हवा!
September 12, 2015.


[9/18, 9:46 AM]
*ओव्याचे 25 उपयोग
 या आजारांमध्ये मिळेल त्वरित आराम

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व
खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर
हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला
जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे.
आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती
चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.
यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.
ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17
टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम,
सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड
कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर,
सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये
मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट
थाइमोल असते.

1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम
पाणी प्या.

2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे
मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत
टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही.

3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा
ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील
जंत नष्ट होतील.

4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे
रोग दुर होतील.

5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे
मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच
वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल
तर निघुन जाईल.

7. तोंडले, ओवा, अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात
घेऊन कुटून घ्या. एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा
सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल.

8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन
तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल.

9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन
वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल.
दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने
गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि
हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल.

11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री
झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या
लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान
प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा
एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर
दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन
करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस
मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत
एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून
खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने
कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त
ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात
गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी
आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि
डोकेदुखीपासुन आराम मिळेल.

21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील
मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

22. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन
पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी
देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन
घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर
मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून
खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर
2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल.

25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक
करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा
होईल.                                  🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷


[9/18, 10:35 PM]
 ध्यान के 100 लाभ
ध्यान के कई फायदे हैं ध्यान शक्तिशाली है यहाँ लाभों की निश्चित सूची है जो ध्यान आपको प्रदान कर सकती है:
शारीरिक लाभ:
1- यह ऑक्सीजन खपत को कम करता है।
2- यह श्वसन दर घट जाती है।
3- यह रक्त के प्रवाह को बढ़ाता है और हृदय गति को धीमा कर देता है
4- व्यायाम सहिष्णुता बढ़ जाती है
5- शारीरिक विश्राम के एक गहरे स्तर पर जाता है
6- उच्च रक्तचाप वाले लोगों के लिए अच्छा
7- रक्त लैक्टेट के स्तर को कम करके चिंता का दौरा कम कर देता है।
8- मांसपेशियों की तनाव में कमी
9- एलर्जी, गठिया आदि जैसी पुरानी बीमारियों में मदद करता है
10- पूर्व-मासिक सिंड्रोम के लक्षणों को कम कर देता है
11- पोस्ट ऑपरेटिव चिकित्सा में मदद करता है।
12- प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ाता है
13- वायरस और भावनात्मक संकट की गतिविधि कम कर देता है
14- ऊर्जा, ताकत और उत्साह बढ़ाता है
15- वजन घटाने में मदद करता है
16- मुक्त कण, कम ऊतक क्षति की कमी
17- उच्च त्वचा प्रतिरोध
18- कोलेस्ट्रॉल के स्तर में गिरावट, हृदय रोग के खतरे को कम करता है।
1 9- फेफड़ों में हवा का बेहतर प्रवाह जिसके परिणामस्वरूप आसान साँस लेना होता है।
20- उम्र बढ़ने की प्रक्रिया को घटाता है
21- DHEAS के उच्च स्तर (डीहाइड्रोपियांडोस्टेरोन)
22- पुराने रोगों की रोकथाम, धीमा या नियंत्रित दर्द
23- आपको कम पसीना बनाती है
24 - इलाज सिर दर्द और माइग्रेन
25 - मस्तिष्क क्रियाकलाप की अधिकतर अनुशासन
26 - मेडिकल केयर की कमी की आवश्यकता
27- कम ऊर्जा बर्बाद हुई
28- अधिक खेल, गतिविधियों के लिए इच्छुक
29- अस्थमा से महत्वपूर्ण राहत
30- एथलेटिक घटनाओं में बेहतर प्रदर्शन
31- आपके आदर्श वजन को सामान्यीकृत करता है
32- हमारे एंडोक्राइन सिस्टम को सुसंगत बनाता है
33- हमारे तंत्रिका तंत्र को आराम
34- मस्तिष्क विद्युत गतिविधि में स्थायी लाभकारी परिवर्तन का उत्पादन
35 - बांझपन का इलाज (बांझपन का तनाव हार्मोन के रिलीज के साथ हस्तक्षेप कर सकता है जो ओव्यूलेशन को नियंत्रित करता है)।

मनोवैज्ञानिक लाभ:
36- आत्मविश्वास बनाता है
37- सेरोटोनिन स्तर बढ़ता है, मूड और व्यवहार को प्रभावित करता है
38- द्रव और भय का हल
39- खुद के विचारों को नियंत्रित करने में मदद करता है
40- फोकस और एकाग्रता के साथ मदद करता है
41- रचनात्मकता बढ़ाएँ
42- बढ़ी हुई मस्तिष्क तरंग जुटना।
43- बेहतर सीखने की क्षमता और स्मृति
44- जीवन शक्ति और कायाकल्प की भावनाओं में वृद्धि।
45 - भावनात्मक स्थिरता में वृद्धि
46- बेहतर संबंध
47- धीमी दर पर उम्र का मन
48- बुरी आदतों को दूर करने के लिए आसान
49- अंतर्ज्ञान विकसित
50- उत्पादकता में वृद्धि
51- घर और काम पर बेहतर संबंध
52- किसी विशेष स्थिति में बड़ी तस्वीर देखने के लिए सक्षम
53- छोटे मुद्दों को अनदेखा करने में मदद करता है
54- जटिल समस्याओं को हल करने की क्षमता में वृद्धि
55- अपने चरित्र को पुष्ट करता है
56- विकास शक्ति होगी
57- दो मस्तिष्क के गोलार्धों के बीच अधिक संचार
58- एक तनावपूर्ण घटना के लिए और अधिक प्रभावी ढंग से और अधिक प्रभावी ढंग से प्रतिक्रिया।
59- एक की अवधारणात्मक क्षमता और मोटर प्रदर्शन बढ़ता है
60- उच्च खुफिया विकास दर
61- बढ़ी नौकरी की संतुष्टि
62- प्रियजनों के साथ अंतरंग संपर्क की क्षमता में वृद्धि
63- संभावित मानसिक बीमारी में कमी
64- बेहतर, अधिक मिलनसार व्यवहार
65- कम आक्रामकता
66- धूम्रपान, शराब की लत छोड़ने में मदद करता है
67- ड्रग्स, गोलियां और फार्मास्यूटिकल्स पर निर्भरता और निर्भरता कम कर देता है
68- नींद के अभाव से उबरने के लिए कम नींद की आवश्यकता है
69- नींद आने में कम समय की आवश्यकता है, अनिद्रा को ठीक करने में मदद करता है
70- जिम्मेदारी की भावना बढ़ जाती है
71- सड़क क्रोध को कम कर देता है
72- बेचैन सोच में कमी
73- चिंता करने की प्रवृत्ति में कमी
74- कौशल और सहानुभूति सुनना बढ़ता है
75- अधिक सटीक निर्णय करने में मदद करता है
76- ग्रेटर सहिष्णुता
77- माना और रचनात्मक तरीके से कार्य करने के लिए संयम देता है
78 - एक स्थिर, अधिक संतुलित व्यक्तित्व बढ़ता है
79- भावनात्मक परिपक्वता का विकास

आध्यात्मिक लाभ:
80- परिप्रेक्ष्य में चीजों को रखने में मदद करता है
81- मन की शांति, खुशी प्रदान करता है
82- आपको अपने उद्देश्य की खोज में मदद करता है
83- आत्म-वास्तविकता में वृद्धि
84- बढ़ती करुणा
85- बढ़ते ज्ञान
86 - अपने और दूसरों के बारे में गहरी समझ
87- शरीर, मन, सद्भाव में आत्मा लाता है
88- आध्यात्मिक विश्राम का गहरा स्तर
89- अपने आप को स्वीकृति में वृद्धि
90- माफी सीखने में मदद करता है
91- जीवन के प्रति दृष्टिकोण को बदलता है
92 - अपने भगवान के साथ एक गहरा संबंध बना देता है
93- आत्मज्ञान प्राप्त करें
94- अधिक आंतरिक-निर्देशन
95- वर्तमान क्षण में रहने में मदद करता है
96- प्यार के लिए एक चौड़ी, गहराई क्षमता विकसित करता है
97 - अहं के परे शक्ति और चेतना की खोज
98- "आश्वासन या ज्ञान" की आंतरिक भावना का अनुभव करें
99- "एकता" की भावना का अनुभव करें
100 - आपके जीवन में एकजुटता बढ़ता है

ध्यान पूरी तरह से मुफ़्त है!
इसके लिए कोई विशेष उपकरण की आवश्यकता नहीं है, और जानने के लिए जटिल नहीं है यह किसी भी समय, कहीं भी अभ्यास किया जा सकता है, और यह समय लेने वाली नहीं है सबसे अच्छा, ध्यान के कोई नकारात्मक पक्ष प्रभाव नहीं है। नीचे की तरफ, इसके अलावा प्राप्त करने के लिए कुछ भी सकारात्मक नहीं है!
लाभ की इतनी बड़ी सूची के साथ, आपको अपने आप से पूछना चाहिए कि वह सवाल है,
"मैं अभी तक ध्यान क्यों नहीं कर रहा हूं?

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती
१. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.
२. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.
४. लाल रक्त पेशींची संख्या : -
पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर.
६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )
७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस.
९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस.
११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -
पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट.
१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट.
१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी.
१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.
१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.
१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -
-- मोनोसाईटस - ३ ते ८%.
-- बेसोफिल्स - ०.५%.
-- लिम्फोसाईटस - २० ते २५%.
-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.
२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात.
२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).
पाणी पिणे वाढवा -
पाण्याचे महत्व ---
१) शरीराचा ७० % भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी पाणी पिणे अमॄता समान आहे.
५) रक्ताभिसरण चांगले होते.
६) रक्त पातळ होते.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
# आरोग्य संदेश #
पाणी म्हणजेच जीवन.
आरोग्यासाठी करा सेवन.

पुढील मेसेज महत्वाचा आहे.
लक्ष पुर्वक वाचा.
यह संदेश भारतके डाक्टरों के समूह से है, जिसको आम जनता के हित में भेजा जा रहा है । FOLLOWING ALL INFO IS NOT 100 % CORRECT.
1) कृपया APPY FIZZ का सेवन न करें, क्योंकि इसमें कैंसर
2) कोक या पेप्सी सेवन करने से पहले व बाद में मेन्टोस का सेवन न करें क्योंकि इसका सेवन करने से मिश्रण साईनाइड में बदल जाता है, जिससे सेवन करने वाले व्यक्ति की मौत
हो सकती है ।
3) कुरकुरे का सेवन न करें क्योंकि इसमें प्लास्टिक की काफ़ी मात्रा होती
है । इसकी पुष्टी के लिये कुरकुरे
को जलायें तो देखेंगे कि प्लास्टिक पिघलने लगा है --टाइम्स
आफ़ इण्डिया की रिपोर्ट
4) इन गोलियों का सेवन तुरन्त बन्द करें क्योंकि ये बहुत ख़तरनाक है:-
* डी-कोल्ड /D-cold
   Vicks Action-500
* एक्टिफाइड/Actified
* कोल्डारिन/Coldarin
* कोसोम/Cosome
* नाईस/Nice
* निमुलिड़/Nimulid
* सैट्रीजैट-डी/Cetrizet-D
इन गोलियों में फिनाईल प्रोपेनोल- एमाइड पीपीए होता है
जिससे ह्रदयाघात् होता है । इसलिये यह दवा अमेरिका में
प्रतिबन्धित है ।

अमेरिका के डाक्टरों को व्यक्तियों में हो रहे नये क़िस्म के कैंसर का पता चला है जोकि "सिल्वर नाइट्रो आक्साइड"के कारण पनप रहा है ।

मोबाइल चार्ज करने के लिये रीचार्ज कार्ड ख़रीदें तो कोड नम्बर के लिये कोड लाइन को नाख़ून से न खुर्चें,
क्योंकि कोड को छुपाने में सिल्वर "नाइट्रो आक्साइड" नाम के रसायन
की परत होती है, जिससे त्वचा का कैंसर होता है ।

महत्वपूर्ण स्वास्थ्य बातें:-
* सेलफ़ोन पर बातें करते समय बायें कान की तरफ़ रखें ।

* ठण्डे पानी के साथ गोलियाँ न लेवें ।

* सांय पाँच बजे के बाद भारी भोजन का सेवन न करें ।

* हमेशा! सुबह ज़्यादा पानी पीयें, व रात के समय कम ।

* सोने का सबसे अच्छा समय रात के दस बजे से सुबह चार बजे तक होता
है ।
* दवाईयां खाना लेने के बाद तुरन्त न लेवें।

* जब भी बैटरी अंतिम बार पर हो, सैलफ़ोन से बात न करें,क्योंकि तब ध्वनी तरेंगे एक हज़ार गुणा शक्तिशाली हो जाती है ।

अमेरीकी रसायन अनुसंधान केन्द्र
के जाँच परिणाम के अनुसार:
* चाय को न तो प्लास्टिक के कपों में पीयें न ही प्लास्टिक पेपर पर भोजन करें । क्योंकि प्लास्टिक गरम होने पर इसमें रासायनिक परिवर्तन होने लगते
हैं जिनसे 52 प्रकार के कैंसर होने का ख़तरा है ।


[9/23, 5:48 PM]
*बहुमुल्य मेथी खाणे फायदेशीर...*_

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. चला तर मग बहुमुल्य मेथी खाल्याने काय-काय फायदे होतात ते जाणून घेऊयात...

1) मेथीचे पान लिव्हच्या फंक्शनला योग्य ठेवण्यासोबतच अपचनाच्या समस्येला दूर करतात. गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर जेवणात मेथीची पाने घ्या.

2) डायरिया आणि डिसेंट्रीच्या इलाजामध्ये देखील मेथी खाणे चांगले असते. मेथी आतड्यांना डिटॉक्स करण्याचे काम करते.

_*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_   https://goo.gl/CBYboC

3) एखादी अ‍ॅलर्जी असो किंवा श्‍वास घेण्यात समस्या, मेथी सर्व प्रकारच्या रोगांना दूर करण्यात मदत करते.

4) वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर मेथी सर्वात चांगला उपाय आहे. मेथीची पाने रात्रभर पाण्यात भीजवून ठेवा आणि सकाळी याचा ज्यूस बनवून प्या.

5) मेथी आणि दालचीनीमध्ये एक समान तत्त्व मिळतात. यांचे अँटी-बायोटिक तत्त्व बॉडीच्या ग्लूकोज लेव्हलला वाढू देत नाही. यासाठी टाइप-2 डायबिटीजच्या रुग्णांना मेथीची पाने खाने फायदेशीर असते.

6) मेथीमध्ये उपलब्ध ग्लेक्टोमेनन, हार्टला हेल्दी ठेवण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. जे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. ज्यामुळे हाय आणि लो बीपी होत नाही.

7) मेथीचे बीज आणि पाने फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंटने भरपूर असतात. जे खाल्ल्याने शरीरातील घाण बाहेर पडते. पोट दुखी किंवा डायजेशन खराब झाल्यावर मेथीची पाने चहामध्ये मिळवून घ्या, आराम मिळेल.

8) मेथीच्या पानांना रात्रभर पाण्यात भीजवून ठेवून याचे पाणी सेवन केल्याने बध्दकोष्ठची समस्या दूर होईल.

9) जर लठ्ठपणा कंट्रोल होत नसेल तर सकाळी उपाशीपोठी मेथीचे बीज खाणे सुरु करा. यातील फायबर तत्त्व पोट भरलेले असल्याचा अनुभव देते. ज्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही आणि वजन हळुहळू कमी होते.

10) अ‍ॅसीडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवणात मेथीचा वापर हवा. मेथीची पाने पाण्यात भीजवून थोडा वेळानंतर याचे सेवन करा.

11) एक चमचा मेथी लिंबू आणि मधासोबत खा, यामुळे बॉडीला न्यूट्रिशन मिळते आणि ताप कमी होतो.

12) कफ आणि घसा दुखण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मेथी फायदेशीर आहे.

13) जेवणात जेवढा शक्य होईल तेवढा मेथीचा वापर करा. कारण याचे फायबर तत्त्व बॉडीला डिटॉक्स करण्याचे काम करते. ज्यामुळे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

14) व्हिटॅमिन सी खुप चांगले अँटी-ऑक्सीडेंट असते. यासोबतच याचा अँटी-इन्फ्लेमेटरी गुण अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लम दूर करण्यात मेथी मदत करते. हे चेहर्‍यावरील डाग दूर करुन चेह-याचा रंग उजळवते.

15) सुज येण्याची समस्या असेल तर मेथीला पाण्यात भीजवा आणि कपड्यात बांधून ठेवा, हे सुज आलेल्या ठिकाणी लावा. नक्की फायदा होतो.

16) मेथीचा फेसपॅक वापरल्याने चेहर्‍यावरील पिंपल्स, रिंकल्स आणि ब्लॅकहेड्स दूर करता येतात. यासाठी मेथीची पाणे पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुवा. याव्यतिरिक्त मेथीच्या पानांची पेस्ट बनवून 20 मिनिटांपर्यंत चेह-यावर लावून ठेवा. चेह-यावर एक वेगळीच चमक येईल.

17) डाएटमध्ये मेथीचे पान घ्या आणि मेथीची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. असे केल्याने केस काळे, दाट आणि चमकदार होतील. मेथीचे बीज रात्रभर तेलात भीजवून ठेवा आणि याने सकाळी मालिश करा. खुप लवकर आराम मिळेल.

18) मेथीचा वापर प्रेग्नन्सीच्या काळात होणार्‍या लेबर पेनपासुन आराम देतो. परंतु खुप जास्त खाल्ल्याने मिसकरेज आणि प्री मॅच्योर बेबी होण्याची शक्यता असते. यामुळेच याकाळात मेथीचा खुप जास्त वापर करण्यापासुन वाचले पाहिजे

[9/28, 11:21 PM]
 सारे खवय्ये
उत्तम आरोग्यासाठी मौलिक सूचना
१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात


[10/1, 4:26 PM]
आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो
1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा
आरोग्य संवाद
स्वतः साठी एवढं तरी करा
१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) *नैसर्गिक जीवन जगा.*
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.
आरोग्य संदेश
सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
उपाय
कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर दुखी
उपाय
१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.
आरोग्य संदेश
व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
मान दुखी - - - - -
कारणे -----
जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.
उपाय -----
१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )
२) हळद + चंदन लेप द्या.
३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.
४) कोमटच पाणी प्या.
५) सुंठ उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.
७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.
८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.
९) वरील योग्य तेच उपाय करा.
आरोग्य संदेश
निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.

|| ध्यान (Meditation) ||*
ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.
ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.
स्मरणशक्ती वाढते
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.
वाईट सवयी नष्ट होतात
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
मन आनंदी होत
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.
कार्यक्षमता वाढते
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.
झोपेचे तास कमी होतात
ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.
दर्जेदार नातेसंबंध
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
विचारशक्ती वाढते
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
जीवनाचा उद्देश
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.
ध्यान का करावे?
ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.


अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..
भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..
सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..
लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..
मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??
कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..
आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

यूरोप की विवशता.... हमारी मूर्खता... 

1. *आठ महीने ठण्ड पड़ने के कारण
कोट पैंट पहनना उनकी विवशता और
शादी वाले दिन भरी गर्मीं में कोट - पैंट डाल कर
बरात ले कर जाना हमारी मुर्खता !*

2. *ठण्ड में नाक बहते रहने के कारण
टाई लगाना यूरोप की विवशता और
दुसरे को प्रभावित करने के लिए
मई - जून के महीनों में
टाई कस के घर से निकलना हमारी मुर्खता !*

3. *ताजा भोजन उपलब्ध ना होने के कारण
सड़े आटे से पिज्जा,, बर्गर,, नूडल्स आदि खाना
यूरोप की विवशता और 56 भोग छोड़
₹ 400/- की सड़ी रोटी (पिज्जा ) खाना हमारी मुर्खता !*

4. *ताज़ा भोजन की कमी के कारण
फ्रीज़ का इस्तेमाल करना यूरोप की विवशता और
रोज दो समय ताजी सब्जी बाजार में मिलनें पर भी
हफ्ते भर की सब्जी मण्डी से लेकर
फ्रीज में ठूँस कर सड़ा - सड़ा कर उसे खाना
हमारी मुर्खता !*

5. *जड़ी - बूटियों का ज्ञान ना होने के कारण...
जीव जन्तुओं के हाड़ - माँस से दवायें बनाना
उनकी विवशता और आयुर्वेद जैसा महान चिकित्सा ग्रन्थ  होने के बावजूद उन हाड़ - माँस की दवाईयाँ
उपयोग करना हमारी महांमुर्खता !*

6. *लस्सी, दूध, जूस आदि ना होने के कारण
कोल्ड ड्रिंक को पीना उनकी विवशता और
36 तरह के पेय पदार्थ होते हुऐ भी
इस कोल्ड ड्रिंक नामक जहर को पी कर
खुद को आधुनिक समझ कर इतराना
हमारी महा महा महा मुर्खता !*

 *विशेष अनुरोध :-
"पाश्चात सँस्कृति अपनाने से पहले
एक बार विशुद्ध भारतीय सँस्कृति पर
अवश्य विचार करें"।।*

[9/16/2016, 12:00 PM]
लकवा   (पँरालिसीस)
 नागरमुन्नोळी  मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.

" नागरमुनोळ्ळी  ता.चिक्कोडी जि.बेळगाव."

 चिक्कोडी  पासून १० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टरआहेत, 
ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच.  पेशंटचे केस पेपर्सचे 
 फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवल जे गेले  अँब्युलन्स मध्ये पन आले चालत...    ते सर्व आता चालतात फिरतात... नाँरमल आहेत 
जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल. 
धन्यवाद.

कसे जानार? 
मार्ग-: १  मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी
२ कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी 

टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल 
VPS Kolhapur
Mob:-9021237236
          8421755550

[12/1/2016, 12:26 PM]
 *Do you know these General Health Tips?*

*1.* Any food you consume after 8 P.M. everyday is equally a
poison to your body?

*2.* If you can follow the water therapy for 3 months religiously, your skin, your body and your organs begins to function well?

*3.* Do you know Breakfast is the most important meal of the
day; If you must skip any meal, it shouldn't be breakfast?

*4.* Do you know too much red meat is very dangerous to your health?

*5.* Do you know people who smile always live longer, look younger and are more healthier than their counter part who does not?

*Listen:*
 You can use the most expensive cream on your body; you can take the best care of your body, but *HONEY* with *BANANA* can make your skin glow, make it look good and make people ask you the kind of cream you are using.

*6.* For every bottle of soft drink you consume, you have just taken 9cubes of sugar, and it takes 7 days for it to wash off your body; men increase their likelihood of having a heart attack by 20 percent.

*7.* Fried meat is a killer; It is damaging your body.

*8.* People who do not take breakfast are going to have a lower blood sugar level.

*9.* Drinking water only when you are thirsty is obtaining a license to damage your kidney.

*10.* Holding your urine when you are supposed to let go is
another way you are damaging your kidney?

*11.* Adding salt into your food when it is already served is
another way of slowly poisoning yourself and vital organs?

*12.* Observing the routine of proper eating: Eat BREAKFAST like a KING, LUNCH like a PRINCE and DINNER like a BEGGAR would help you live longer.

[12/5/2016, 10:52 AM]
कृपया लहान मुलाच्या हृदयाला होल आसल्यास त्वरित कळवा

 विना ऑपरेशन (डिवाइस द्वारे) मोफत इलाज  सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे 1-18 डिसेम्बर तारखे दरम्यान अधिक माहिती साठी कृपया संपर्क करा     प्रदीप निकम      8888814218


[12/8/2016, 8:15 AM]
दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर *"HOPE SPECIALITY PHARMA"* सुरू झाले आहे. सर्व औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ १४०० रू पर्यंत मिळेल.
पत्ता - 
*होप speciality फार्मा*
Old Building 2A/2,
S.S.Wagh Marg,
Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East),
मुंबई - 400014.

👉संपर्क करा : 
*hspmumbai@gmail.com*

👉फोन क्रमांक : 
9224247365/
9022247365/
022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची  महागडया  औषधांपासून सुटका करा .

तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो

   सनी यशवंत साठे
अध्यक्ष : संयुक्त मानव अधिकार संगठन

[12/14/2016, 1:35 PM] :
🇨🇭MUST CIRCULATE🇨🇭

Recently, one person was admitted to a Wellknown nursing home at pune, due to severe chest pain. He had an earlier attack  in 2012 and was under treatment. The doctors now suggested Angiography. 
  
Upon undergoing Angiography at multi speciality Hospital  Doctors diagnosed multiple blockages for which Angioplasty was ruled out and instead,  suggested 'Bypass Surgery'. 

That evening, he was brought home as  doctor suggested his heart being very weak, bypass could be performed only after 10 - 15 days. 
  
Meanwhile, after discussing the matter with relatives and close friends, fresh  information came from a family friend. 
  
A new treatment known as-"Chelox therapy, Laser therapy & Chelation Therapy" has been introduced into the Indian medical theatre. 
  
With this therapy, a patient who has to undergo by-pass need not do so.

Instead, the patient is given about 30 bottles of IV fluids in which certain medicament are injected. The medicine cleans the system and removes all blockages from the heart and the arteries. The number of bottles given may increase depending upon the age-factor and health of the patient. 
Cost per bottle may be around Rs.1300/- .

Currently, only a few doctors in India specialise in this field

One of them is DR.Vikrant Laate. In pune.

He has a list of patients who had to undergo by-pass from major hospitals; but, instead after undergoing the new treatment, they are absolutely fine and are leading a normal life. Without or minimum medicine.
  
Dr. Vikrant Laate
Suvish Holistic Wellness Centre,
Swargate,
PUNE.

Mob: +919970970770,  9975170399.
Forwarded as received.


[12/21/2016, 10:35 AM]
Dr. Priti Dave - Chief Dietitian, Sterling Hospital - Rajkot
शुगर का इलाज
१- *अदरक*  (ताज़ा) *50 gm*
२- *पुदीना* fresh *50gm*
३- *अनारदाना* *खट्टा* *50gm*

इन तीन चीज़ों को पीस कर चटनी बना लें।
और सुबह, दोपहर और शाम को एक-एक चम्मच खा लें।
पुरानी से पुरानी शुगर, यहाँ तक कि शुगर की वजह से जिस मरीज़ के जिस्म के किसी हिस्से को काटने की सलाह भी दी गयी हो तब भी ये चटनी बहुत फायदेमंद इलाज है।
अगर हो सके तो इसे आगे भी फॉरवर्ड कर दें।


ह्रदय स्वस्थ्य रखने के उपाय ( 7 tips ) 

1) Green Tea का प्रयोग करें :- 

● इसमें antioxidants होते हैं जो आपके cholesterol को कम करते हैं , और ये blood pressure control करने में भी मददगार होते हैं.

● इसमें कुछ ऐसे तत्व भी पाए जाते हैं जो cancer growing cells को मारते हैं.

● ये असमान्य blood clotting को भी रोकती है जिस वजह से ये strokes रोकने में भी सहायक है. 

2) Olive Oil का प्रयोग करें :- 

● खाना बनाने के लिए जैतून तेल का प्रयोग करें 

● इसमें मौजूद fat bad LDL cholesterol को कम करने में सहायक होता है.

● Olive Oil में भी antioxidants होते हैं , जो अन्य कई बीमारियों से लड़ने में मदद करते hai.

3) फाइबर युक्त आहार लें :-

● Research के आधार पर ये prove हो चुका है कि आप जितना अधिक fibre खायेंगे , आपके heart-attack के chances उतने ही कम होंगे.

● अधिक से अधिक beans, soups, और salad का प्रयोग करें. 

● Meat की जगह Sea-food खाना सहायक होगा.

4) Breakfast में fruit juice लें :- 

● Orange Juice में folic acid होता है जो heart attack के खतरे को कम करता है.

● Grape Juice में flavonoids and resveratrol होता है जो artery block करने वाले clots को कम करता है.

● ज्यादातर juice आपके लिए अच्छे हैं बस ध्यान रखिये कि वो sugar free हों.

5) रोज़ exercise करें :- 

● यदि आप daily 20 मिनट तक व्यायाम करते हैं तो आपका heart-attack होने का खतरा एक-तिहाई तक घाट जाता है.

● Walk पर जाना , aerobics या dance classes करना फायदेमंद होगा.

6) खाने में लहसुन का प्रयोग करें :- 

● अध्यनो में पाया गया है कि लहसुन खाने से blood pressure कम रेह्र्ता है.

● ये cholesterol को भी कम करता है और साथ ही blood sugar levels को भी control में रखता है.

●इससे शरीर की प्रतिरोधक क्षमता भी बढती है.

7) पर्याप्त नीद लें :- 

● खासतौर से 4o साल के ऊपर के व्यक्ति के लिए अच्छी नीद बहुत ज़रूरी है.

● पर्याप्त नीद ना लेने पर शरीर से stress hormones निकलते हैं, जो धमनियों को block कर देते हैं और जलन पैदा करते हैं.


[12/28/2016, 2:31 PM]
: *👉किड़नी रोग मुक्त भारत अभियान👈*

इंदौर शहर के सुप्रसिद्व *डॉ. कुशवाह* ने लाईलाज किड़नी रोग का अपनी रिसर्च और अनुभवों से बिना किसी दर्द और बिना किसी साइड इफेक्ट के रोग का संपूर्ण निदान खोज निकाला है,
इन दवाओं से 15-30 दिनो में रोग का बढ़ना रुकने लगता है और रोगी का क्रियटिनिन कम होने लगता है और कुछ ही माह में किड़नी रोग से ठीक भी हुआ जा सकता है,
*विशेष अनुरोध पर डॉ. कुशवाह ने किड़नी रोग मुक्त भारत अभियान शुरु किया है,*
जिसके अंतरगर्त किड़नी रोगियों को डॉ. कुशवाह द्वारा *एक माह की 4800₹ वाली मंहगी दवा को भी मात्र 300₹ में उपलब्ध करायी जा रही है,* 
जो की किड़नी रोग की मुख्य दवा है।
साथ ही बाहर के पेशेंट के लिये स्पीड पोस्ट सुविधा भी दे रहे है।

*👉 किड़नी रोग के लक्षण👈*

*1. किड़नी का सिकुड़ना*
*2. मुंह कड़वा रहना*
*3. भोजन करते समय उल्टी आना*
*4. कमर दर्द के साथ वजन घटना*
*5. थकान व कमजोरी रहना*
*6. पैरों में बार-बार सूजन आना*
*7. पैरों में लम्बे समय से सूजन होना*
*8. पेशाब कम या न बनना*
*9. पेशाब में एलब्युमिन प्रोट्रीन का जाना*
*10. क्रियटिनिन का बढ़ना*
*11. किड़नी फैल्युअर*
~~~~~~~~~~~~~~~~~~
*👉दवा मिलने का पता👈*
*आयुष्मान पॉली क्लिनिक एंड रिसर्च सेंटर*
*एफ - 115, यशवंत प्लाजा, रेल्वे स्टेशन के सामने, इंदौर*
*समय - दोपहर 3 से शांम 6 बजे तक*
*हेल्प लाईन एंव वाट्सएप नम्बर 9826163201*

कृपया इस पोस्ट को आपके वाट्सएप के हर व्यक्ति और हर वाट्सएप ग्रुप में पोस्ट करें और इस पोस्ट को हर भारतीय के मोबाईल में पहुँचाने का कष्ट करें।
*👉आपकी एक पोस्ट किसी का जीवन बचा सकती है👈*
दोस्तो हर किड़नी रोगी माह में 6-8 डायलिसिस नहीं करा सकता और ना ही हर किड़नी रोगी किड़नी ट्रांसप्लांट करा सकता है क्योकि *एक डायलिसिस 800-2100 रुपये की और एक किड़नी ट्रांसप्लांट 8-20 लाख रुपये की होती है,*
इस पोस्ट को हर भारतीय तक पहुँचाकर आप भी इस अभियान का हिस्सा


[12/28/2016, 2:31 PM]
 Sugar is poison
1st factory to manufacture sugar was made by British in 1866.lndians used to eat Jaggery before this and seldom  used to fall sick.
To make sugar  gandhak is used  , which is used to make fire crackers.Gandhak is an element that , once it enters the body it cannot be excreted from our body.
Sugar increases  Cholesterol   which is the main reason for heart attack.
Sugar increases the weight of the body  and thus we become fat
Sugar increases  Blood Pressure
It is also the reason for Brain Attack
The sweetness of sugar is Sucrose ,  and  this human being cannot digest.
To make sugar  23 harmful eating ingredients are used.
Sugar is one  of main reasons for getting diabetes.
Sugar is the reason  for  burning in stomach.
Sugar increases the level of Triglycerides in body.
Sugar is the main reason  for  causing  Paralysis 
Instead of sugar use Jaggery 

📞 १०४ हा क्रमांक रक्त पुरवठा क्रमांक असेल.
 महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही
 सेवा सुरू केली आहे.
या क्रमांकावर फोन
केल्यास ४० कि.मी पर्यंत गरजवंताला एका तासाच्या आत आवश्यक रक्तचा पुरवठा केला जाईल.

हा संदेश जास्तीत जास्त जणांना पुढे पाठवा.

या सुविधेची माहिती द्या, एखाद्याचे प्राण वाचवा..


आरे सब डिवीज़न : ०२२२८४०१६७२

अग्रिपाडा : ०२२२३०७८२१३ / ०२२२३०७०५३५

अंधेरी : ०२२२८२२१४४७ / ०२२२८२२१५६२

 अँन्टॉपहील : ०२२२४०७४५७५ / ०२२२४०७४४४७

आझाद मैदान : ०२२२२६२०६९७ / ०२२२२६२०२९५

बांद्र : ०२२२६४२३०२१ / ०२२२६४००९१७

भांडूप : ०२२२५६४१३०१ / ०२२२५६८१४४२

भोईवाडा : ०२२२४१८५६३७ / ०२२२४१८१७५९

बोरीवली  : ०२२२८०१०१४५

भायखळा : ०२२२३७५५२६४ / ०२२२३७४८२९२

चेंबूर : ०२२२५२२१६१३ / ०२२२५२२७५६३

कुलाबा : ०२२२२८५६८१७ / ०२२२२०४३७०२

कफरेड : ०२२२२१८८०९९ / ०२२२२१८३२२५

डी.बी. मार्ग : ०२२२३८७२८९३ / ०२२२३८६७८७३

डी.एन. नगर : ०२२२६२३२११७ / ०२२२६२३०३८७

दादर : ०२२२४२२७२२९

दहीसर : ०२२२८९३२०४० / ०२२२८९५५०२४

देवनार : ०२२२५५६८६८२ / ०२२२५५६३३८१

धारावी : ०२२२४०७२६४६ / ०२२२४०७३९८८

दिंडोशी : ०२२२८४००७८४ / ०२२२८४००७८१

डोंगरी : ०२२२३७१९१३६ / ०२२२३७५३६७६

गावदेवी : ०२२२३८०४५०५

घाटकोपर : ०२२२५११३२५६

गोरेगाव : ०२२२८७२१९०० / ०२२२८७२२४९५

जे.जे. मार्ग : ०२२२३७४८२०० / ०२२२३७५३७६२

जोगेश्वरी : ०२२२८३६०५०५ / ०२२२८२२१६७२

जुहू : ०२२२६१८३८५६ / ०२२२६१८४३०८

काळाचौकी : ०२२२३७५४१२८ / ०२२२३७१५८६३

कांदिवली (वेस्ट): ०२२२८०५६६०३ / ०२२२८०५०९०४

कांजूरमार्ग : ०२२२५७८०७५३ / ०२२२५७८२६३७

कस्तुरबा मार्ग : ०२२२८०५७२३९/ ०२२२८०५९००७

खार : ०२२२६४९६०३० / ०२२२६४९४९७७

खेरवाडी : ०२२२६४२३५०० / ०२२२६४०७६२६

कुर्ला : ०२२२६५०२८६८ / ०२२२६५००४७८

एल.टी. मार्ग : ०२२२२०८०३०३ / ०२२२२०८४३०२

एम.आय.डी.सी.: ०२२२८३६८३५२ / ०२२२८३९४२०५

माहीम: ०२२२४४५३८३३ / ०२२२४४५६२३७

मलबार हिल : ०२२२३६३५५१३ / ०२२२३६३५५१७

मालाड : ०२२२८८२११४७ / ०२२२८८२२९४६

मालवणी : ०२२२८८२१३१९ / ०२२२८८२२५५७

माटुंगा : ०२२२४०१०१०३ / ०२२२४०११७८३

मेघवाडी : ०२२२८२१०८६० / ०२२२८२१०८३७

मुलुंड : ०२२२५६८९८४४ ०२२२५६८४५३५

एन.एम. जोशी मार्ग : ०२२२३०८४७५८ / ०२२२३०९५६६७ 

नागपाडा : ०२२२३०९५६६१ / ०२२२३०९२२७३

नेहरु नगर : ०२२२५२२४२९१ / ०२२२५२२४६४७

निर्मल नगर : ०२२२६४२३७६२ / ०२२२६४००९३१

ओशिवरा : ०२२२६३२३८६१ / ०२२२६३२३८६२ 

पंतनगर : ०२२२५१५३६२४ / ०२२२५१५८९१४

पार्कसाईट : ०२२२५७८४८४० / ०२२२५७८६५१८

पायधुनी : ०२२२३४६३३३३ / ०२२२३४७३३३३ 

आर.सी.एफ : ०२२२५५६४१९० / ०२२२५५६०१२७

सहार : ०२२२८२२१७११ / ०२२२८२२१७४८ 

साकीनाका : ०२२२८५२३९३६ / ०२२२८५२२३३४

समता नगर : ०२२२८८७७६२४ / ०२२२८८७७६१८

सांताक्रुझ : ०२२२६४८७८५६ / ०२२२६४९३१३९ 

सांताक्रुझ एअरपोर्ट : ०२२२६११७३०९ / ०२२२६११७३१५ 

शिवडी : ०२२२३७५८१६३ / ०२२२३७१९८०७

शिवाजी नगर :  ०२२२५५६०४०२

शिवाजी पार्क : ०२२२४२२९०५९ / ०२२२४३६२५१५

सायन : ०२२२४०३१३७६ / ०२२२४०२६३०७ 

ताडदेव : ०२२२४९४२१४२


[12/30/2016, 10:57 PM]
IME-9 for diabetics.
Shilajit, jamun seeds etc
ministry of ayush
5/tab
09250019100
Regeneration of pancreas.
www.teleone.in
manufactured by CCRAS 
ads on dillagi CHANNEL @ 11pm


संकलक : प्रमोद तांबे
[1/11, 8:20 PM]
1 महीने पीएं मेथी का पानी, शरीर के हर पार्ट में आएगा ये चमत्कारिक बदलाव*

घर पर आसानी से मिल जाने वाली मेथी में इतने सारे गुण है कि आप सोच भी नहीं सकते है। यह सिर्फ एक मसाला नहीं है बल्कि एक ऐसी दवा है जिसमें हर बीमारी को खत्म करने का दम है। आइए आज हम आपको मेथी के पानी के कुछ चमत्कारिक तरीके बताते हैं।

*करें ये काम*

एक पानी से भरा गिलास ले कर उसमें दो चम्‍मच मेथी दाना डाल कर रातभर के लिये भिगो दें। सुबह इस पानी को छानें और खाली पेट पी जाएं। रातभर मेथी भिगोने से पानी में एंटी इंफ्लेमेटरी और एंटी ऑक्‍सीडेंट गुण बढ जाते हैं। इससे शरीर की तमाम बीमारियां चुटकियों में खत्म हो जाती है। आइए आपको बताते है कि कौन सी है वो खतरनाक 7 बीमारियां जो भग जाएंगी इस पानी को पीने से।

*वजन होगा कम*

यदि आप भिगोई हुई मेथी के साथ उसका पानी भी पियें तो आपको जबरदस्‍ती की भूख नहीं लगेगी। रोज एक महीने तक मेथी का पानी पीने से वजन कम करने में मदद मिलती है।

*गठिया रोग से बचाए*

इसमें एंटीऑक्‍सीडेंट और एंटी इंफ्लेमेटरी गुण होने के नातेए मेथी का पानी गठिया से होने वाले दर्द में भी राहत दिलाती है।

*कोलेस्‍ट्रॉल लेवल घटाए*

बहुत सारी स्‍टडीज़ में प्रूव हुआ है कि मेथी खाने से या उसका पानी पीने से शरीर से खराब कोलेस्‍ट्रॉल का लेवल कम होकर अच्‍छे कोलेस्‍ट्रॉल का लेवल बढ़ता है।

*ब्लड प्रेशर होगा कंट्रोल*

मेथी में एक galactomannan नामक कम्‍पाउंड और पोटैशियम होता है। ये दो सामग्रियां आपके ब्‍लड प्रेशर को कंट्रोल करने में बड़ी ही सहायक होती हैं।

*कैंसर से बचाए*

मेथी में ढेर सारा फाइबर होता है जो कि शरीर से विषैले तत्‍वों को निकाल फेंकती है और पेट के कैंसर से बचाती है।

*किडनी स्‍टोन*

अगर आप भिगोई हुई मेथी का पानी 1 महीने तक हर सुबह खाली पेट पियेंगे आपकी किडनी से स्‍टोन जल्‍द ही निकल जाएंगे।

*मधुमेह*

मेथी में galactomannan होता है जो कि एक बहुत जरुरी फाइबर कम्‍पाउंड है। इससे रक्‍त में शक्‍कर बड़ी ही धीमी गति से घुलती है। इस कारण से मधुमेह नहीं होता।


[1/18, 7:39 PM]
: दिव्य दर्द निवारक किट 3100/-Rs
011 41131313 आरोग्य अमृत संस्थान
No need to knee replacement.
-----------
KUDOS  V1 JOINTMENT & TABLETS
09250019100
Approved by govt.

[1/19, 12:58 PM]
 *१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि सतjत तरुण व निरोगी राहण्याचा अनुभव घेवून यात प्रामुख्याने शरीरात तीन प्रकारचे दोष असतात*
*१) वात २) पित्त ३) कफ*
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *आयुर्वेद* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
      *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ? 

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
----------------------------------------------
१) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*
२) *दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)
३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि *प्रार्तविधी* करुन घ्यावा.
४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात
५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना *गरम पाणी* कधीच वापरु नये.
६) सकाळी *७.३० ते ९.३०* च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.
७) *जेवणाच्या अगोदर* *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी  प्यावे.* जेवताना *एक ते दोन घोट* पाणी प्यायला हरकत नाही.
८) *सकाळी फळांचा ज्युस प्या,  दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि *झोपताना देशी गाईचे दूध* *देशी गाईचे तुप व हळद* *टाकुन प्या.*
९) नेहमी *पाणी* पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे *उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.*
( *शरीराला दररोज लाळेची गरज असते* जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी *घोट घोट* करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )
१०) नेहमी जेवण केल्यावर *१० ते १५* मिनीटे *वज्रासनात* बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी *(२० मिनीटे झोपावे)* घ्यावी. आणि *संध्याकाळी* जेवण केल्यावर *३ तास झोपू नये* व *शतपावली* करावी.
११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .
१२) भोजन करतांना नेहमी *मातीच्या* भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा. 
१३) *झोपताना* नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले. 
१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
*फिल्टर तेलच वापरा. * (रिफाईंड तेल विष आहे)*
१५) *सेंन्द्रिय गुळाचा* वापर करावा. *(साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)*
१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा *गुळ* खावा.
१७) जेवण बनवण्यासाठी फक्त *सेंधा मीठ* वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)
१८) कमीत कमी *६ ते ७ तास झोप* आरोग्यासाठी पुरेशी आहे.
१९) दररोज *एक तास प्राणायाम,* *१५ मिनीट योगासने,* व जेवढे जमेल तेवढे *सूर्यनमस्कार* करणे.
२०) *प्राणायाम* मात्र नियमित करणेच चांगले. 
२१) रोज न चुकता *एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.* तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.
२२) *जास्त* वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. 
२३) *भारतीय* रस म्हणजे *उसाचा रस,कोकम* *सरबत,आवळा रस, लिंबू* *सरबत, फळांचा ज्युस* हेच आपल्या शरीराला *उत्तम पोषक* आहेत. 
२४) भारतीय *पोशाख* घाला व तो *सैल* असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो *पांढराच* असावा.
२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये *८४* प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
*लघवीला* आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, *अश्रू* बाहेर येवू द्यावेत, * *रडायला* आले तर ऱडावेच, *हसायला* आले की भरपुर हसावे, *जांभई* आली की द्यावीच, *शिंक* आली की बिनधास्त द्यावी , *अपानवायू* आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,
२६) *कफ* कधीच *गिळू* नये.
👆👆👆👆👆👆👆
*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो*.
*स्वदेशीचा वापर करा.*     


[1/19, 5:59 PM]
: Stroke has a new indicator! Read and pass on....
Stroke has a new indicator 
Stroke - They Now Have a Fourth Indicator, the Tongue

STROKE: Remember the 1st Three Letters.....
S. T. R. 
STROKE IDENTIFICATION:

During a BBQ, a woman stumbled and took a little fall - she assured everyone that she was fine (they offered to call paramedics) ...she said she had just tripped over a brick because of her new shoes.

They got her cleaned up and got her a new plate of food. While she appeared a bit shaken up, Jane went about enjoying herself the rest of the evening.

Jane's husband called later telling everyone that his wife had been taken to the hospital - (at 6:00 PM Jane passed away.) She had suffered a stroke at the BBQ. Had they known how to identify the signs of a stroke, perhaps Jane would be with us today. Some don't die. They end up in a helpless, hopeless condition instead.
It only takes a minute to read this.

A neurologist says that if he can get to a stroke victim within 3 hours he can totally reverse the effects of a stroke...totally. He said the trick was getting a stroke recognized, diagnosed, and then getting the patient medically cared for within 3 hours, which is tough. 

RECOGNIZING A STROKE

Thank God for the sense to remember the '3' steps, STR. Read and Learn!

Sometimes symptoms of a stroke are difficult to identify. Unfortunately, the lack of awareness spells disaster. The stroke victim may suffer severe brain damage when people nearby fail to recognize the symptoms of a stroke.

Now doctors say a bystander can recognize a stroke by asking three (3) simple questions:
S *Ask the individual to SMILE.
T *Ask the person to TALK and SPEAK A SIMPLE SENTENCE (Coherently)
(i.e. Chicken Soup)
R *Ask him or her to RAISE BOTH ARMS.

If he or she has trouble with ANY ONE of these tasks, call emergency number immediately and describe the symptoms to the dispatcher.
New Sign of a Stroke -------- Stick out Your Tongue!

NOTE: Another 'sign' of a stroke is this: Ask the person to 'stick' out his tongue. If the tongue is
'crooked', if it goes to one side or the other that is also an indication of a stroke.

A cardiologist says if everyone who gets this e-mail sends it to 10 people; you can bet that at least one life will be saved.





*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो

● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.

● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो

● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे

● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.

● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते

● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.

● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.

याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित

,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!


[2/7, 6:07 PM]
 जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ----
मी फक्त सकाळी 1टाइम घेते चहा तेही कमी दुधाचा 
बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नही 
यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगि असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, 
चहा घ्यायचा तर एक कमी दूध आणि पाणी जास्त नही तर सर्वात बेस्ट black tea, यामुळे तुमचे अर्धे पोटचे आजार सॉल्व होतील,
बघा खाली काय म्हणत आहे वाचा बरे 
Bhagyashri Bandiwar

चहाचे दुष्परिणाम....

१. दिवसाला 5  ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ,रक्तदाब  वाने,  पक्षाघातासारखे विकार  आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (५ रू/चहा असे) वर्षाचे ३६०० रू होतात. ५ वर्षाचे १८००० रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.

खरे पाहिले  तर 'चहा' दारू  पेक्षा  ही  जास्त  घातक  आहे  पण दारू  बदनाम  आहे  चहा  नाही .


[2/14, 10:11 AM]
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे  - सर्दी, खोकला, ताप येत नाही.
२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.
३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.
४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.
५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे.   मुलांना देणे.
६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर  होत नाही.
7) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर  चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा  त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे. 
8) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे  -  हाडे मजबूत होतात.
9) ऐकू न येणे - चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेम्ब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे.  १५ दिवस करणे
१0) वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे.  रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल.  पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून  ८ दिवसापर्यन्त वरण भात  खाणे -  हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.
१1) जुलाबासाठी  -  चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.
१2) नाकाचे हाड वाढणे - ५  रिटा  ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ  पावडर टाकणे आटवून एक कप  करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे 
13) मुळव्याधासाठी - अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे.  १० मिनिटात थांबते.  वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.
14 ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे.  सरबता सारखेय आहे.  पथ्य काही नाही.  कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.
15) लिंबू खेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुले आलेल्या डागावर 1 मिनिटं चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे.   सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.
16) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे.  आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते. 
17) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही.  Make अप करायची गरज नाही.  चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.   
१८) पोटाच्या आजारावर - वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उढल्यावर  कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.
१९) कानाच्या पडद्याला भोक - उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून  गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे  व कानात टाकायचे, कापूस लावायचा. 
२०) हात पायाला घाम येणे - सुपारीचे एक खांड -  सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे. 
२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर - अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.
२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केली तर हात पायाला  खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.


[2/14, 10:11 AM] : Dr.VinodJ (9426831998): 🇨🇭मित्रौ गुजरातमां एक परब समान होस्पिटल धमधमे छे॥ ज्यां आवनारा तमाम दर्दीने तमाम प्रकारनी सारवार तद्दन विनामूल्ये आपवामां आवे छे॥ 

🇨🇭नानी-मोटी नहीं पण गंभीर बीमारीना मोटा मोटा ओपरेशन पण, कोईपण प्रकारनी फी लीधा विना करी आपवामां आवे छे॥

💥 RMS हॉस्पिटल ट्रस्ट संचालित,💥

🇨🇭 RMS  होस्पिटलनी अमे वात करी रह्या छीए

🇨🇭आ होस्पिटल अमदावाद जिल्लाना, धंधुका तालुका,  (अमदावाद-भावनगर हाईवेने अडीने) आवेली छे॥

🇨🇭 RMS होस्पिटलमां दर्दीओनी तपास, सोनोग्राफी, एक्स-रे, लेबोरेटरी अने तमाम प्रकारनी दवाओ कोईपण चार्ज विना अपाय छे॥ 

💥आ उपरांत दर्दीओ तेमज तेमना सगांओने उत्तम प्रकारनुं भोजन तथा रहेवानी सगवड पण आपवामां आवे छे॥ 
🇨🇭आ तमाम सुविधाओ पण संपूर्ण नि:शुल्क अपाय छे॥
💥भारतभरमां आ रीते संपूर्ण विनामूल्ये सेवा आपता चिकित्सालयो भाग्ये ज जोवा मळे छे॥

🇨🇭 RMS होस्पिटलमां,
सारणगांठ, एपेन्डिक्स, थाईरोईड, गर्भाशयना ओपरेशनो, स्तन केन्सर, आंतरडाना ओपरेशन, तथा सरकमसिझन सर्झरी विनामूल्ये थाय छे॥
🇨🇭प्रोफेशनल होस्पिटलोमां जे ओपरेशनो एक लाख रूपिया आपता पण न थाय तेवा ओपरेशनो अहीं एक पण रूपियो लीधा विना करी आपवामां आवे छे॥

🇨🇭अहीं दर महिने सरेराश ७५थी ८० जेटली प्रसुती थाय छे॥ 

🇨🇭प्रसुती बाद प्रसुताने एक किट अपाय छे॥ जेमां चोख्खु घी-गोળ अने लोट तेमज शिरो के राब बनाववा माटे गेस अने वासण होय छे॥ 

🇨🇭आ उपरांत प्रसुताने रजा आपती वेळा शुद्ध घी नी औषधियुक्त दोढ कीलो सुखडीनुं बोक्स आपवामां आवे छे॥

🇨🇭 RMS होस्पिटलना प्रसुति विभागमां ➖नोर्मल डिलीवरी, 

➖सिझेरीयननुं ओपरेशन,

➖गर्भाशयनी कोथळीनुं ओपरेशन,

➖माटी खसी गई होय तेनुं ओपरेशन (Pro-Asse Uterus), 

➖स्त्री नसबंधीनुं ओपरेशन (T॥L॥), 

➖गर्भाशयनी गांठ अने अंडपींडनी गांठ सहितना ओपरेशननी सुविधा अने सेवा आपवामां आवे छे॥

☀जान्युआरी-२००८थी फेब्रुआरी-२०१३ सुधीमां
🇨🇭१९,८७,२६० दर्दीओने ओ॥पी॥डी॥ सारवार विनामूल्ये आपवामां आवी छे॥
🇨🇭कुल मळीने ३३४५ ओपरेशनो करवामां आव्या छे॥ 

🇨🇭तेमज अन्य विभागोमां पण ४०९९८ दर्दीओने सारवार आपवामां आवी छे॥

🇨🇭आ तमाम सारवार-सुविधाओ उपरांत 
💥दर्दीओने लाववा-लई जवा माटे तद्दन राहतदरे एम्बुलन्स सेवा पूरी पाडवामां आवे छे॥ 

💥तेमज उनाळाળनां समयमां होस्पिटलनी आसपासना विस्तारना लोकोना आरोग्यना रक्षण माटे छाश केन्द्र चलाववामां आवे छे॥
💥तो शियाळा मां उकाळा केन्द्र चलावाय छे॥

🇨🇭आ होस्पिटलमां ई॥एन॥टी॥, युरोलोजीस्ट, फिझिशियन, रेडोयोलोजीस्ट, चेस्ट फिझिशियन, पेथोलोजीस्ट, ओर्थोपेडिक, पीडीयाट्रीक, एनेस्थेटिक, ओप्थाल्मो, आयुर्वेदीक, ओडियोमेट्री जेवा विषयना ख्यातनाम अने स्पेशियालिस्ट डोक्टर्स सेवा आपे छे॥

Contact

RMS HOSPITAL

Bhavnagar – Ahmedabad Highway,
Dhandhuka – 382 460.
Gujarat, INDIA.

Phone: (02713) 222543, 223543, 293351
Fax: (02713) 222870
Email: rms@rmshospital.org
www.rmshospital.org
प्लीझ बधाने फोरवर्ड करजो तो कोइ जरुरतमंदने मदद मळी शके॥


[2/17, 8:36 AM]
 *दिल के मरीजों को मिली सौगात* 
*जानकारी के लिये ये ख़बर ज़रूर पढ़े*

हार्ट अटैक के मरीजों के लिए अच्छी खबर है, हार्ट अटैक के इलाज के दौरान इस्तेमाल होने वाले स्टैंट को लगाने के लिए अब डॉक्टर और निजी अस्पताल मनमाने पैसे नहीं वसूल सकेंगे। सरकार ने स्टैंट की कीमतें निर्धारित कर दी हैं, कीमतें 7,290 रुपये से लेकर 27,000 रुपये निर्धारित की गई हैं। और यह कीमतें तुरंत प्रभाव से दिनांक 15-02-17 से  लागू भी कर दी गई हैं।

गौरतलब है कि हार्ट अटैक के इलाज के नाम पर कई नामी निजी अस्पताल मनमाने पैसे वसूलते हैं और स्टैंट को 2-3 लाख रुपये में बेचते हैं लेकिन सरकार की इस पहल के बाद अब हार्ट अटैक का इलाज सस्ता हो गया है।
http://abpnews.abplive.in/business/nppa-reduced-coronary-stent-and-ordinery-stent-prices-upto-85-percent-559385


[2/24, 2:54 PM]
*गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी.....
  ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे.... 
*गुडघे कधीही बदलू नका.* प्राकृतिक चिकीत्सा केंद्र..

साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे. 
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे *(कृत्रिम गुडघे)* असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते. 
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय? 
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी *कर्ज* काढून तयार होतात. 
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर. 
*यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे.* जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....

 शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली *बाभूळ* या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.  
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता. असो, *या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.* आहे की नाही गंमत....
आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या !!! 
*डाॅ.पवन कुमार*(नॅचरोपॅथी) ग्रेटर नाॅयडा हे मूळ लेखक  📞07838037030 


[2/24, 12:28 PM] 
         
*पानी में हल्दी मिलाकर पीने से होते है यह 7 फायदें*.....

1. गुनगुना हल्दी वाला पानी पीने से दिमाग तेज होता है. सुबह के समय हल्दी का गुनगुना पानी पीने से दिमाग तेज और उर्जावान बनता है.
2. रोज यदि आप हल्दी का पानी पीते हैं तो इससे खून में होने वाली गंदगी साफ होती है और खून जमता भी नहीं है. यह खून साफ करता है और दिल को बीमारियों से भी बचाता है.
3. लीवर की समस्या से परेशान लोगों के लिए हल्दी का पानी किसी औषधि से कम नही है. हल्दी के पानी में टाॅक्सिस लीवर के सेल्स को फिर से ठीक करता है. हल्दी और पानी के मिले हुए गुण लीवर को संक्रमण से भी बचाते हैं.
4. हार्ट की समस्या से परेशान लोगों को हल्दी वाला पानी पीना चाहिए. हल्दी खून को गाढ़ा होने से बचाती है. जिससे हर्ट अटैक की संभावना कम हो जाती है.
5. जब हल्दी के पानी में शहद और नींबू मिलाया जाता है तब यह शरीर के अंदर जमे हुए विषैले पदार्थों को निकाल देता है जिससे पीने से शरीर पर बढ़ती हुई उम्र का असर नहीं पड़ता है. हल्दी में फ्री रेडिकल्स होते हैं जो सेहत और सौर्दय को बढ़ाते हैं.
6. शरीर में किसी भी तरह की सजून हो और वह किसी दवाई से ना ठीक हो रही हो तो आप हल्दी वाला पानी का सेवन करें. हल्दी में करक्यूमिन तत्व होता है जो सूजन और जोड़ों में होने वाले असाहय दर्द को ठीक कर देता है. सूजन की अचूक दवा है हल्दी का पानी.
7. कैंसर खत्म करती है हल्दी. हल्दी कैंसर से लड़ती है और उसे बढ़ने से भी रोक देती है. हल्दी एंटी.कैंसर युक्त होती है. यदि आप सप्ताह में तीन दिन हल्दी वाला पानी पीएगें तो आपको भविष्य में कैंसर से हमेशा बचे रहेगें.
[2/25, 4:46 PM] Saفदર: *BENEFITS OF WARM WATER 👉👉👉*

*A group of Japanese Doctors* confirmed that warm water is 💯 % effective in resolving some health problems👇, including:

Headache, migraine,  high blood pressure, low blood pressure,  pain of joints, sudden increasing and decreasing of heartbeat, Epilepsy, increasing level of cholesterol, cough, bodily discomfort,  golu pain, asthma, hooping cough, blockage of veins, diseases related to uterus & urine, stomach problems, poor appetite, also all related diseases to the eyes, ear & throat. 

*HOW TO USE WARM WATER 👉👉*

Get up early in the morning and drink approximately 4 glasses of warm water when the stomach is empty. *Do not eat anything 45 minutes thereafter.* 

You may not be able to make 4 glasses at the beginning, but slowly you will.✍

The warm water therapy will resolve the health issues within reasonable periods:👇

👉 Diabetes in 30 days
👉 Blood pressure in 30 days
👉 Stomach related issues in 10 days
👉 All types of cancer in 9 months
👉 Blockage of veins in 6 months
👉 Lack of hunger (Poor appetite) in 10 days
👉 Uterus and related diseases in 10 days
👉 Nose, Ear & Throat problems in 10 days. 
👉 Women's menstrual  problems in 15 days, 
👉 Heart diseases in 30 days
👉 Headache/Migraine in 3 days
👉 Low blood pressure in 30 days. 
👉 Cholesterol in 4 months
👉 Epilepsy and paralysis continously in 9 months
👉 Asthma in 4 months.

*COLD WATER IS BAD FOR YOU:*

🌻In the past, people used to say that if cold water does not affect you at young age, it will harm you at old age👇

*👉 Cold water closes  4 veins of the ♥ heart and causes heart attack 💔;* Cold drinks are main reason for Heart Attack. 
👉 Cold  water💦 creates problems in liver; makes fat stuck with liver. Most of the people waiting for the transplant of liver are victims of cold water drinking. 
👉Cold water affects internal walls of stomach. 
👉Cold water affects stomach and big intestines and results in cancer. 

*👉Please, don't keep this to yourself, share with all your loved ones.*


[2/26, 11:37 AM]
 *Why Meditation Necessary?*


*आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.*

*आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.*

*न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?*

*हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.* 

*जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.*

*जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी  धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.*

*या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.*

*त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.*

*या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध  MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव शाश्वत उपाय आहे.*

*म्हणुनच म्हंटलय -SPIRITUAL HEALING IS ONLY TRUE HEALING* 

Request - Please Read above message which is scientifically True.


[2/28, 9:24 AM]
 स्वतः साठी  एवढं  तरी  करा - - - - -

१)  रिकाम्या  पोटी  हातपाय   प्रेस  करा,  गरम  करा.
२)  भरपूर  टाळ्या  वाजवा.
३)  हातापायाचे  तळवे  जेथे  दुखत  असतील  तेथे  पंपिंग  करून  दाब  द्या.
४)  पायाखाली  लाटणे  घेऊन  त्यावर  तळवे  फिरवा. ( अँक्युप्रेशर  करा )
५)  आठवड्यातून  एकदा  तरी  तेलाने  सर्व  शरीराला  माँलिश  करा.
६)  नियमित  प्राणायाम  करा. ( भस्त्रिका,  कपालभाती  व  अनुलोम  विलोम  )
७)  सकाळी  एक  /  दोन  ग्लास  कोमट  पाणी  प्या.
८)  सकाळी  जास्तच  नाष्टा  करा.  ८  ते  ९  या  वेळेत.
९)  दुपारी  मध्यम  आहार  घ्या.  १  ते  २  या  वेळेत.
१०)  संध्याकाळी  गरज  असेल  तरच  जेवा. किंवा  हलका  आहार  घ्या.  ७  ते  ८  या  वेळेत.
११)  नाभिचक्र  मूळ  जागी  ठेवा.
१२)  पाय  गरम,  पोट  नरम,  डोके  शांत ठेवा.
१३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.
१४)  चौरस  आहार  घ्या.
१५)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  रहा.
१६)  Black  Tea  च  प्या.
१७)  जेवणात  कोशिंबीर  (  कच्चे  )  खा.
१८)  ध्यानधारणा  करा.
१९)  सकारात्मक  वर्तन / विचार  ठेवा.
२०)  सत्य  बोला. समाजसेवा  करा. 
२१)  भरपूर  ऐका  मात्र  कमी  बोला.
२२)  *नैसर्गिक  जीवन  जगा.*
२३)  गरज  असेल  तर  घरगुती औषधे  ( आजीबाईचा  बटवा )  घेणे.
२४)  पोट  साफ  ठेवणे.
२५)  वात,  पित्त  व  कफ  प्रवृत्ती  ओळखून  उपचार  करा.

                       📢    आरोग्य   संदेश    🔔

सकाळी  पाणी,  दुपारी  ताक, संध्याकाळी  घ्या  दुधाचा  घोट,
हिच   आहे   आपल्या   निरोगी   जीवनाची   खरी   नोट.

*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.


व्यायाम  व  अँक्युप्रेशरने  व्हा  सुखी,
माझ्या  सल्याने  थांबेल  कंबर  दुखी.
 मान   दुखी  - - - - -

कारणे  -----

जास्त  थंडीमुळे,  झोपेत  अवघडणे,  लचकणे,  झटकन  वळणे,  डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

उपाय  -----

१)  शेक  द्या. ( गरम  पाणी  /  वाळू  )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा.  नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा.  किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा.
७)  असे  १० / १५  वेळा   रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
८)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा.  
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

    


[2/28, 9:24 AM] : My nephew Mr.Sunil D.Patil .Pune (Ex.Director Symbiosis.) Forwarded this post on family group which I am forwarding for your knowledge..........
 KILLER IN YOUR FRIDGE SWEET POISON..A MUST READ !!!

In October of 2001, my sister started getting very sick She had stomach spasms and she was having a hard time getting around. Walking was a major chore. It took everything she had just to get out of bed; she was in so much pain.

By March 2002, she had undergone several tissue and muscle biopsies and was on 24 various prescription medications. The doctors could not determine what was wrong with her. She was in so much pain, and so sick she just knew she was dying.

She put her house, bank accounts, life insurance, etc., in her oldest daughter's name, and made sure that her younger children were to be taken care of.

She also wanted her last hooray, so she planned a trip to Florida (basically in a wheelchair) for March 22nd.

On March 19, I called her to ask how her most recent tests went, and she said they didn't find anything on the test, but they believe she had MS.

I recalled an article a friend of mine e-mailed to me and I asked my sister if she drank diet soda? She told me that she did. As a matter of fact, she was getting ready to crack one open that moment.

I told her not to open it, and to stop drinking the diet soda! I e-mailed her an article my friend, a lawyer, had sent. My sister called me within 32 hours after our phone conversation and told me she had stopped drinking the diet soda AND she could walk! The muscle spasms went away. She said she didn't feel 100% but, she sure felt a lot better.

She told me she was going to her doctor with this article and would call me when she got home.

Well, she called me, and said her doctor was amazed! He is going to call all of his MS patients to find out if they consumed artificial sweeteners of any kind. In a nutshell, she was being poisoned by the Aspartame in the diet soda.. and literally dying a slow and miserable death

When she got to Florida March 22, all she had to take was one pill, and that was a pill for the Aspartame poisoning! She is well on her way to a complete recovery. And she is walking! No wheelchair! This article saved her life.If it says 'SUGAR FREE' on the label; DO NOT EVEN THINK ABOUT IT!I have spent several days lecturing at the WORLD ENVIRONMENTAL CONFERENCE on 'ASPARTAME,' marketed as'Nutra Sweet,' 'Equal,' and 'Spoonful.'In the keynote address by the EPA, it was announced that in the United States in 2001 there is an epidemic of multiple sclerosis and systemic lupus. It was difficult to determine exactly what toxin was causing this to be rampant. I stood up and said that I was there to lecture on exactly that subject.

I will explain why Aspartame is so dangerous: When the temperature of this sweetener exceeds 86 degrees F, the wood alcohol in ASPARTAME converts to formaldehyde and then to formic acid, which in turn causes metabolic acidosis. Formic acid is the poison found in the sting of fire ants. The methanol toxicity mimics, among other conditions, multiple sclerosis and systemic lupus.

Many people were being diagnosed in error. Although multiple sclerosis is not a death sentence, Methanol toxicity is!

Systemic lupus has become almost as rampant as multiple sclerosis, especially with Diet Coke and Diet Pepsi drinkers.The victim usually does not know that the Aspartame is the culprit. He or she continues its use; irritating the lupus to such a degree that it may become a life-threatening condition. We have seen patients with systemic lupus become asymptotic, once taken off diet sodas.

In cases of those diagnosed with Multiple Sclerosis, most of the symptoms disappear. We've seen many cases where vision loss returned and hearing loss improved markedly.

This also applies to cases of tinnitus and fibromyalgia. During a lecture, I said, 'If you are using ASPARTAME (Nutra Sweet, Equal, Spoonful, etc) and you suffer from fibromyalgia symptoms, spasms, shooting, pains, numbness in your legs,
Cramps,
Vertigo,
Dizziness,
Headaches,
Tinnitus,
Joint pain,
Unexplainable depression, anxiety attacks, slurred speech, blurred vision, or memory loss you probably have ASPARTAME poisoning!' People were jumping up during the lecture saying,'I have some of these symptoms. Is it reversible?'

Yes!
Yes!
Yes!
STOP drinking diet sodas and be alert for Aspartame on food labels! Many products are fortified with it! This is a serious problem. Dr. Espart (one of my speakers) remarked that so many people seem to be symptomatic for MS and during his recent visit to a hospice; a nurse stated that six of her friends, who were heavy Diet Coke addicts, had all been diagnosed with MS. This is beyond coincidence!

Diet soda is NOT a diet product! It is a chemically altered, multiple SODIUM (salt) and ASPARTAME containing product that actually makes you crave carbohydrates.

It is far more likely to make you GAIN weight!

These products also contain formaldehyde, which stores in the fat cells, particularly in the hips and thighs. Formaldehyde is an absolute toxin and is used primarily to preserve 'tissue specimens.'

Many products we use every day contain this chemical but we SHOULD NOT store it IN our body!

Dr. H. J. Roberts stated in his lectures that once free of the 'diet products' and with no significant increase in exercise; his patients lost an average of 19 pounds over a trial period.Aspartame is especially dangerous for diabetics. We found that some physicians, who believed that they had a patient with retinopathy, in fact, had symptoms caused by Aspartame. The Aspartame drives the blood sugar out of control. Thus diabetics may suffer acute memory loss due to the fact that aspartic acid and phenylalanine are NEUROTOXIC when taken without the other amino acids necessary for a good balance.

Treating diabetes is all about BALANCE.. Especially with diabetics, the Aspartame passes the blood/brain barrier and it then deteriorates the neurons of the brain; causing various levels of brain damage, Seizures, Depression, Manic depression, Panic attacks, Uncontrollable anger and rage.Consumption of Aspartame causes these same symptoms in non-diabetics as well. Documentation and observation also reveal that thousands of children diagnosed with ADD and ADHD have had complete turnarounds in their behavior when these chemicals have been removed from their diet.

So called 'behavior modification prescription drugs' (Ritalin and others) are no longer needed.Truth be told, they were never NEEDED in the first place!Most of these children were being 'poisoned' on a daily basis with the very foods that were 'better for them than sugar.'It is also suspected that the Aspartame in thousands of pallets of diet Coke and diet Pepsi consumed by men and women fighting in the Gulf War, may be partially to blame for the well-known Gulf War Syndrome.

Dr. Roberts warns that it can cause birth defects, i.e. mental retardation, if taken at the time of conception and during early pregnancy. Children are especially at risk for neurological disorders and should NEVER be given artificial sweeteners.

There are many different case histories to relate of children suffering grand mal seizures and other neurological disturbances talking about a plague of neurological diseases directly caused by the use of this deadly poison.'

Herein lies the problem: There were Congressional Hearings when Aspartame was included in 100 different products and strong objection was made concerning its use. Since this initial hearing, there have been two subsequent hearings, and still nothing has been done. The drug and chemical lobbies have very deep pockets.

Sadly, MONSANTO'S patent on Aspartame has EXPIRED! There are now over 5,000 products on the market that contain this deadly chemical and there will be thousands more introduced. Everybody wants a 'piece of the Aspartame pie.'I assure you that MONSANTO, the creator of Aspartame, knows how deadly it is.

And isn't it ironic that MONSANTO funds, among others, the American Diabetes Association, the American Dietetic Association and the Conference of the American College of Physicians?

This has been recently exposed in the New York Times. These [organizations] cannot criticize any additives or convey their link to MONSANTO because they take money from the food industry and are required to endorse their products.Senator Howard Metzenbaum wrote and presented a bill that would require label warnings on products containing Aspartame, especially regarding pregnant women, children and infants.

The bill would also institute independent studies on the known dangers and the problems existing in the general population regarding seizures, changes in brain chemistry, neurological changes and behavioural symptoms.
The bill was killed.It is known that the powerful drug and chemical lobbies are responsible for this, letting loose the hounds of disease and death on an unsuspecting and uninformed public. Well, you're informed now!

Please pass this on to ur family and friends!


[2/28, 1:14 PM]
 *SAP India CEO Ranjan Das Dies After Gym Workout*       

Ranjan Das, CEO and MD of SAP-Indian subcontinent died after a massive cardiac arrest in Mumbai recently.
One of the youngest CEOs, he was only 42.

What killed Ranjan Das?

He was very active in sports, was a fitness freak and a marathon runner.

After his workout, he collapsed with a massive heart attack and died. He is survived by his wife and two very young kids.

It was certainly a wake-up call for corporate India. However, it was even more disastrous for runners.

The question arises as  to why an exceptionally active, athletic person succumbed to a heart attack at 42 years of age.

What is the real reason?

Everyone missed out a small line in the reports that Ranjan used to manage with 4-5 hours of sleep.

In an earlier interview of Ranjan on NDTV in the program ‘Boss' day out’, Ranjan Das himself admitted that he sleeps less and would love to get more sleep. 

Short sleep duration (<5 or 5-6 hours) increases risk for high BP by 350% to 500% compared to those who slept longer than 6 hours per night.

Young people (25-49 years of age) are twice as likely to get high BP if they sleep less.

Individuals who sleep less than 5 hours a night have a 3-fold increased  risk of heart attacks.

Just one night of sleep loss increases very toxic substances in body such as Interleukin-6 (IL-6), Tumour necrosis factor-alpha (TNF-alpha) and C-reactive protein (CRP). They also cause cancer, arthritis and heart disease.

Sleeping for <=5 hours per night leads to 39% increase in heart disease. Sleeping for <=6 hours per night leads to 8% increase in heart disease.

What is ideal sleep?

In brief, sleep is composed of two stages: REM (Rapid Eye Movement) and  non-REM. The former helps in mental consolidation while the latter helps in physical repair and rebuilding.

No wonder when one wakes up with an alarm clock after 5-6  hours of sleep, he/she is mentally irritable throughout the day (lack of REM sleep).

And if somebody has slept for less than 5 hours, the body is in a complete physical mess (lack of non-REM sleep), the person is tired throughout the day and immunity is way down.

CONCLUSION:
Barring stress control, Ranjan Das did everything right: eating proper food, exercising, maintaining proper weight. But he missed getting proper and adequate sleep, minimum 7 hours. That killed him.

We are playing with fire if we are sleeping less than 7 hours even if we have low stress. 

Do not set your alarm clock under 7 hours.

Ranjan Das is not alone. 

Do Share it with all the Good People In ur Life...😊

From: 
DR.N Siva
(Senior Cardiologist)


[3/6, 5:28 PM]
 *Great News for DIABETIC patients..*               1.06.2016
Dr. Hasaan Shamsi Pasha working in one of Jeddah's hospital as Heart Specialist, had become Sugar patient himself with as high as 500 reading of Sugar level in the mornings..
He got very worried and after many tests and trials of different medicines, his reading was still 200 before breakfast and 300 after breakfast..
As he was a reasercher himself and he was also writer of many medical books (refer to Wikipedia for more info on him), he decided to take Olive oil as medicine for Sugar..
He took 2-3 tb sp before bed and 2-3 tb sp early morning, 1 hour before breakfast..
Results were amazing after only 1 week of use.!
Sugar reading was 100 before breakfast and 180 after breakfast within 3 days and by end of 1 week it was 93 "after breakfast.!!"
He then left using before bed but still continues with early morning use of Olive oil..
Those who started using Olive oil for sugar showed other benefits too.. Example:
** Those who had problems of feet getting hot or cold, became better..
** Others reduced the amount of their sugar medicines they used to take before..
** Those using insulin injections have now reduced their dosage and are also thinking to stop injections completely.!
** Many said their bones of the legs have now stopped paining.!

[3/14, 6:09 PM] 

*If you have relatives in Mumbai then please share this information to all.*

*We are providing TIFFIN to the patient's and relatives without any charges.*

*Area - South Mumbai* 

*Hospitals:- Jaslok, Saifee, Bombay, Nair, J.J., all near to Mumbai Central and VT....*

*Contact details:-*

*You can also WhatsApp us*

*AbbasAli :- 9969969102*

*Parvez Bhai :- 9870374749*

*At least forward to people who might be able to help by forwarding to others*

*Seva ka labh le*

*R.K. Charitable Trust have started Home Medical Equipment like*

* *Wheelchair*
* *Suction Machine*
* *Waterbed*
* *Airbed*
* *Walker*

*Free of cost for use (with Refundable Deposit)*

*Contact person:-*

*AbbasAli :- 9969969102*

*Parvez Bhai :- 9870374749*

*Add:- 17-D, Nisarga Apt. Near IDBI bank, Mahavir Nagar, Kandivali West Mumbai 67*

*Please post this message in the known groups so that it gets circulated.*

Need to confirm....
[3/16, 10:21 AM] Saفदર: *'पित्ता'वर विजय मिळवा 9 घरगुती उपचारांनी....*
.
.
.
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग  पित्तावर  उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली  विविध रूपातील  ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .

 *आरामदायी केळं :*
केळ्यातून शरीराला  उच्च प्रतीच्या  पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’  शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
             - पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

*फायदेशीर तुळस :*
तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या  विषारी घटकांपासून बचाव करते.                  
              – तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .

 *अमृतरुपी दुध :*
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक  आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध  प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.  
                – दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

  *बहुगुणी बडीशेप:*
बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
                    –  बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास  मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

*पाचक जिरं :*
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम  सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .  
                –  जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही  जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी  थंड करून प्या.

*स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :*
लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार  दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

*औषधी वेलची:*
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण  वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .

*वातहारक  पुदिना :*
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
- पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

*आल्हाददायक आलं :*
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ  टाकून चुपत रहा.
.
आरोग्यनिधी
[3/25, 8:30 PM] Saفदર: *अतिउपयोगी 29 घरेलू नुस्‍खे...!!*​

👉🏽 1. तेज सिरर्दर्द से छुटकारा पाने के लिए सेब को छिल कर बारीक काटें। उसमें थोड़ा सा नमक मिलाकर सुबह खाली पेट खाएं।

👉🏽 2. (Periods) में दर्द से छुटकारा पाना के लिए ठंडे पानी में दो-तीन नींबू निचोड़ कर पिये।

👉🏽 3. शरीर पर कहीं जल गया हो, तेज धूप से त्वचा झुलस गई हो, त्वचा पर झुर्रियां हों या कोई त्वचा रोग हो तो कच्चे आलू का रस निकालकर लगाने से फायदा होता हैं।

👉🏽 4. मक्खन में थोड़ा सा केसर मिलाकर रोजाना लगाने से काले होंठ भी गुलाबी होने लगते हैं।

👉🏽 5. मुंह की बदबू से परेशान हों तो दालचीनी का टुकड़ा मुंह में रखें।
मुंह की बदबू तुरंत दूर हो जाती हैं।

👉🏽 6. बहती नाक से परेशान हों तो युकेलिप्टस(सफेदा) का तेल रूमाल में डालकर सूंघे। आराम मिलेगा।

👉🏽 7. कुछ दिनों तक नहाने से पहले रोजाना सिर में प्याज का पेस्ट लगाएं।
बाल सफेद से काले होने लगेंगे।

👉🏽 8. चाय पत्ती के उबले पानी से बाल धोएं, इससे बाल कम गिरेंगे।

👉🏽 9. बैंगन के भरते में शहद मिलाकर खाने से अनिद्रा रोग का नाश होता है।
ऐसा शाम को भोजन में भरता बनाते समय करें।

👉🏽 10. संतरे के रस में थोड़ा सा शहद मिलाकर दिन में तीन बार एक-एक कप पीने से गर्भवती की दस्त की शिकायत दूर हो जाती हैं।

👉🏽 11. गले में खराश होने पर सुबह-सुबह सौंफ चबाने से बंद गला खुल जाता हैं।

👉🏽 12. सवेरे भूखे पेट तीन चार अखरोट की गिरियां निकालकर कुछ दिन खाने मात्र से ही घुटनों का दर्द समाप्त हो जाता हैं।

👉🏽 13. ताजा हरा धनिया मसलकर सूंघने से छींके आना बंद हो जाती हैं।

👉🏽 14. प्याज का रस लगाने से मस्सो के छोटे-छोटे टुकड़े होकर जड़ से गिर जाते हैं।

👉🏽 15. प्याज के रस में नींबू का रस मिलाकर पीने से उल्टियां आना तत्काल बंद हो जाती हैं।

👉🏽 16. गैस की तकलीफ से तुरंत राहत पाने के लिए लहसुन की 2 कली छीलकर 2 चम्मच शुद्ध घी के साथ चबाकर खाएं फौरन आराम होगा।

👉🏽 17. मसालेदार खाना खाएं मसालेदार खाना आपकी बंद नाक को तुरंत ही खोल देगा।

👉🏽 18. आलू का छिलका आपकी त्वचा पर ब्लीच की तरह काम करता है। इसे लगाने से आपकी काली पड़ी त्वचा का रंग सुधरता है।
इसलिए आज के बाद आलू के छिलके को फेके नहीं बल्कि उनका इस्तेमाल करें।

👉🏽 19. यदि आपको अकसर मुंह में छाले होने की शिकायत रहती है तो रोज़ाना खाना खाने के बाद गुड को चूसना ना भूलें। ऐसा करने छाले आपसे बहुत दूर रहेंगे।

👉🏽 20. पतली छाछ में चुटकी भर सोडा डालकर पीने से पेशाब की जलन दूर होती ह

👉🏽 21. प्याज और गुड रोज खाने से बालक की ऊंचाई बढती हैं।

👉🏽 22. रोज गाजर का रस पीने से दमें की बीमारी जड़ से दूर होती हैं।

👉🏽 23. खजूर गर्म पानी के साथ लेने से कफ दूर होता हैं।

👉🏽 24. एक चम्‍मच समुद्री नमक लें और अपनी खोपड़ी पर लगा लें। इसे अच्‍छी तरह से मसाज करें और ऐसा करते समय उंगलियों को गीला कर लें। बाद में शैम्‍पू लगाकर सिर धो लें। महीने में एक बार ऐसा करने से रूसी नहीं होगी।

👉🏽 25. अगर आपके नाखून बहुत कड़े हैं तो उन्‍हे काटने से पहले हल्‍के गुनगुने पानी में नमक डालकर, हाथों को भिगोकर रखें। और 10 मिनट बाद उन नाखूनों को काट दें। इससे सारे नाखून आसानी से कट जाएंगे।

👉🏽 26. शरीर में कहीं गुम चोट लग जाए या नकसीर आए तो बर्फ की सिकाई बहुत फायदेमंद होती हैं।

👉🏽 27. अगर कोई कीड़ा-मकोड़ा काट ले, तो तुरंत कच्चे आलू का एक पतला टुकड़ा काटकर उस पर नमक लगाकर कीड़े के काटे हुए स्थान पर 5-7 मिनट तक रगड़ें।जलन और दर्द गायब हो जाएगा।

👉🏽 28. बवासीर से छुटकारा पाने के लिए सुबह खाली पेट 2 आलू-बुखारे खाए

👉🏽 29. दांत के दर्द से छुटकारा पाने के लिए अदरक का छोटा सा टुकड़ा चबाएं। दर्द तुरंत दूर हो जाएगा....!!
[3/27, 5:49 PM] Saفदર: Ginger Massage best for Kidney failure, dialysis patients.
Thiruvananthapuram: India is gifted with rich sources of traditional medicine which require documentation, conservation and scientific validation. This ginger therapy was followed from the book, Ayurveda Secrets of healing by Maya Tiwari. This was introduced by S. Pari, a software engineer,for his father G. Shanmugam who suffered from kidney failure. The post on youtube claims that it restored the failed kidney function to the normal level and he stopped dialysis.

Procedure for Ginger Massage

1. Take 125 g of washed ginger and cut them into pieces and grind in a mixie.

2. Put this crushed ginger in a white cloth and tie it.

3. Boil about 3 litres of water. When bubbles come, put the cloth tied ginger into the boiled water. Close the hot pot with a plate.

4. Keep the stove in sim (low flame) for 20-30 minutes.

5. Put off the stove and leave the pot in the closed condition for 5 minutes.

6. Bring the ginger water pot near the patient and ask the patient to lie down on his stomach exposing the back. (Stomach down posture)

7. Soak a small Turkish  towel (Bath towel) in the hot ginger water, squeeze it partially and spread the towel over the lower portion of the patient’s back.

8. Remove the towel when it cools (or dried) out to warm stage and squeeze it into another vessel. Again soak it in the hot ginger water and put it on the patient’s back.

Please note every time before putting the towel on patient’s back, close the ginger vessel immediately to avoid loss of heat.

9. Repeat the above steps 7 & 8 till the water becomes warm for about 20-30 minutes.

10. When the massaging is over, wipe the back and gently rub the massaged area with 4 -5 drops of Gingili oil (Sesame Oil).

11. Discard the used ginger and water.

Advised to monitor Urea, Creatinine, Hemoglobulin level in Blood every month.
Monitor also the Colour, Odour and Volume of Urine.

Your urine output will increase and clinically you feel energetic too
We will appreciate if you circulate this to others, if found useful

This is a non-profit service disseminated by Shanmugam Foundation and for further details contact by email at ginger.uses@gmail.com, curetrust@gmail.com. V.P. Elayapari : 9360009019. Kindly call after 09.00 p.m. Indian Standard time.

*Forwarded as Received*
 https://youtu.be/ymsg0kS-0pQ
[4/11, 9:05 AM] Saفदર: *MEDICAL FITNESS*
*PREVENTION IS* *BETTER THAN CURE*

_MEDICAL FITNESS_

           *BLOOD PRESSURE*
          ----------
120/80 --  Normal
130/85 --Normal  (Control)
140/90 --  High
150/95 --  V.High
----------------------------

           *PULSE*
          --------
72  per minute (standard)
60 --- 80 p.m. (Normal)
40 -- 180  p.m.(abnormal)
----------------------------

          *TEMPERATURE*
          -----------------
98.4 F    (Normal)
99.0 F Above  (Fever)


*BLOOD GROUP COMPATIBILITY*

What’s Your Type and how common is it?

O+       1 in 3        37.4%
(Most common)

A+        1 in 3        35.7%

B+        1 in 12        8.5%

AB+     1 in 29        3.4%

O-        1 in 15        6.6%

A-        1 in 16        6.3%

B-        1 in 67        1.5%

AB-     1 in 167        .6%
(Rarest)



*Compatible Blood Types*

O- can receive O-

O+ can receive O+, O-

A- can receive A-, O-

A+ can receive A+, A-, O+, O-

B- can receive B-, O-

B+ can receive B+, B-, O+, O-

AB- can receive AB-, B-, A-, O-

AB+ can receive AB+, AB-, B+, B-, A+,  A-,  O+,  O-

This is an important msg which can save a life! A life could be saved...
What is ur blood group ?
Share the fantastic information..

*EFFECT OF WATER*                  
 We Know Water is 
       important but never 
       knew about the 
       Special Times one 
       has to drink it.. !

       *Did you  ?*

  Drinking Water at the 
       Right Time  
       Maximizes its 
       effectiveness on the 
       Human Body;

         1 Glass of Water 
              after waking up -
              helps to 
              activate internal 
              organs..

         1 Glass of Water 
              30 Minutes   
              before a Meal - 
              helps digestion..

        1 Glass of Water 
              before taking a 
              Bath  - helps 
              lower your blood 
              pressure.

        1 Glass of Water 
              before going to 
              Bed -  avoids 
              Stroke  or Heart 
              Attack.

      'When someone 
       shares something of 
       value with you and 
       you benefit from  it, 
       You have a moral 
       obligation to share
[4/12, 1:48 PM] Saفदર: Any Cancer Patient who has annual income less than 3 lakhs can have free treatment in Prince Aly Khan Hospital mumbai .... pls forward to needy patient...
*Vanita shewale* 9930457203.
Pls pass it  on to people suffering from cancer. Your effort may help someone.
[4/18, 5:59 PM] Saفदર: In a nutshell 
2 -3 tb spoon olive oil before bed(1week) and 1 hr before morning breakfast (life time) 
*Reduces* -sugar, leg's bone pain, Hot/Cold feet prob

Sleep for least 6-7 hrs/ day to reduce heart attack. 

Stop drinking diet soda and products containing slow poison *Aspartame* artificial sweetner causing M S.
Multiple scelorydis.
[5/7, 12:07 AM] Saفदર: *हाथ की पांच उंगलिया*

हमारे हाथ की पांचो उंगलिया शरीर के अलग अलग अंगों से जुडी होती है | इसका मतलब आप को दर्द नाशक दवाइयां खाने की बजाए इस आसान और प्रभावशाली  तरीके का इस्तेमाल करना करना चाहिए | आज इस लेख के माध्यम  से हम आपको बतायेगे के शरीर के किसी हिस्से का दर्द सिर्फ हाथ की उंगली को रगड़ने से कैसे दूर होता है |

हमारे हाथ की अलग अलग उंगलिया अलग अलग बिमारिओ और भावनाओं से जुडी होती है | शायद आप को पता न हो, हमारे हाथ की उंगलिया चिंता, डर और चिड़चिड़ापन दूर करने की क्षमता रखती है | उंगलियों पर धीरे से दबाव डालने से शरीर के कई अंगो पर प्रभाव पड़ेगा |

*1. अंगूठा*
*– The Thumb*
हाथ का अंगूठा हमारे फेफड़ो से जुड़ा होता है | अगर आप की दिल की धड़कन तेज है तो हलके हाथो से अंगूठे पर मसाज करे और हल्का सा खिचे | इससे आप को आराम मिलेगा |

*2. तर्जनी*
*– The Index Finger*
ये उंगली आंतों  gastro intestinal tract से जुडी होती है | अगर आप के पेट में दर्द है तो इस उंगली को हल्का सा रगड़े , दर्द गयब हो जायेगा।

*3. बीच की उंगली*
*– The Middle Finger*
ये उंगली परिसंचरण तंत्र तथा circulation system से जुडी होती है | अगर आप को चक्कर या  आपका जी घबरा रहा है तो इस उंगली पर मालिश करने से तुरंत रहत मिलेगी |

*4. तीसरी उंगली*
*– The Ring Finger* 
ये उंगली आपकी मनोदशा से जुडी होती है | अगर किसी कर्ण आपका मनोदशा अच्छा नहीं है या शांति चाहते हो तो इस उंगली को हल्का सा मसाज करे और खिचे, आपको जल्द ही इस के अच्छे नतीजे प्राप्त हो जयेगे, आप का मूड खिल उठे गा।

*5. छोटी उंगली*
*– The Little Finger*
छोटी उंगली का किडनी और सिर के साथ सम्बन्ध होता है | अगर आप को सिर में दर्द है तो इस उंगली को हल्का सा दबाये और मसाज करे, आप का सिर दर्द गायब हो जायेगा | इसे मसाज करने से किडनी भी तंदरुस्त रहती  है |

पोस्ट अच्छी लगे तो कम से कम अपने मित्रो और परिचित तक भेजे और स्वस्थ भारत के निर्माण मैं अपना पूर्ण योगदान दे।

🌸 धन्यवाद 🌸
[5/7, 9:31 AM] Saفदર: Encourage your parents and senior citizens to practice this ""Chair Suryanamaskara""  12 times daily. This will improve their overall health, reduce joint stiffness,  improve lung capacity, strengthen the knees and muscles, reduce age related issues such as acidity and gas etc. It's very mild but effective in a long run and very much sustainable. Its also doable and beneficial for people with knee problems and those who find difficult to walk.👇
[5/7, 9:31 AM] Saفदર: *Rujuta Diwekar* is the highest paid *dietician* in India. She is the one who took care of *junior Ambani* to lose 108 kgs. 
*Her advice to diabetics*:

1. *Eat fruits grown locally* ..... Banana, Grapes, Chikoo, Mangoes. All fruits have FRUCTOSE so it doesn't matter that you are eating a mango over an Apple. A Mango comes from Konkan and Apple from Kashmir. So Mango is more local to you. 

*Eat all the above fruits in DIABETES as the FRUCTOSE* will eventually manage your SUGAR

  2. Choose Seed oils than Veggie oils. Like choose ground nut, mustard, coconut & til. *Don't choose chakachak packing oils*, like olive,  rice bran etc 
*Go for kachchi ghani oils than refined oils* 

  3. Rujuta spends max time in her talks talking about GHEE and its benefits.
*Eat GHEE daily*. How much GHEE we should eat depends on food. Few foods need more GHEE then eat more and vice versa. Eat ample *GHEE. It REDUCES cholesterol*.

  4. *Include COCONUT.* Either scraped coconut over food like poha, khandvi or chutney with idli and dosa 
Coconut has *ZERO CHOLESTEROL* and it makes your WAIST SLIM 

  5. *Don't eat oats, cereals for breakfast*. They are packaged food and we don't need them.  Also they are tasteless and boring and our day shouldn't start with boring stuff. 
Breakfast should be poha, upma, idli, dosa, paratha 

  6. Farhaan Akhtar's New ad of biscuits - fibre in every bite... Even ghar ka kachara has fibre, likewise oats have fibre. Don't chose them for fibre. *Instead of oats, eat poha, upma, idli, dosa* 

  7. *No JUICES till you have teeth* in your mouth to chew veggies and fruits

  8. *SUGARCANE is the real DETOX* . Drink the juice fresh or eat the SUGARCANE 

  9. For pcos, thyroid - do strength training and weight training and avoid all packaged food 

10. *RICE - eat regular WHITE RICE. NO NEED of Brown rice.* Brown rice needs 5-6 whistles to cook and when it tires your pressure cooker, then why do you want to tire your tummy. 

A white rice is hand pounded simple rice 

*Rice* is not high is GI INDEX.  Rice has mediun GI index and by eating it with daal / dahi / kadhi we bring its GI index further down 
If we take _ghee over this daal chawal then the GI INDEX is brought further down._
*B.* Rice has some rich minerals and you can eat it even three times a day 

11. How much should we eat - *eat more if you are more hungry,* let your stomach be your guide and vice versa 

12. We can *eat rice and chapati together* or only rice if you wish. It depends on your hunger. *Eat RICE in ALL THREE MEALS without any fear.*

13. Food shouldn't make you scared like eating rice and ghee. *Food should make you FEEL GOOD* 

14. *NEVER* look at *CALORIES*. Look at *NUTRIENTS*

15. *No bread, biscuits, cakes, pizza, pasta* 

16. Ask yourself is this the food my Nani & Dadi ate?  If yes then eat without fear. 

17. Eat as per your season. *Eat pakoda, fafda, jalebi in monsoon*. Your hunger is as per season. Few seasons we need fried food so eat them. 

18. When not to have chai - tea - don't drink tea as the first thing in morning or when you are hungry. Rest you can have it 2-3 times a day and with sugar 

19. *NO GREEN tea please.* No green, yellow, purple, blue tea. 

20. Eat *ALL* of your *TRADITIONAL* foods. 

21. Strictly *NO* to packaged foods / drinks.

22. *Exercise / Walk* 
 to digest & stay healthy.

http://m.hindustantimes.com/health-and-fitness/nutritionist-rujuta-diwekar-on-why-you-shouldn-t-skip-rice-ghee-and-sugar/story-AYmmiMAULc1Kd7gnagcZGJ.html

Forwarded as received
[5/21, 9:25 PM] Saفदર: WAX IN STOMACH:

Varun, an IT professional , was finding himself with an upset stomach every night. While normal medical checks revealed nothing wrong in him, deeper probes revealed the reason – his stomach was collecting significant amounts of wax. And doctors identified the villian – the ordinary disposable paper cups he used for drinking his tea at his office pantry.Disposable paper cups have become quite popular in office pantries due to the convenience it offers. What many overlook is the fact that these paper cups are coated with a tiny layer of wax, which is essential to prevent water from seeping into the paper. When very hot liquids are pour over this cup, the paper cups wax may disintegrate and a little maycome off, which will promptly be sent along with the drink into our stomachs! While our body can discard minor amounts, over the long-term, it does become aproblem.So what can be done about it? You can try to bring your own glass cups. Glass is one of the least reactive materials in the world (remember acids are stored in glass vessels, blood samples are collected in glass plates – these are for a good reason). But glass does have the problem of breaking easily, so it requires good care. Ceramic cups are probably the best bet. Of course, you can also use your ordinary stainless steel glass, but never use plastic ones – they are harmful, and its dangers are even worse than wax.

PLEASE DO NOT USE DISPOSABLE CUPS (Plastic or paper) for hot drinks like tea, coffee and milk.

Share if you care.
[5/21, 9:25 PM] Saفदર: *साडेतीन मिनिटे*

डॉक्टरांनी सांगितलेले -
ज्यांना अगदी  सकाळी अथवा रात्री झोपेत असताना  लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना -

प्रत्येकाने  अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती  रात्रीच मृत्यू पावल्या. अशा व्यक्तींच्या बाबतीत आपणास नेहमी ऐकायला येते की कालच तर मी त्याच्याशी बोललो,  हा असा अचानक कसा वारला  ? याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री बाथरूमला जायला उठता तेव्हा तुम्ही ताबडतोब जाता.  आपण जेव्हा एकदम उभे राहतो तेव्हा मेंदुला रक्त पुरवठा होत नाही. ही साडेतीन मिनिटे अतिशय महत्त्वाची का असतात  ? मध्यरात्री जेव्हा तुम्ही त्वरित  लघवी करण्यासाठी जागे होता तेंव्हा तुमचा ई.सी.जी. चा पॅटर्न बदलू शकतो. कारण एकदम उभे राहिल्याने मेंदूत रक्त पोचत  नाही व त्यामुळे ह्रदयक्रिया बंद पडते. साडेतीन मिनिटाचा सराव हा यावर उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे 

1) झोपेतून उठतेवेळी पहिला अर्धा मिनिट गादीवर पडून राहा

2) पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा

3) त्यानंतर पुढील अडीच मिनिटे गादीच्या काठावर बसून दोन्ही पाय खाली सोडा.

साडेतीन मिनिटानंतर तुमचा मेंदू रक्तावीना राहणार नाही व ह्रुदय क्रिया बंद पडणार नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची संख्या देखील कमी होईल. 

आपल्या परिचयातील स्नेहीजनांना या उपायाने लाभ व्हावा म्हणुन हा संदेश अधिकाधिक प्रसारित करा. 
🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹
        आपला हितचिंतक
[5/26, 8:33 PM] Saفदર: 🍚चीनी बनाने की सबसे पहली मिल अंग्रेजो ने 1868 मेँ लगाई थी ।उसके *"पहले भारतवासी शुद्ध देशी गुड़🌰 खाते थे और कभी बीमार नहीँ पड़ते थे"* 

चीनी एक जहर है जो अनेक रोगों का कारण है, जानिये कैसे...
ⓐⓡⓐ
(1)-- चीनी बनाने की प्रक्रिया में गंधक का सबसे अधिक प्रयोग होता है । गंधक माने पटाखों का मसाला
ⓐⓡⓐ
(2)-- गंधक अत्यंत कठोर धातु है जो शरीर मेँ चला तो जाता है परंतु बाहर नहीँ निकलता ।
ⓐⓡⓐ
(3)-- चीनी कॉलेस्ट्रॉल बढ़ाती है जिसके कारण हृदयघात या हार्ट अटैक आता है ।
ⓐⓡⓐ
(4)-- चीनी शरीर के वजन को अनियन्त्रित कर देती है जिसके कारण मोटापा होता है ।
ⓐⓡⓐ
(5)-- चीनी रक्तचाप या ब्लड प्रैशर को बढ़ाती है ।
ⓐⓡⓐ
(6)-- चीनी ब्रेन अटैक का एक प्रमुख कारण है ।
ⓐⓡⓐ
(7)-- चीनी की मिठास को आधुनिक चिकित्सा मेँ सूक्रोज़ कहते हैँ जो इंसान और जानवर दोनो पचा नहीँ पाते ।
ⓐⓡⓐ
(8)-- चीनी बनाने की प्रक्रिया मेँ तेइस हानिकारक रसायनोँ का प्रयोग किया जाता है ।
ⓐⓡⓐ
(9)-- चीनी डाइबिटीज़ का एक प्रमुख कारण है ।
ⓐⓡⓐ
(10)-- चीनी पेट की जलन का एक प्रमुख कारण है ।
ⓐⓡⓐ
(11)-- चीनी शरीर मे ट्राइ ग्लिसराइड को बढ़ाती है ।
ⓐⓡⓐ
(12)-- चीनी पेरेलिसिस अटैक या लकवा होने का एक प्रमुख कारण है।
ⓐⓡⓐ
(13) कृपया जितना हो सके, चीनी से गुड़ पे आएँ ।
अच्छी बातें, अच्छे लोगों, अपने मित्र , रिश्तेदार और ग्रुप में अवश्य शेयर करे ।।
⇩⇩⇩
[5/26, 8:38 PM] Saفदર: *स्वयंपाक घरासाठी 166 टिप्स* 

१. हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
२. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्याि खुसखुशीत बनतील.
३. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
४. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.
५. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
६. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
७. डाळिंबीची उसळ शिजत असतांनाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबया आख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही,तसेच डाळिंबया शिजाण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.
८. सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
९. साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
१०. वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.
११. वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंबया पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात. (नीट शिजत नाहीत, तर दाणे टचटचीत रहातात)
१२. पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात किंवा कॅरीबॅगेत घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.
१३. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली, तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचेही पुष्कळ फायदे आहेत.
* वजन कमी करण्यास मदत होते.
* मधुमेह नियंत्रणात राहतो.
* कोलेस्टेरॉल कमी होते.
* पचनास मदत होते.
* छातीतील जळजळ कमी होते.
* काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयुक्त.
* बाळंतिणीचे दूध वाढते.
* महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राखते.
* भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर.
* सौंदर्य प्रसाधन म्हणूनही वापरले जाते.
* केसांच्या समस्येवर उपयुक्त.
१४. कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यांत चिमूटभर मीठ टाकले व दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहातात.
१५. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ येते. अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून २-३ वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम पडतो.
१६. डोसा कुरकुरीत (क्रिस्पी) होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवतेवेळी तांदळात १ चमचा साबुदाणा व एक चमचा हरभर्यामची (चण्याची) डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत , म्हणजे डोसे छान , मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी पीठ भिजवतेवेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात.
१७. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते.
१८. ब्रेडक्रंप्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हन मधे घालून कडक करावेत आणि मग ब्रेडक्रम्प्स बनवावेत. बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात.
१९. चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते.
२०. कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे १५ मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते.
२१. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रिज मधे ठेवल्यास चांगली टिकते.
२२. आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे कराव त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.
२३. हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो.
२४. टोमॅटो प्यूरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेउन ते गॅसवर पांच मिनीटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून मिक्सर मधे प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रिज मधे ठेवावे. ७-८ दिवस झकास टिकते. (व्हिनेगर नसल्यास टोमटोची ही प्यूरी फ्रिजरमधे हवाबंद डब्यात ठेवावी)
२५. रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोन तासातच लाडू वळता येतात.रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा.
२६. मिक्सरच्या ग्राइन्डरमधे वेलदोड्यांची पावडर करतांना कितीही फिरवला तरी बारिक होत नाही,म्हणून आख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतुन टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइन्डरमधे फिरवले तर त्यांची पटकन बारिक पावडर होते व वासही छान येतो.
२७. बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. मधे एकदा उलट-पालट करायचे. (खालची बाजु वर). मग फ्रीज मध्ये ठेवुन द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात.
२८. बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.
२९. बेसन व रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या १/३ तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात.
३०. लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मूलांना पाव-भाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते.
३१. घरी कढवलेले तुप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर, कढवताना त्यामधे एक कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कढवुन झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण टाकायचे. गरम असतानाच.
३२. फोडणीनंतर आमटीवर / मिसळीच्या रशयावर तर्री / तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर (चिमुटभर) घातली की आमटीला / रश्य्याला तेलाचा तवंग येतो..
३३. अर्धबोबडे दाण्याचे कुट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे नका घालू. थोडे थोडे दाणे घालून (म्हणजे साधारण मुठभर एकावेळी ) दोन-तीन वेळा ऑन ऑफ करत फिरवले तर अर्धबोबडे दाण्याचे कुट मिळेल.
३४. भाजलेल्या दाण्याची साले काढू नयेतच. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अॅणन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे सालं खावीत.
३५. कापल्यावर सफरचंदाला थोडसं मीठ चोळलं तर काळं न पडता तसंच रहातं सफरचंद.
३६. आप्प्यांच्या पिठात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पेपात्राला चिकटतही नाहीत.
३७. घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात) चिरलेला कांदा+ तिखट + मीठ + गोडा मसाला+ कोथिंबीर घालून मस्त तोंडीलावणे तयार होते. पोळी/ भाकरीबरोबर झक्कास व झटपट!! यालाच गोळा-वरण म्हणतात..
३८. उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर , हरवी मिरची , मीठ , चाट मसाला , १ चमचा धण्या-जीर्याचची पूड, दोन चमचे तांदळाचं पीठ घालून ,थोडे पोहे व दही घालून तास-दोन तास भिजवून ठेवायचे अणि त्याचे वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालिपीठं लावायची.
३९. ज्यांना लसुणचा स्वाद आवडतो, त्यांच्यासाठी – नेहमीची फोडणी करुन त्यात लाल तिखट टाकुन लसुण पेस्ट टाकायची, मग वरुन मोकळा केलेला भात घालुन परतायचा. 
४०. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायमच मंद आचेवर तापवायचं. तापवलं की संपूर्ण झाकायचं नाही, थोडीशी फट ठेवायची. आणि ते दूध खोलीच्या तापमानाला आलं की फ्रिजमध्ये टाकायचं, ४-५ तासात सायीचा थर अजून जाड होतो.
४१. दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचे वाटण लावायचे, अगदी मस्तच लागते ही बंगाली पद्धतीची भाजी.
४२. इडली-डोशाचे पीठ जर पीठ नियोजित वेळेआधी फर्मेंट झाले (म्हणजे इडली/डोसा करायला अजून बराच वेळ आहे) तर त्यात मीठ घालून ढवळून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवावे.
४३. साबुदाणे धुवुन, त्यात साबुदाण्याच्या वर एक पेर (बोटाचे) गरम पाणी घालून रात्रभर भिजवावेत ,
किंवा निम्मे दूध, निम्मे पाणि घालून भिजवावेत.
४४. लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा --साले लवकर सुटतात !
४५. उकळतानां दुध घातल्यानंतर चहा उतु जाऊ नये म्हणून त्यात गाळणं घालून ठेवावे... चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर जात नाही.
४६. मूळव्याध: पांढरे तीळ कच्चे मिक्सरवर बारीक करणे; १ मोठा चमचा दह्यात ही पूड घालून सकाळी ऊठल्यावर खाणे.८ दिवसात बरे वाटते.आहार तिखट नसावा.
४७. वड्या झाल्याचे ठोक ताळे म्हणजे कढई चा तळ दिसायला लागला, मिश्रण उलथन्या वरून एकादमात पडले कि वडी झाली असे समजावे.
४८. दम्यासाठी मुलांना पण चालेल असे औषध; पिंपळाची वाळलेली साल कुटून वस्त्रगाळ करणें. कोजागिरीला शरदाच्या चांदण्यात दुधात १ मोठा चमचा ही पूड घालून ठेवणे.पहाटे हे दूध पिणे.बरे वाटते.
४९. आठ दिवस सुरणाची भाजी खाल्याने मूळव्याध कायमची गायब होऊ शकते.
५०. नवजात बालकांना जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी थोडे थोडे तोंडावते न देता पोटावर चोळत राहिले तरी आराम पडू शकतो.
५१. अत्यंत लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी महत्वाची टिप :
साबुदाणे भिजवताना पाण्यात चार मोठे चमचे ताक व लागेल एवढे मीठ घालावे. खिचडी फोडणीला घातल्यानंतर पांच मिनिटांत तय्यार होते. गॅसजवळ उभे राहून दहा बारा वेळा ढवळले असता बघता बघता खिचडी फुलुन येते. वेळेच्या आधी गॅस बंद करावा कारण गरम भांड्यात ती शिजतच असते.
५२. नेहेमी ची कांदा टोमाटो ची कोशिंबीर ,कोथिंबीर,जरा तिखट सर --त्या मध्ये चीज किसून घाला मस्त लागते.
५३. नेहेमीची केळ्याची शिकरण --पण त्यातील एखादे केळे मिक्सर मध्ये पेस्ट केले आणि नारळाच्या दुधात शिकरण केली -सोबत जायफळ ,वेलची चा स्वाद ,--आणि शाही पणा साठी केशर सिरप ,बदाम काप/पूड ,पिस्ता काप (ऐच्छिक )—की झाली शाही शिकरण!!
५४. नेहेमी चे साखर घालून दुध --त्यात बदाम पावडर,केशर सिरप,काजू पावडर ,पिस्ता काप, वेलची /जायफळ स्वाद --शाही मसाला दुध !
५५. डोसा क्रिस्पी होण्यासाठी भिजवताना तांदळात १ चमचा साबुदाने व एक चमचा चण्याची डाळ घालावी, मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी तांदळात थोडे मेथी दाने घालावे, छान मऊ होतात.
५६. मुठभर कुरमुरे घालून वाटल्याने पण इडल्या हलक्या होतात आणि एक टेबलस्पून लोणीही घालावे.
५७. केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी ४-५ दिवस जास्त टिकतात. आपण केळी एकाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवली तरी ही वरुन जरी काळी दिसली तरी आत उत्तम रहातात .....किमान ४,५ दिवस !
५८. अॅासिडीटी वर एक अगदी सोप्पा उपाय. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. झाले, एका दिवसात अॅसिडीटी बरी होते.
निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावायची चुन्याची ट्यूब आणून रात्री तांब्याभर
पाण्यात पिळायची व ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. हीच ती निवळी.
५९. पुर्याए खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळतांना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
६०. प्लॉवर शिजवतांना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पाधारा शुभ्र व तजेलदार रहातो.
६१. ब्रेडक्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाईस च्या ऐवजी टोस्ट किवा कडक पाव वापरा ! एकदम फाईन ब्रेडक्रम्स होतात.
६२. हिरव्या मिरच्या विकत घेताना (जाड्या /लांब मिरच्या ) बरोबर थोड्या तिखट छोट्या मिरच्या पण घ्या कारण कधी कधी मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात --त्या वेळेला आपला अंदाज चुकतो --त्या वेळेला या तिखट मिरच्या कामाला येतात .- मिरची तिखट निघाली तर ती मिठा बरोबर चुरडून घालू नका --तिचा तिखट पणा वाढतो -मीठ वेगळे घाला आणि मिरच्या चे तुकडे वेगळे घाला --भाजीत/आमटीत घालणार असल्यास मोठे तुकडे घाला आणि जास्त उकळू देऊ नका काढून टाका.
६३. कोथिंबीर घेताना तिची मुळे ताबडतोप कापून टाका -बरेच दा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळच्या ठिकाणी सडलेली असते -जर मुळे कापली नाहीत तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते.
६४. कोथिंबीर च्या काड्या आणि पाला वेगळा निवडून ठेवा . काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाण्या एव्हडे त्यांचे बारीक तुकडे करून ठेवा . आणि ते एखाद्या बिन झाकणाच्या डब्यात ठेऊन फ्रीज मध्ये एक दोन दिवस ठेवा म्हणजे सुखून जातात .नंतर झाकण लावून ठेवा बरेच दिवस टिकतात , या काड्यांनाच जास्त चव आणि स्वाद असतो . बारीक कापलेल्या काड्या फोडणी मध्ये ,चटणी करताना वापरा,फक्त डेकोरेशन साठी पाला बारीक चिरून वापरणे चांगले.
६५. अमूल बटर पेक्षा अमूल लाईट वापरणे चांगले --प्रकृती साठी आणि खिश्या साठी !--चवीत फारसा फरक नाही.
६६. दुध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्या मध्ये सोडा किवा साखर घालून ठेवा ( सोड्या पेक्षा साखर बरी ) (मात्र चहा /कॉफी साठी वापरायचे असेल किवा दुधाचा गोड पदार्थ करायचा असेल (खीर) तर ही दुध टिकवण्यासाठी अगोदर घातलेली साखर विचारात घ्या)
६७. कॉफीप्रेमींसाठी :इंस्टंट कॉफी व साखर यांच्या मिश्रणावर एखादा चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावं... दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं.सुंदर स्वाद व फ्लेवर येतो.
६८. इंस्टंट कॉफी , साखर आणि दुधाची पावडर मिक्सर मध्ये बारीक/एकजीव करा ! कपात घेऊन त्यावर गरम पाणी / दुध घालून ढवळा.
६९. बेसन लाडू करताना बेसन चांगले भlजावे,साखरेचे प्रमाण बरोबर असावे,साखर जास्त झाल्यास मिश्रण चिकट होते त्या मुळे लाडू घश्याला चिकटतो.
७०. शंकर पाळे कुरकुरीत होण्या साठी २वाटी मैदा असेल तर १/४ वाटी corn flour किवा बदामाची बारीक केलेली पावडर वापरावी .
७१. चिवडा कमी तेलकट करण्य साठी तो olive oil मध्ये बनवावा किवा ५० degree ला ओव्हन मध्ये १/२ तास ठेवावा.
७२. साबुदाण्याची खिचडी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट झाल्यावर त्यात २ चमचे दुध घालावे.
७३. शिरा आणि लाडू करताना पाणी किवा साखरेत थोडे तूप घालावे ,त्यामुळे पदार्थ मऊ होतो .
७४. पोहे करतानाच त्यात वाटी भर चुरमुरे भिजवून घालावेत त्यामुळे पोहे मुलायम मसाल्याचा वास व ताजेपणा टिकून रहाण्यासाठी बरणीत / डब्यात मसाला होतात व थंड झाल्यावरही वातड होत नाहीत .
७५. भाजी,डाळी , कडधान्ये व पुलाव करताना त्यात पुदिन्याची पाने घालावी त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते .
७६. भरतेवेळी मसाल्यात मधून मधून हिंगाचे खडे ठेवावेत.
७७. खमण ढोकळा कूकरमध्येसुद्धा करता येतो.फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा व ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.
७८. चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
७९. चकली भाजणीसाठी वापरायच्या सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.
८०. आपल्याला आवडत असल्यास आपण उकडीच्या मोडकांच्या सारणांत काजू-बदामांचे पातळ काप घालू शकतो.
८१. तळणीचे मोदक करतांना पारीचे पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्याेचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
८२. तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
८३. पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत. ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्तवेळ तळल्याने जळणार नाहीत.
८४. आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण-भाताचे त्यात गव्हाचे,डाळीचे पीठ,तिखट,मीठ,हळद जिरेपूड,चिरलेला कांदा,लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते.
८५. रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपण सकाळी फोडणीचा भात करतो त्यावेळी जर मेतकूट हाताशी असेल तर भातात ते वापरता येईल.फोडणीत काजू घातले तरी चालतील.त्याखेरीज राजमा, मटार, गाजराचे तुकडे, फरसबी इ. भाज्या घालूनही भाताला वेगळेपण आणता येईल.मेतकूटामुळे भाताला पिवळसर छान रंग येतो व त्यामुळे फोडणीत हळद घातली नाही तरी चालते.
८६. गुळाच्या पोळ्या करतेवेळी पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात आही असे झाले तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
८७. ३-४ दिवस लिंबे ताजी रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरावीत.
८८. पाहुण्यांसाठी किंवा पार्टीसाठी पचडी करायची असेल तर आधीपासून फक्त पचडीतील घटक भाज्या चिरून ठेवाव्यात. पचडीत लिबाचा रस,साखर,मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी करून ठेवली तर ती पांचट व पाणीदार व बेचव लागते,त्यावर हा उत्तम उपाय आहे.
८९. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.
९०. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.
९१. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इ. भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.
९२. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.
९३. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
९४. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.
९५. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.
९६. गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.
९७. सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
९८. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
९९. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.
१००. पराठ्यांसाठी पीठ भिजवतांना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे जास्त व मस्त खुसखुशीत होतात.
१००.कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापराल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत.
१०१. बर्या च जणांना कढीपत्ता उपमा /पोहे खाताना तोंडात आलेला आवडत नाही ,चिवड्यातसुद्धा नाही आवडत.आमटी/कढी /सांबर /रसम या मध्ये देखील नको ,अश्या वेळी कढीपत्ता पाने स्वरुपात न घालता अखंड कधीपत्त्याचा टाळा घाला आणि अश्या लोकांच्या वाट्यात तो येणार नाही हे बघा (काढून टाकून ), -खरे म्हणजे कढी पत्त्याला खूप आयुर्वेदिक महत्व आहे आणि तो चावून खावा असे सांगितले जाते --असो ! -कढी पत्ता हा फोडणी मध्ये शेवटी घालावा आणि गॅस बंद करावा --कढी पत्ता जळू /करपू देऊ नये --आणि जरी तो नंतर काढून टाकला (अख्खा टाळा) तरी स्वाद फोडणी मध्ये मुरतोच . आणि हा काढून टाकलेला टाळा नंतर आमटी /कढी /सांबार /रसम उकळत असताना त्यात घालावा --फोडणी पेक्षा उकळलेला कढी पत्ता जास्त स्वाद देऊन जातो.केरळीय लोक कढी पत्ता कधीच फोडणी मध्ये घालत नाहीत ,कायम उकळताना अक्खा टाळा घालतात.
१०२. खास टोमॅटो टिप्स : टोमॅटोचे वरचे साल काढण्यासाठी ५-१० मिनिटे टोमॅटो गरम पाण्यात ठेवावा, साल चटकन निघते. टोमॅटो जर जास्त मऊ /लिबलिबीत झाले असतील तर एका भांड्यात गार पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून व त्या पाण्यात टोमॅटो रात्रभर ठेवा,सकाळी टोमॅटो टणक व ताजे झालेले दिसतील.
१०३. कापून फोडी करून ठेवलेले सफरचंद काळे/तपकिरी पडू नये म्हणून ते मिठाच्या गार पाण्यात ठेवावे.
१०४. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.
१०५. सूके गोटाखोबरे तूरडाळीत खुपसून ठेवले तर बरेच दिवस छान टिकते खराब होत नाही.
१०६ रस्सा भाज्या जास्त मीठ पडल्यामुळे खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारटपणा कमी होतो.
१०७. लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.
१०८. कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.
१०९. बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्यात चिमुटभर हळद घालावी.
११०. हिंगाचा वास टिकवा म्हणून हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.
१११. वर्षाचे डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ,तांदूळास बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे .(मेडीकलच्या दुकानात पार्या्च्या गोळ्या मिळतात त्या ठेवल्या तरी चालते पण त्या फारच विषारी असल्याने डाळ तांदूळ वापरावयास काढतेवेळी त्यात त्या गोळ्या आल्यात कां ते पाहून काढून टाकाव्यात)
११२. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.
११३. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकण्यास मदत होते.
११४. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही.
११५. पुर्यांशसाठी कणीक भिजवतांना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुर्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
११६. रात्री छोले भिजत घालतांना जर त्यांत मूठभर हरभरता डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात.
११७. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
११८. कढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ती बराच दिवस टिकतात.
११९ गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून,मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.
१२०. कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी दररोज बदलावे.
१२१. पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
१२२. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोनचिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साले लवकर सुटतात.
१२३. भजी,पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजावताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे.
१२४. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
१२५. भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
१२६. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
१२७. पुदीना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात ,पाणी-पुरीचे पाणी करतेवेळी उपयोगी पडतो.
१२८. एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
१२९. पावसाळयात मिठाला पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
१३०. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
१३१. शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
१३२. फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
१३३. आपण दररोज ठराविक भांड्यात आपण चहा करतो. त्यास पडलेले चहाचे डाग जात नाहीत. म्हणून ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
१३४. पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
१३५. जर हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असेल तर चणा डाळीचे (बेसन) पीठ चोळावे आणि साबण लावून हात धुतल्यानंतर वास जातो.
१३६. ताक आंबट असल्यास त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे. आंबटपणा कमी होईल.
१३७. ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
१३८. ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
१३९. कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
१४०. कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
१४१. भाकरीचे पीठ जुने झाल्यास विरी गेल्याने भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी कडकडीत पाण्यात भाकरीचे पीठ भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.
१४२. पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा होतात.
१४३. हिवाळयात डोश्याचे पीठ आंबवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.
१४४. लसूण किंचित गरम केला तर पाकळ्यांची साल लवकर सुटते.
१४५. हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.
१४६. कापलेले सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावावा.
१४७. लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राय पॅन मधे कढवावे. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.
१४८. लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरल्यास खव्यासारखी चव येते.
१४९. वड्या करताना मिश्रण जास्त सैलसर झाले तर त्यांत मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
१५०. करंजी, शंकरपाळी, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो साज्क तुपाचे मोहन वापरावे त्यामुळे पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
१५१. अनारसे तुपात टाकल्यानंतर विरघळू लागले तर मिश्रणात थोडी तांदळlची पीठी मिसळlवी.
१५२. अनारसे तळताना जर अनारशांना जाळी कमी पडत आहे असे वाटले खसखशित थोडी पिठीसाखर घालून त्यावर अनारसा थापावा.
१५३. घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे किंवा अद्याची टरफले ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
१५४. घराच्या सगळ्या कोपर्याकत बोरिक अॅासिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या व झुरळे येणार नाहीत.
१५५. मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राईंड कराव.
१५६. कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
१५७. आलं फ्रीज मध्ये ठेवलं तरी बऱ्याचवेळा खराब होतं . ते चांगलं रहावं म्हणून त्याची माती चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून टाकावे , नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत वाळवावे (अगदी कोरडे करायचे नाही ) आणि झिप लॉक पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे . महिनाभर सहज टिकतं.
१५८. पावसाळ्यात दमट हवेमुळे नमकीन (फरसाण ) मऊ पडतं आणि त्यामुळे कोणीही खायला तयार नसते , अशा वेळी त्याचा वापर करून नमकीन चे कटलेट करावे . छान लागतात.
१५९. कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर त्यात एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरणार नाही.
१६०. मशरूम (अळिंबी) हे एखाद्या स्पंज सारखे असल्याने पाण्यांत घालून धुतले तर पाणी शोषून घेतात,म्हणून
मशरूम स्वच्छ करतेवेळी एखाद्या ओल्या मऊ सुती कपड्याचा वापर करुन हळुवारपणे फक्त पुसून घ्यावेत.
१६१. चिवड्यासाठी पोहे चाळून घ्यावेत म्हणजे चुरा राहणार नाही. चिवड्यासाठी पोहे भाजताना पटकन जळतात / करपतात व त्यामुळे चिवड्याला जळका / करपट वास येतो. हे टाळण्यासाठी पोहे काळजीपूर्वक मंद आंचेवर भाजावेत व प्रत्येक वेळी पोहे भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती कोरड्या सुती फडक्याने स्वच्छ पुसून घेऊनच मगच दुसरे पोहे भाजावेत.
१६२. आळूच्या पानांचे वाफवलेले रोल / वळकटी गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभरात हवी तेव्हा अळुवडी तळून खाता येते.
१६३. कारल्याच्या लोणच्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरावी, फिकट पोपटी रंगाची मिरची लोणच्यास विशेष चव तर देत नाहीच शिवाय लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
१६४. जर स्वच्छ व शुद्ध बर्फ हवा असेल तर बर्फाच्या ट्रेमध्ये बर्फ होण्यासाठी घालायचे पाणी आगोदर उकळून व गार करून घ्या.
१६५. मुंग्यांचा त्रास होत असेल तर काकडीची साले (मुंग्यांना काकडी आवडत नाही) मुंग्या जेथून येवात त्या बिळाजवळ ठेवा.
१६६. कपड्याला लागलेला च्युईंगम काढण्यासाठी,धुवायला टाकण्यापूर्वी तो कपडा एक तास फ्रिजरमध्ये ठेवावा.
[5/29, 10:58 PM] Saفदર: Kudos 
V1 jointment  Tab n ointment.
Www.teleone.in
Dr. Priyanka 
09311150150 to order.

Govt regtd/approved
Rs 5 - 1 tab

Rheumatoid arthritis
Ads on Buzz 10.45 pm 
CCRS snd CSIR प्रमाणीत
[6/17, 8:21 PM] Saفदર: एक विशेष जानकारी 

            फ्री 

राजस्थान में उदयपुर शहर से बीस किमी दूर उमरड़ा एक गांव है ,वहां पर एक पैसिफिक नाम का होस्पिटल है जहां पर हर तरह की बीमारी का निशुल्क ईलाज व आपरेशन किया जा रहा है ,चाहे इलाज एक रूपये से दस लाख रूपये तक का ही क्यों ना हो ,पूर्णरूप से निशुल्क है ,वहां मरीज़ के साथ मरीज की देखभाल करने वालो को रहने व खाने पीने की व्यवस्था भी निशुल्क है ।
कृपया आपके पास जितने भी ग्रुप हो उनमे शैयर करे ताकि सभी बीमार भाई बहनों को  सही व निशुल्क इलाज का भरपूर फायदा पहुंचे।
और जानकारी के लिये 
इस 8384969595 वाटसप नम्बर पर सम्पर्क करें।

सभी को जानकारी देना
भी एक बहुत बड़ा धर्म का कार्य है ,कृपया इस धर्म के कार्य को करके पुण्य कमाएँ । पेसिफिक होस्पिटल में हर  तरह की बिमारी का निशुल्क इलाज व आपरेशन किया जा रहा है , अधिक से अधिक बीमार भाई बहन लाभ लेवे।
वहां एक रूपये से करोड़ रूपये तक का इलाज पूरा निशुल्क है ,आपरेशन भी निशुल्क है !
〰〰〰〰〰〰
पुर्ण जानकारी नीचे  पढ़ें

पेसिफेिक इंस्टीट्युट आफ मेडिकल सांईसेज
〰〰〰〰〰〰
Pacific institute of Medical Sciences
{मेडिकल काउन्सिल आफ इण्डिया के द्वारा मान्यता प्राप्त}
〰〰〰〰〰〰
विश्व प्रसिद्ध चिकित्सकों द्वारा अन्तराष्ट्रिय स्तर की चिकित्सा सेवाएँ
〰〰〰〰〰〰
अम्बुआ रोड़ ,गांव उमरड़ा, तहसिल गिर्वा, उदयपुर 313015(राजस्थान)
〰〰〰〰〰〰
भर्ती, जांच, चिकित्सा, आपरेशन, जेनेरिक दवाईंयाँ निशुल्क उपलब्ध हैं।
〰〰〰〰〰〰
*आधुनिकतम उपकरण
*विश्वसनीय जाँच
*दवाईंया निशुल्क
*सभी आपरेशन निशुल्क
*सभी तरह की जाँचे निशुल्क
〰〰〰〰〰

*ओपीडी सुविधा
*चिकित्सा सुविधा,
*वार्ड/आंतरिक सुविधा,
*माईनर /मेजर ओटी
*फिजियोथेरेपी
*प्रयोगशालाएं
*ईसीजी सेवांए
*फार्मेसी सेवाएँ
〰〰〰〰〰〰
{24 घण्टे इमरजेन्सी सेवांए
प्रतिदिन 8 से 10 आपरेशन
रविवार छोड़कर}
〰〰〰〰〰〰
:~होस्पिटल के 
सम्पर्क नम्बर:~
09352054115
09352011351
09352011352
〰〰〰〰〰〰
कृपया सभी ग्रुपों में शैयर किजिए ।
〰〰〰〰〰〰
[6/18, 4:49 PM] Saفदર: Careful with FORTIS Hospital.  message
 from Ashok Chavan, Khargar, Navi Mumbai !


Dear friends,


 I am narrating the real incident of cheating and misguidance by the  top and famous hospital at Mumbai.
This happened to my elder brother at Fortis Hospital at Vashi Mumbai.
Iniitially we took him to a nearby small hospital for checkup where   we were advised to shift him to a nearby Fortis Hospital where all facilities of MRI and other tests are available and accordingly we shifted him to Fortis Vashi Mumbai in an unconscious stage.

Initially  they asked us to deposit a sum of rupees 100000 as advanced and immediately he was shifted to Intensive Care Unit for detailed examination of his unconsciousness.  To our surprise none of the doctors were able to diagnose the cause of problem and for 8 days he was kept in Intensive Care Unit advising us that his condition is still not out of danger.  All his tests including the bone marrow test were done at heavy price and a windpipe was inserted through his throat up to the lungs so the patient was made incapable of speaking  and was totally dependent at the mercy of attending doctors. we were allowed to see the patient only once in 24 hours and he was found unconscious all the time.

 After 8 days of treatment with no result we got suspicious and consulted one  of our family neurologist and on his advice we arranged for visit of senior Neurologist from Lilavati Hospital to examine the patient.

 On the 9th day when I informed Fortis Hospital doctors that I have arranged for for a visit of a senior Neurologist from Lilavati Hospital to examine the patient they got disturbed  and  to our  surprise by the afternoon his wind pipe was removed and the patient was allowed to gain consciousness.
He was shifted to a private ward on the same day and a physiotherapist was called  to start minor exercises. Ultimately  he was discharged  in another 2 days and we were told that his ammonia levels were high so he lost consciousness  and  instead of treating ammonia  they kept him unconscious by  administering a dose of tranquilizers  in ICU for 8 days.
This is the way these big hospitals treat the patient with the intentions of earning huge amount of money. ultimately we end up paying around 500000 rupees towards the cost of 8 days of ICU charges and other unwanted tests which were done by the Hospital in the name of diagnosing the disease.

I am sharing my experience with all of you with this clear intentions that please do not fall prey in the hands of these big hospitals as they have clear intentions of looting and cheating the patients.  I have got all documentary evidences and proofs in my records which clearly shows the carelessness and the greedy attitude of the Hospital.

Request all to share this msg in all your groups so that these big hospitals are exposed and they stop cheating us.

Ashok Chavan, Kharghar.
[6/27, 8:41 PM] Saفदર: 🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯


होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.

कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो. 


सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.


अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.


धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.


आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.


विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.

बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे.  सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.


🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७


विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.


कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.


याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.


आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते.

🙏🙏🙏🙏

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा ।
[7/14, 5:35 PM] Saفदર: ☔ *स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

*हा उपाय करा* 👇🏻👇🏻

✅ कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.

✅दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.

✅ या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.

✅  *दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.*

नको ते मेसेज सर्वच शेअर करतात. हा कामाचा मेसेज जरूर शेअर करा.
[7/14, 5:35 PM] Saفदર: *खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे*🦀
 ’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !

मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.

१) *मधूमेहींसाठी फायदेशीर* - 
खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम  आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.

२) *कॅन्सरचा धोका कमी होतो* -
खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. परिणामी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. त्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणार्‍या घटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास मदत करतात.

३) *हृद्यविकाराचा धोका कमी होतो* - 
खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्‍या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

४) *त्वचाविकारांपासून सुटका होते* -
खेकडे खाल्ल्याने अ‍ॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांबरोबरच डॅडरफचादेखील त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे त्वचाविकारापासून बचाव होण्यास मदत होते.

५) *रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते* - रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी आवश्यक असणार्‍या व्हिटामिन बी12 चा खेकड्यांमध्ये मुबलक साठा असतो. तसेच यामुळे अ‍ॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. खेकड्यातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरातील रक्तभिसरण्याची प्रकिया सुधारण्यास मदत करतात.

६) *वजन घटवण्यास मदत करते* - 
चविष्ट असले तरीही खेकड्यांमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हांला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात असणे फायदेशीर ठरते.

७) *रक्तदाब नियंत्रणात राहतो* - 
खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलेटसचे संतूलन राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात.

८) *सांधेदुखी कमी होते* - 
खेकडे हे सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
----------++++-------++++-------
*डाॅ. भूषण सोहनी. ( एम.डी.)*

,,________________________
[7/18, 4:08 PM] Saفदર: Please make time to read, very useful.

Parsees (A sect in India) used to take their Dead & lay them to rest @ huge 'Wind Towers' (round structures that Look like Giant Water reservoirs, but open to the air)...The Parsees never buried their dead, nor burned them.  They leave them to the Birds of Prey (Vultures) to be eaten thus completing the Life Cycle..
Around 10 years ago, it was noticed that the Birds are dying off. Not many of them were left to consume the dead bodies (which started rotting away)...So, the Parsees had to change this mode of dealing with their dead.. BUT, they wanted to know why a Custom that survived for hundreds of years, had to be suspended?!!

They did Autopsies on Dead Birds (they were dying in huge numbers)..What was the Culprit??? PARACETAMOL (PANADOL)...!!   People started consuming pain-killers a decade ago, Panadol STAYS in the Liver for a Long Time...It ultimately accumulated in the Birds' systems & they could not cope with it! 

Interesting to know...  

PANADOL 

My husband was working in a hospital as an IT engineer, as the hospital is planning to set up a database of its patients and he knows some of the doctors quite well. The doctors used to tell him that whenever they have a headache, they are not willing to take PANADOL / PARACETAMOL. 

In fact, they will turn Herbal Medicine or find other alternatives. This is because Panadol is toxic to the body, and it harms the liver. According to the doctor: Panadol will remain in the body for at least 5 years.....!! 

And according to the doctor, there was an air-hostess who consumed lots of Panadol as she needed to stand all the time and work under lots of pressure. She's now in her early 30's, and she is undergoing kidney cleaning (DIALYSIS) every month.

Whenever we have a headache, that's because it is due to the electron / Ion imbalance in the brain.   Some alternative solution to cope with headache is to Drink lots of water. 

Another method will be to submerge your feet in a basin of warm water so that it brings the blood pressure down from your throbbing head. 

As Panadol is a pain killer, the more Panadol you take, the lesser would be your threshold for pain (your endurance level for pain). We all will fall ill as we age. 
Imagine that we had spent our entire life popping quite a substantial amount of Panadol (Pain Killer), when you need to have a surgery or operation, you will need a much more amount of general anaesthesia. 

The thought is scary enough to turn me to Herbal Medicine or other healthier alternative. Value your health, value your life, THINK TWICE before you easily pop that familiar pill into your mouth again. 

Please don't take PANADOL always and try to send this e-mail to people you care.
In India it is sold as CROCIN or METACIN.
The post is big but worth reading
[7/18, 4:08 PM] Saفदર: *Hats off to the Doctor who wrote this in his clinic for his patients*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

My *expectations* fr!om my *patients*.

■ Please bring your *old medical records* but *don't bring* your *opinion* about your old doctor... I am *no better* than him/her...

■ Wait *patiently* in the *queue*...

■ My phone is for *EMERGENCY*...

■ If you want, please do *wish* me when u meet me in a marriage or birthday party or a hotel but *don't* discuss your health problems there also...

■ Dont *praise* me that I saved you, because I didn't do anything *extra*, it's my *duty to treat*... It is *God* who heals, but when there is a *complication* please *understand* it's also *His wish*... Many complications, adverse effects of drugs are *not* my work... It's sometimes *your own body* which responds in a *peculiar* way...

■ If you are *not happy* with my work, *go away* to my *brother* or *sister* colleague, don't just *waste* your time...

■ Take my advice, *don't read internet* and *decide* about your *treatment*, I *don't* repair my computer seeing instructions on internet, so also you *can't* get treatment on *Google*...

■ Come *prepared* with your complaints... I am happy if you *write and bring* especially *points* and I can answer your points *well*...

■ *Don't answer your mobile* in *my cabin*, keep it on *SILENT mode* and *LISTEN to* me...

I end acknowledging that I am called a *_Doctor_ only because of you*... When you are in my cabin, you are only my *"Patient "* and *NOT* an *Officer* or *Minister* or *Media Man* or *Teacher*
and in the end I *remind* you that I too am a *_Human Being_* like you...

*Thank You*...
[7/18, 4:08 PM] Saفदર: *Delicious Home Made Food - Lunch Services in Mumbai + Supporting a Poor family*

There is a family of 3 Members living in a rented house, Single Mother with 2 Teenager Daughters who are struggling badly, both the daughters had left their schooling also because of financial & other issues. 

As I know them very closely & visit thier house very often the lady & her elder daughter has a very good hand in making delicious food. I have told her to start tiffin services for the people working in offices, all the initials investment has been provided by me. 

*Hygiene, Quality, Taste & Services all in affordable rates, Please don't enrol just on sympathy* 

Tiffin Services would be in range in between 50 - 80 Rs per Lunch depending varieties of food, it includes delivery cost also which would be done by Dabbewala or Delivery boys. It would be well packed in Plastic lick lock containers.

I) *Roti & Bhaji=50*
1) 4 Roti
2) Bhaji

II) *Veg Lunch Tiffin=65*
1) 2 Roti
2) Bhaji
3) Rice
4) Dal
5) Salad
6) Papad & Pickle

III) *Non Veg Lunch Tiffin=80*
1) 2 Roti
2) NVeg Curry/Gravy/Salan
3) Rice
4) Dal
5) Salad
6) Papad & Pickle

*Below are the pics of the Tiffin & bag in which it will be served.*

Anyone interested can please fill this form & try this services for at-least 1 week & then if you wish then you can continue for rest of the time. If you have any queries you can call me on *Nazir Shaikh - 9819493215* as I am the one who is initially executing the whole plan, once all is streamlined I will delegate all the work to her family.

*Please share it with others*

https://goo.gl/xYqeif
[7/24, 11:50 AM] Saفदર: ❗❗अवश्य वाचा 👇 ❗❗


*मोबाईल मध्ये जितके नम्बर आहेत ... त्या सर्वाना  न  विसरता पाठवा* 🙏 🙏


*बदलापूर*, ठाणे, परेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, 
जळगाव आणि पुणे 
येथे जनरिक मेडिकल चालु झाले आहे. 
गरिबांसाठी महागाचे औषधे स्वस्तात  मिळणार. 
जनरिक मेडिकल याचा फायदा असा की उदा. एखाद्या इंजक्शन ची किंमत 
६०००/- असेल ते आपणास १७५० रू पर्यंत मिळेल.



*चिंतामणी जेनरिक मेडिकल स्टोअर्स*
शॉप नं १३, सिद्धिविनायक टॉवर, फिश मार्केट जवळ
बदलापूर पूर्व
7720053643/42

# आधार मेडिकल 
शॉप नो.७, श्रीनिवास बिल्डींग
किसन नगर नं ३, भटवाडी
ठाणे (पश्चिम) - ४००६०४
फोन नं ०२२-२५८०५४५४/६९४४५४५४
Mail id-aadhar.thane@gmail.com

# जनसेवा मेडिकल
पोलिस स्टेशन जवळ, सुर्यनगर, विक्रोळी (प.) मुंबई 84
फोन - 022 60225959
9594426554

■ SK फारमासुटीकल आणि सर्जीकल, 
रुम नंबर 2, तळ मजला, शिवसाईराज 
सोसायटी, जी.डी.अंबेकर मार्ग, 
भोईवाडा नाका, परेल (प), मुंबई :४०००१२
संपर्क: shyam.eskay@gmail.com
फोन क्रमांक : ७४९८५२०७०६ & ०२२२४१३८२२४

■ होप speciality फार्मा,
Old Building 2A/2, 
S.S.Wagh Marg, Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East), मुंबई - 14.
*hspmumbai@gmail.com*
फोन : 9224247365, 9022247365,
022- 24147365.

■ पत्ता - खेमानंद फार्मा .
एल २६ १/३, कामगार नगरच्या समोर, 
खेमानंद बारच्या बाजूला, SG बर्वे मार्ग, 
कुर्ला. मुंबई - ४०००२४.
khemanandpharma @gmail. 
com
फोन क्रमांक : ०२२ २५२७७२७३.

■ जनाधार मेडिकल स्टोर्स 
शॉप नं. S-२५ 
डिलाईट को ऑप हाऊसिंग सोसा. लि. 
विक्रम आपार्टमेंट; मणेकलाल इस्टेट; 
LBS मार्ग समोर. घाटकोपर (वेस्ट).
मुं. ८६. टेलीफोन- २५०२२४३४.

■ जीवनदायी मेडिकल स्टोर्स अपना 
बाजार के बाजू में, जवाहरलाल नेहरु 
रोड, मुलुंड (पश्चिम). मुंबई - 80.
टेली. 9821489651.

■ यश फार्मा, शाप क्र ९, आरोग्यम् 
हास्पिटल, स्टार कालनी, सागांव, 
मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व, 
संपर्क- मनीष भानुशाली- ९७०२५२०८००, 

■ पत्ता - ओम मेडिकल,
श्री.ओमकारेश्वर मन्दिराजवळ,
जळगाव.
मोबाइल नं. 9823989353.

■ पत्ता - रतना परमा मेडिकल स्टोअर्स. 
गाळा नं- 1, राम मंदिर जवळ.
पुणे - 411 009 .
मोबाईल नं . 9860695004.

■ पत्ता – YASH MEDICAL AND GENERAL STORES.
129A+193 SHANIWAR PETH,
VIR MARUTI CHOWK.
PUNE - 411030 .
MOBILE NO . 9850929663.
[8/16, 5:23 PM] Saفदર: *बर्फ के ये 10 फायदे जानकर चौंक जाएंगे आप*

*1-कड़वी दवाई खाने से पहले मुंह में बर्फ का टुकड़ा रख लें, दवाई कड़वी ही नहीं लगेगी।*

*2- यदि आपने बहुत ज्यादा खा लिया है और खाना पच नहीं रहा, तो थोड़ा-सा बर्फ का टुकड़ा खा ले। खाना शीघ्र पच जाएगा।*

*3- यदि आपके पास मेकअप का भी समय नहीं है या आपकी त्वचा ढीली पड़ती जा रही है तो एक बर्फ का छोटा-सा टुकड़ा लेकर उसे किसी कपड़े में (हो सके तो मखमल का) लपेट चेहरे पर लगाइए। इससे आपके चेहरे की त्वचा टाइट होगी और यह टुकड़ा आपकी त्वचा में ऐसा निखार ला देगा जो और कहीं नहीं मिलेगा।*

*4- प्लास्टिक में बर्फ का टुकड़ा लपेटकर सिर पर रखने से सिरदर्द में राहत मिलती है।*

*5- यदि आपको शरीर में कहीं पर भी चोट लग गई है और खून निकल रहा है तो उस जगह बर्फ मसलने से खून बहना बंद हो जाता है।*

*6- कांटा चुभने पर बर्फ लगाकर उस हिस्से को सुन्न कर ले, कांटा या फांस आसानी से निकल जाएगा और दर्द भी नहीं होगा।*

*7- अंदरुनी यानी गुम चोट लगने पर बर्फ लगाने से खून नहीं जमता व दर्द भी कम होता है।*

*8- नाक से खून आने पर बर्फ को कपड़े में लेकर नाक के ऊपर चारों और रखें, थोड़ी देर में खून निकलना बंद हो जाएगा।*

*9- धीरे-धीरे बर्फ का टुकड़ा चूसने से उल्टी बंद हो जाती है।*

*10- पैरों की एड़ियों में बहुत ज्यादा तीखा दर्द हो तो बर्फ की क्यूब मलने से आराम मिलेगा।*

*अच्छी बातें, अच्छे लोगों, अपने मित्र, रिश्तेदार और ग्रुप मे अवश्य शेयर करे.*
https://www.facebook.com/DrThind-588802504548859/
[8/23, 4:07 PM] Saفदર: Everyone should share this useful information on saving lives! It's a way to do good! 

Please pass this on, as it is not only teach other people, but could save yourself too!

Ways to save a life:

1. Choking - Just lift up your arms.
In New Jersey, US, a 5 years old boy, cleverly saved his grandmother's life, with a very simple method, by raising the arms! 
His 56 years old grandma Dilihua was at home watching TV while eating fruits. 
When she turned her head, a piece of fruit got stuck in her throat. She tried to press on her chest to dislodge it, but it doesn't help. When the boy asked: "Grandma, are you choking?", she could not answer. 
"I think you are choking Grandma, raise your hands, raise your hands."
The Grandma did as he said, and really managed to spit out the fruit! 
Her grandson was very calm, and said it was something he learned in school.

2. Body aches upon waking 
Do you wake up in the morning and find yourself experiencing body aches? Does your neck feel sore and painful? What should you do if you experience these symptoms?
Just lift your feet up!
Pull your big toes outwards, and slowly massage and rotate in a clockwise or counterclockwise direction!

3 Foot cramps
When you have a cramp in your left foot, raise your right arm as high as possible. 
When you have a cramp in your right foot, raise your left arm. This will soothe immediately.

4. Feet numbness
If your left foot becomes numb, swing your your right hand out forcefully.
If your right foot is numb, then swing your left hand.

【Three rescue methods】

1. Half body paralysis (regardless due to brain hemorrhage or clogged blood vessels), half side face drooping. Immediately take a sewing needle and puncture the patient's earlobes at the lowest point, then squeeze out a drop of blood on each side. The sufferer will be immediately cured, and will not have any lasting symptoms.

2. Heart stop due to heart attack. Immediately take off the patient socks, and with a sewing needle puncture each one of the person's ten toes, squeezing a drop of blood out. The patient will then wake up. 

3. When the patient has difficulty breathing, regardless whether due to asthma or acute laryngitis, etc., until they start to turn red, quickly puncture the tip of the nose with a needle and squeeze out two drops of black blood. 

The above three methods are not dangerous at all, and can be performed within 10 seconds. Do a good deed and share it with friends! I did! Not only can you share knowledge, but you could also save a life! 👍👍👍
[8/28, 9:16 AM] Saفदર: *हृदय की बीमारी*

*आयुर्वेदिक इलाज !!*


हमारे देश भारत मे 3000 साल पहले एक बहुत बड़े ऋषि हुये थे

उनका नाम था *महाऋषि वागवट जी !!* 

उन्होने एक पुस्तक लिखी थी

 जिसका नाम है *अष्टांग हृदयम!!* 

*(Astang  hrudayam)*

और इस पुस्तक मे उन्होने ने
 बीमारियो को ठीक करने के लिए *7000* सूत्र लिखे थे ! 

यह उनमे से ही एक सूत्र है !! 

वागवट जी लिखते है कि कभी भी हृदय को घात हो रहा है ! 

मतलब दिल की नलियों मे blockage होना शुरू हो रहा है ! 

तो इसका मतलब है कि रकत (blood) मे acidity(अम्लता ) बढ़ी हुई है ! 

अम्लता आप समझते है !

जिसको अँग्रेजी मे कहते है acidity !! 

*अम्लता दो तरह की होती है !*

एक होती है *पेट कि अम्लता !*

*और एक होती है रक्त (blood) की अम्लता !!*

आपके पेट मे अम्लता जब बढ़ती है !

तो आप कहेंगे पेट मे जलन सी हो रही है !! 

खट्टी खट्टी डकार आ रही है ! 

मुंह से पानी निकाल रहा है ! 

और अगर ये अम्लता (acidity)और बढ़ जाये ! 

तो hyperacidity होगी ! 

और यही पेट की अम्लता बढ़ते-बढ़ते जब रक्त मे आती है तो रक्त अम्लता  (blood acidity) होती !! 

और जब blood मे acidity बढ़ती है तो ये अम्लीय रक्त  (blood) दिल की नलियो मे से निकल नहीं पाता ! 

और नलिया मे blockage कर देता है ! 

तभी heart attack होता है !! इसके बिना heart attack नहीं होता !! 

और ये आयुर्वेद का सबसे बढ़ा सच है जिसको कोई डाक्टर आपको बताता नहीं ! 

क्योंकि इसका इलाज सबसे सरल है !! 

इलाज क्या है ?? 

वागबट जी लिखते है कि जब रक्त (blood) मे अम्लता (acidity) बढ़ गई है ! 

तो आप ऐसी चीजों का उपयोग करो जो क्षारीय है ! 

आप जानते है दो तरह की चीजे होती है ! 

*अम्लीय और क्षारीय !!*

*acidic and alkaline* 

अब अम्ल और क्षार को मिला दो तो क्या होता है ! ????? 

*acid and alkaline को मिला दो तो क्या होता है )?????*

*neutral*

होता है सब जानते है !!

तो वागबट जी लिखते है ! 

*कि रक्त की अम्लता बढ़ी हुई है तो क्षारीय(alkaline) चीजे खाओ !*

तो रक्त की अम्लता (acidity) neutral हो जाएगी !!! 

और रक्त मे अम्लता neutral हो गई ! 

तो heart attack की जिंदगी मे कभी संभावना ही नहीं !! 

ये है सारी कहानी !! 

अब आप पूछोगे जी ऐसे कौन सी चीजे है जो क्षारीय है और हम खाये ?????

आपके रसोई घर मे ऐसी बहुत सी चीजे है जो क्षारीय है ! 

जिनहे आप खाये तो कभी heart attack न आए ! 

और अगर आ गया है ! 

तो दुबारा न आए !!

सबसे ज्यादा आपके घर मे क्षारीय चीज है वह है लौकी !!

जिसे दुधी भी कहते है !!

 English मे इसे कहते है bottle gourd !!! 

जिसे आप सब्जी के रूप मे खाते है ! 

इससे ज्यादा कोई क्षारीय चीज ही नहीं है ! 

तो आप रोज लौकी का रस निकाल-निकाल कर पियो !! 

या कच्ची लौकी खायो !! 
वागवतट जी कहते है रक्त  की अम्लता कम करने की सबसे  ज्यादा ताकत लौकी मे ही है ! 

तो आप लौकी के रस का सेवन करे !! 

कितना सेवन करे ????????? 

रोज 200 से 300 मिलीग्राम पियो !! 

कब पिये ?? 

सुबह खाली पेट (toilet जाने के बाद ) पी सकते है !! 

या नाश्ते के आधे घंटे के बाद पी सकते है !!

 इस लौकी के रस को आप और ज्यादा क्षारीय बना सकते है !

इसमे 7 से 10 पत्ते के तुलसी के डाल लो 

*तुलसी बहुत क्षारीय है !!*

इसके साथ आप पुदीने से 7 से 10 पत्ते मिला सकते है ! 

*पुदीना बहुत क्षारीय है !*

इसके साथ आप काला नमक या सेंधा नमक जरूर डाले ! 

ये भी बहुत क्षारीय है !! 

लेकिन याद रखे नमक काला या सेंधा ही डाले ! 

वो दूसरा आयोडीन युक्त नमक कभी न डाले !! 

ये आओडीन युक्त नमक अम्लीय है !!!! 

तो मित्रों आप इस लौकी के जूस का सेवन जरूर करे !! 

2 से 3 महीने आपकी सारी heart की blockage ठीक कर देगा !! 

21 वे दिन ही आपको बहुत ज्यादा असर दिखना शुरू हो जाएगा !!!

कोई आपरेशन की आपको जरूरत नहीं पड़ेगी !! 

घर मे ही हमारे भारत के आयुर्वेद से इसका इलाज हो जाएगा !! 

और आपका अनमोल शरीर और लाखो रुपए आपरेशन के बच जाएँगे !! 

और पैसे बच जाये ! तो किसी गौशाला मे दान कर दे ! 

डाक्टर को देने से अच्छा है !किसी गौशाला दान दे !! 

हमारी गौ माता बचेगी तो भारत बचेगा !!

आपने पूरी पोस्ट पढ़ी आपका बहुत बहुत धन्यवाद !!

- यदि आपको लगता है कि मेने ठीक कहा है तो आप ये जानकारी सभी तक पहुचाए

 *ॐ नमो भगवते वासुदेवाय* 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[8/30, 12:06 PM] Saفदર: All those who have waded through clogged rain water, please take one single dose of Tab. Doxycycline 200 mg OR Tab. Azithromycin 500 mg
As a prevention for Leptospirosis

- Msg from Dr. Yashwant Gabhale(Sion Hospital)
[9/6, 10:37 AM] Saفदર: Very important message pls inform all you friends and relatives.  Thanks




💥एक विशेष जानकारी💥

 गुजरात मे *पालनपुर* शहर है वहां

 पर एक *hospitalसंजय भाई चोधरी*
 नाम का होस्पिटल है जहां पर हर तरह कि बिमारी का ,
निशुल्क ईलाज व आपरोशन*किया जा रहा है 
चाहै इलाज एक रूपये से दस लाख रूपये तक का ही क्यों ना हो 
पुर्ण रूप से निशुल्क है
 वहां मरिज के साथ मरिज कि देखभाल करने वालो को 
रहने व खाने पिने कि व्यवस्था भी *निशुल्क*है 

कृपया आपके पास जितने भी ग्रुप हो उनमे शैयर करे 
ताकी सभी के बिमार भाई बहनो को  ,
सही व निशुल्क इलाज का भरपुर फायदा पहुंचे ।

सभी को जानकारी देना 
*ये भी एक बहुत बड़ा धर्म का कार्य है* 
कृपया इस धर्म के कार्य को करके पुण्य कमाये  
शहर के एक पेसिफिक होस्पिटल मे ,
हर  तरह कि बिमारी का, 
निशुल्क इलाज व आपरेशन किया जा रहा है 
अधिक से अधिक बिमार भाई बहन लाभ लेवे
वहां एक रूपये से ,
करोड़ रूपये तक का इलाज पुरा निशुल्क है  
आपरेशन भी निशुल्क है
〰〰〰〰〰〰
पुर्ण जानकारी निचे पढ़े

*पेसिफेिक इंस्टीट्युट आफ मेडिकल सांईसेज*
〰〰〰〰〰〰
{मेडिकल काउन्सिल आफ इण्डिया 
के द्वारा मान्यता प्राप्त}
〰〰〰〰〰〰
विश्व प्रसिद्ध चिकित्सकों द्वारा 
अन्तराष्ट्रिय स्तर कि चिकित्सा सेवाएँ
〰〰〰〰〰〰 गठामण गेट *(पालनपुर)*
〰〰〰〰〰〰
भर्ती, जांच, चिकित्सा, आपरेशन, जेनेरिक 
दवाईंयाँ निशुल्क उपलब्ध है
〰〰〰〰〰〰
*आधुनिकतम उपकरण
*विश्वनिय जाँच
*दवाईंया निशुल्क
*सभी आपरेशन निशुल्क
*सभी तरह कि जाँचे निशुल्क
〰〰〰〰〰〰
~*:निशुल्क सुविधाएँ:*

*ओपिडी,
*चिकित्सा सुविधा,
*वार्ड/आंतरिक सुविधा,
*माईनर /मेजर ओटी
*फिजियोथेरेपी
*प्रयोगशालाएं
*ईसिजी सेवांए
*फार्मेसी सेवाएँ
〰〰〰〰〰〰
{24 घण्टे इमरजेन्सी सेवांए
प्रतिदिन 8 से 10 आपरेशन}
〰〰〰〰〰〰  
डाः संजय भाई चोधरी   व 
डाः निलेशजी राजपुरोहित   :~
होस्पिटल के सम्पर्क नम्बर:~
*08867508985*
08867508985
-----
[9/9, 9:18 AM] Saفदર: *'नस' ओळखणारा डॉक्टर*
सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.
कानाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सतीश परळीकर यांना ऐकूच येत नव्हते. उपचारासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय दवाखाने पालथे घातले. स्पेशालिस्ट डॉक्टरही गाठले, पण औषधाची मात्रा काही लागूच पडत नव्हती. अखेर केवळ स्पर्शातून आजाराचे निदान करणाऱया डॉक्टरांचा पत्ता सापडला व ७५ वर्षांच्या परळीकर यांनी थेट नसतज्ञ डॉ.
नारायण कनाल यांचा दवाखाना गाठला. सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिसने त्रस्त असलेल्या परळीकरांच्या नसांवर दाब देत उपचार करीत डॉ. कनाल यांनी चमत्कार केला. परळीकर यांची व्याधी दूर झाली. त्यांना दोन वर्षांनंतर ऐकू येऊ लागले.
वैद्यक शास्त्रातील कायरोप्रॅक्टिक ही जगातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. १८ सप्टेंबर १८९५ या दिवशी जगाला उपयोगी ठरणाऱया कायरोप्रॅक्टिक शास्त्राचा शोध लागला. वांद्रे येथे राहणारे डॉ. कनाल यांनीही या विषयात वैद्यकीय पदवी घेतली. हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल. आपल्या उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत. शस्त्रक्रिया तसेच कोणत्याही औषधाशिवाय रुग्णांना पूर्ण बरे करण्याचा विडाच डॉ. कनाल यांनी उचललेला आहे. शरीरातील नसांवर विशिष्ट दाब देऊन डॉ. कनाल रुग्णांवर इलाज करतात. आजवर डॉ. कनाल यांनी रुग्णवाहिकेतून आलेल्या रुग्णांना आपल्या उपचार पद्धतीतून ठणठणीत बरे करून पाठवले आहे. याशिवाय सिनेकलाकार,राजकीय नेते तसेच क्रिकेटर्स आपली व्याधी दूर करण्यासाठी डॉ. कनाल यांचाच दवाखाना गाठतात.
मानदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, स्लिप डिस्क, हेड पेन, सायटिका, मसलपेन, लेग आणि आम पेन, नी पेन, आरर्थीस्ट, स्पोर्ट इंज्युरी, दृष्टीविकार व पंचनसंस्थेचे विकार यावर कायरोप्रॅक्टिक चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात. केवळ मसाज व नसांवर दाब देऊन मानदुखी, कंबरदुखीच्या व्याधींपासून अनेक वर्षे त्रस्त असलेल्या रुग्णांना डॉ. कनाल यांनी आपल्या उपचार पद्धतीद्वारे दिलासा दिलाय.
रुग्णाचे कोणतेही रिपोर्ट न बघता किंवा कोणतेही औषध न देता अत्यंत अल्प दरात शिवाय गोरगरीबांवर मोफत उपचार करून डॉ. कनाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांसाठी डॉ. कनाल यांनी आजवर अनेकदा वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून मोफत उपचार केलेले आहेत. डॉ. कनाल यांच्या किमयागार उपचार पद्धतीमुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. त्यांच्या उपचाराची संधी आता मुंबईसह ठाणेकरांनाही मिळत आहे. ठाणे तलावपाळी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत मंगळवार, शुक्रवार, रविवार सकाळी ९.३० ते दुपारी १; दादर शिवाजी पार्क येथील मलिक इमारतीत असलेल्या सापळे पॉलिक्लिनिक येथे सोमवार, बुधवार, शनिवार या दिवशी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत तर वांद्रे येथील सेंट मार्टिन्स रोड, महापालिका एच वॉर्डच्या बाजूला असलेल्या डॉ. फारुकी पॉलिक्लिनिक येथे सोमवार ते शनिवारी संध्याकाळी ५ ते ८.३० या वेळेत रुग्णांना उपचार घेता येतील. अधिक माहितीसाठी डॉ. कनाल यांच्याशी ९८२१२६७२६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
[9/9, 11:14 AM] Saفदર: Very important message pls inform all you friends and relatives.  Thanks




💥एक विशेष जानकारी💥

 गुजरात मे *पालनपुर* शहर है वहां

 पर एक *hospitalसंजय भाई चोधरी*
 नाम का होस्पिटल है जहां पर हर तरह कि बिमारी का ,
निशुल्क ईलाज व आपरोशन*किया जा रहा है 
चाहै इलाज एक रूपये से दस लाख रूपये तक का ही क्यों ना हो 
पुर्ण रूप से निशुल्क है
 वहां मरिज के साथ मरिज कि देखभाल करने वालो को 
रहने व खाने पिने कि व्यवस्था भी *निशुल्क*है 

कृपया आपके पास जितने भी ग्रुप हो उनमे शैयर करे 
ताकी सभी के बिमार भाई बहनो को  ,
सही व निशुल्क इलाज का भरपुर फायदा पहुंचे ।

सभी को जानकारी देना 
*ये भी एक बहुत बड़ा धर्म का कार्य है* 
कृपया इस धर्म के कार्य को करके पुण्य कमाये  
शहर के एक पेसिफिक होस्पिटल मे ,
हर  तरह कि बिमारी का, 
निशुल्क इलाज व आपरेशन किया जा रहा है 
अधिक से अधिक बिमार भाई बहन लाभ लेवे
वहां एक रूपये से ,
करोड़ रूपये तक का इलाज पुरा निशुल्क है  
आपरेशन भी निशुल्क है
〰〰〰〰〰〰
पुर्ण जानकारी निचे पढ़े

*पेसिफेिक इंस्टीट्युट आफ मेडिकल सांईसेज*
〰〰〰〰〰〰
{मेडिकल काउन्सिल आफ इण्डिया 
के द्वारा मान्यता प्राप्त}
〰〰〰〰〰〰
विश्व प्रसिद्ध चिकित्सकों द्वारा 
अन्तराष्ट्रिय स्तर कि चिकित्सा सेवाएँ
〰〰〰〰〰〰 गठामण गेट *(पालनपुर)*
〰〰〰〰〰〰
भर्ती, जांच, चिकित्सा, आपरेशन, जेनेरिक 
दवाईंयाँ निशुल्क उपलब्ध है
〰〰〰〰〰〰
*आधुनिकतम उपकरण
*विश्वनिय जाँच
*दवाईंया निशुल्क
*सभी आपरेशन निशुल्क
*सभी तरह कि जाँचे निशुल्क
〰〰〰〰〰〰
~*:निशुल्क सुविधाएँ:*

*ओपिडी,
*चिकित्सा सुविधा,
*वार्ड/आंतरिक सुविधा,
*माईनर /मेजर ओटी
*फिजियोथेरेपी
*प्रयोगशालाएं
*ईसिजी सेवांए
*फार्मेसी सेवाएँ
〰〰〰〰〰〰
{24 घण्टे इमरजेन्सी सेवांए
प्रतिदिन 8 से 10 आपरेशन}
〰〰〰〰〰〰  
डाः संजय भाई चोधरी   व 
डाः निलेशजी राजपुरोहित   :~
होस्पिटल के सम्पर्क नम्बर:~
*08867508985*
08867508985
-----
[9/17, 10:40 PM] Saفदર: आजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी 
अनुलोमीलम 15 मी 
कपालभाती 15 मी 
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा 

आरोग्य संवाद
स्वतः साठी  एवढं  तरी  करा

१)  रिकाम्या  पोटी  हातपाय   प्रेस  करा,  गरम  करा.
२)  भरपूर  टाळ्या  वाजवा.
३)  हातापायाचे  तळवे  जेथे  दुखत  असतील  तेथे  पंपिंग  करून  दाब  द्या.
४)  पायाखाली  लाटणे  घेऊन  त्यावर  तळवे  फिरवा. ( अँक्युप्रेशर  करा )
५)  आठवड्यातून  एकदा  तरी  तेलाने  सर्व  शरीराला  माँलिश  करा.
६)  नियमित  प्राणायाम  करा. ( भस्त्रिका,  कपालभाती  व  अनुलोम  विलोम  )
७)  सकाळी  एक  /  दोन  ग्लास  कोमट  पाणी  प्या.
८)  सकाळी  जास्तच  नाष्टा  करा.  ८  ते  ९  या  वेळेत.
९)  दुपारी  मध्यम  आहार  घ्या.  १  ते  २  या  वेळेत.
१०)  संध्याकाळी  गरज  असेल  तरच  जेवा. किंवा  हलका  आहार  घ्या.  ७  ते  ८  या  वेळेत.
११)  नाभिचक्र  मूळ  जागी  ठेवा.
१२)  पाय  गरम,  पोट  नरम,  डोके  शांत ठेवा.
१३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.
१४)  चौरस  आहार  घ्या.
१५)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  रहा.
१६)  Black  Tea  च  प्या.
१७)  जेवणात  कोशिंबीर  (  कच्चे  )  खा.
१८)  ध्यानधारणा  करा.
१९)  सकारात्मक  वर्तन / विचार  ठेवा.
२०)  सत्य  बोला. समाजसेवा  करा. 
२१)  भरपूर  ऐका  मात्र  कमी  बोला.
२२)  *नैसर्गिक  जीवन  जगा.*
२३)  गरज  असेल  तर  घरगुती औषधे  ( आजीबाईचा  बटवा )  घेणे.
२४)  पोट  साफ  ठेवणे.
२५)  वात,  पित्त  व  कफ  प्रवृत्ती  ओळखून  उपचार  करा.

                          आरोग्य   संदेश    

सकाळी  पाणी,  दुपारी  ताक, संध्याकाळी  घ्या  दुधाचा  घोट,
हिच   आहे   आपल्या   निरोगी   जीवनाची   खरी   नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये 

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर  दुखी 

उपाय

१)  जायफळ  पाण्यात  उगळा  +  तिळाचे  तेल  मिक्स  करा.  नंतर  गरम  करा.  थंड  करून  दुखणा-या  जागी  लावा.
२)  आल्याचा  रस  +  मध  दिवसातून  २/३  वेळा  घ्या.
३)  गरम  पाण्याने  शेक  द्या.
४)  हलका  मसाज  करा.
५)  बर्फाने  शेकवा.
६)  रोज सावकाश  व्यायाम / योगासने करा.
७)  नियमित  प्राणायाम  करा.
८)  प्रथम  तेल  लावा  नंतर श्वास  रोखून  माँलिश  करा.  असा  उपाय  शरीराचा  कोणताही  भाग /  अवयव  दुखत  असेल  तर  नक्कीच  करा. गुण  येतोच.
९)  विश्रांति  घ्या.
१०)  दोन्ही  तळव्यांच्या  मागील  बाजूवर   (अंगठा  व  तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर  करा.
११)  पोट  साफ  राहू  द्या.
१२)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू नका.
१३)  नियमित  सकाळी  कोमट  पाण्यातून  व  संध्याकाळी  कोमट  दुधातून  १ / १ चमचा  मेथी  दाणे  घ्या.

   आरोग्य  संदेश   

व्यायाम  व  अँक्युप्रेशरने  व्हा  सुखी,
माझ्या  सल्याने  थांबेल  कंबर  दुखी.
 मान   दुखी  - - - - -

कारणे  -----

जास्त  थंडीमुळे,  झोपेत  अवघडणे,  लचकणे,  झटकन  वळणे,  डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

उपाय  -----

१)  शेक  द्या. ( गरम  पाणी  /  वाळू  )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा.  नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा.  किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा.
७)  असे  १० / १५  वेळा   रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
८)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा.  
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

           आरोग्य   संदेश     

निरोगी   राहण्यासाठी   द्या  तुम्ही  झोकून.
गुण  येण्यासाठी   मात्र  श्वास  धरा  रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! 
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! 
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. 
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
               
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

  वाईट सवयी नष्ट होतात 

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
     
मन आनंदी होत

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

      
कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

         
 दर्जेदार नातेसंबंध 

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
              
  विचारशक्ती वाढते  

               
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. 

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. 

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल. 
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. 

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची. 

 लिंबाचे 

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.. 

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन.. 

सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल.. 
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत.. 

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत?? 

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो.. 

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.. 

लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.. 

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही?? 

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो.. 

तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.. 

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो??? 

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.. 

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते.. 
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : 

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.. 

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.. 

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.. 

म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा.. 
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..
[9/17, 10:47 PM] Saفदર: *बहुगुणी शेवगा*
भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूमध्ये शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असून यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लोह कॅल्शियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषण रोखण्याकरिता पोषक आहारात केला जातो.
तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ.वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानंाच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.
शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भ्ाूक पूर्ववत व्हावी म्हणून भाजी खावी तसेच शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. ३ केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच १ बाऊल भाजीत आपल्याला आढळते.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेला वेगवेगळी नावे आहेत. जसे मोरंगा;म्हणजे आपला मुंगणा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. आपल्याकडे काही भगात शेवगा देखील म्हणतात. याचेच बॉटनिकल नाव मोलिंगा ओलेयेरा असे आहे. मुंगण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसीड; बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत.
याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते. कुपोषणासारख्या राक्षसावर मात करण्यास हे बहुगुणी झाड ग्रामीण भागातील लोकांना आधारभ्ाूत आहे.
अफ्रिकेसारख्या देशात भ्बळीविरुद्ध लढा देण्याकरिता उत्कृष्ट आहार म्हणून शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया यांचा समावेश करण्यात येतो. तसेच या व्यतीरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्स यासारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणून उपयोगही केला जातो.
वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.
शेवग्याच्या शेंगांच्या काही पाककृती
शेवग्याच्या शेंगांची काठीयावाडी भाजी
ही भाजी काठीयावाड लोकांमध्ये जास्त प्रमाणात बनते.
साहित्य :- शेवग्याच्या ४ शेंगाचे काप, २ ते ३ टोमॅटो, ५ ते ६ लसूण कळ्या, १ इंच आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ कांदे, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट १/२ चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे आणि हिंग, चवीनुसार मीठ, साखर.
कृती :- सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, २ टोमॅटोची प्युरी करून घ्यावी व १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लसूण + आलं+ हिरवी मिर्ची ठेचून घ्यावी. कढईत फोडणीकरिता तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा नंतर त्यात लसूण मिर्ची पेस्ट घालावी व परतून घ्यावी व सर्व मसाले एक-एक करीत घालावे व खमंग भाजून घ्यावेत व त्यांत चिरेलेल टोमॅटो व टोमॅटो प्युरी घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात व चवीपुरते मीठ घालून भाजी परतवून घ्यावी व गरज भासल्यास पाण्याचा हबका देवून मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
शेवग्याच्या शेंगांचा वर्हाडी रस्सा
साहित्य :- शेवग्याच्या शेंगा ४ ते ५, कांदा १ मोठा, लसूण ८ ते १० कळ्या, आलं २ इंच, हिरव्या मीर्च्या ३ ते ४, टोमॅटो १ मोठा आकाराचा, तेल फोडणीकरिता, मीठ चवीनुसार.
वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य :- खसखस १ टे. स्पून, मोठी विलायची १, छोटी विलायची २ नग, जायफळ पाव तुकडा, जायपत्री १ नग, लवंग ५ ते ६, मिरे ७ ते ८, लाल मिर्च्या ५ ते ६, सुके खोबरे १ स्टे. स्पून, २ टे. स्पू. धने पावडर, २ टे. स्पून गरम मसाला, २ टे. स्पून तिखट, १ टी. स्पून हळद, फुटाण्याच्या डाळ्या १ चमचा, कर्णफूल १/२ (अर्धे), तेजपान १-३.
कृती :- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे काप करून घ्यावेत व स्वच्छ पाण्यात घालावे, कांदा चिरून थोड्या तेलावर परतवून घ्यावा व बारीक वाटून घ्यावा, लसूण मिर्ची अद्रक वाटून घ्यावे व टोमॅटो प्युरी तयार करून घ्यावी. वाटणाचा सर्व मसाला थोड्या तेलावर एक-एक करीत भाजून घ्यावा व त्याची पाणी घालून मिक्सरमध्ये मुलायम पेस्ट करून घ्यावी.
कढईत तेल घालून त्यात तेजपान घालावे व लगेचच त्यात वाटलेला कांदा व वाटलेले लसूण अद्रक घालून परतवून घ्यावे व नंतर त्यात मसाल्याचे वाटण घालावे (वाटण जास्त वाटत असल्यास थोडे बाजूला करावे)
वाटण चांगले परतून घ्यावे तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपावडर, गरम मसाला घालून परतवून घ्या व पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ घ्या व नंतर जेवढा रस्सा हवा असेल तितके भाजीत गरम पाणी घाला व भाजी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमा गरम भाजी, भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते.
शेवग्याच्या शेंगांचं पिठलं
साहित्य :- शेवग्याच्या शेंगा २ ते ३ साधारण काप करून, डाळीचे पीठ (बेसन), १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या मीर्च्या, कांदा -१, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी आंबट दही , हळद, तिखट, मीठ, चवीनुसार, तेल फोडणीकरिता.
कृती- थोड्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा वाफवून घ्याव्यात. कढईत तेल फोडणी घालून त्यात मोहरी हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या. त्यात हळद, तिखट, टोमॅटो बारीक चिरून घाला व फोडणी खमंग करून घ्या.
पाण्यातून शेंगा बाहेर काढून फोडणीत घाला व परतवून घ्या. परतल्यावर उरलेले पाणी त्यात घाला. बेसन आणि दही चंागले एकत्र घोटून घ्या व सरसरित करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून बेसन आणि दह्याचे मिश्रण घाला व वाफ घेऊन शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
फोडणीच्या वरणात देखील शेवग्याच्या शेंगा घालून वरण करतात तेही उत्तम आणि पौष्टिक असतं.
शेवग्याच्या पानांच्या काही पाककृती
शेवग्याच्या पानांची भाजी
साहित्य :- शेवग्याची कोवळी पाने (साधारण १ जुडी होईल एवढा पाला) मुगाची डाळ १/२ वाटी, कांदा १, हिरव्या मिर्च्या ३ ते ४, लसूण पाकळ्या ५ ते ६, फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, कोथिंबीर.
कृती – मुगाची डाळ स्वच्छ धुऊन एक ते दीड तास भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बारीक चिरावीत. १ कांदा हीरवी मिर्ची चिरून घ्यावे. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक केलेले लसूण घालून परतून घ्यावा. खमंग परतल्यावर त्यंात मुगाची डाळ, शेवग्याची पाने व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी. गरज वाटल्यास पाणी घालावे व एक वाफ घ्यावी. गरमा गरम भाजी सर्व्ह करताना किसलेले ओले नारळ आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
शेवग्याच्या पानांचे सूप
हे सूप दक्षिण भारतात करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त असते.
साहित्य – शेवग्याची पाने २ वाट्या, शेवगा शेंगेतील दाणे १/२ वाटी, लिंबू , मीठ, साखर, काळीमीरी पावडर चवीनुसार.
कृती – शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यात शेवग्याचे दाणे आणि सात वाट्यया पाणी घालून उकळून व गाळून घ्यावे. पाणी थोडे आटल्यावर चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, काळेमीरे पावडर घालून सर्व्ह करावे.
शेवग्याच्या पानांच्या वड्या
साहित्य :- शेवग्याचा पाला, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची पेस्ट, ओवा, मीठ , हळद, तेल दही.
कृती :- शेवग्याचा पाला बेसन, तांदूळ पीठ, रवा ओवा, हळद तेल मीठ हिरव्या मिर्चीची पेस्ट घालून दही घालून भिजवून घ्यावे. तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. कढईत तेल घालुन तळाव्यात किंवा फोडणी करून परतवाव्यात. ओले नारळ, कोथिंबीर सर्व्ह कराव्यात.
 
October 14, 2016 
[9/17, 10:56 PM] Saفदર: शेवगा(शास्त्रीय नाव:मॉरिंगा ओलेफेरा)भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी.उंचीपर्यंत वाढतो.शेवगा ही खाद्य भाजी आहे.शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते.याची पानं,फुलं,फळं,बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.
.
बहुगुणी शेवगा !
शेवग्यासारखं दुसरं औषधी आणि "सद्गुणी‘ झाडं दुसरं
नाही!
पानं, फुलं, फळं, बिया, मुळं, साल...असं आपलं अक्षरशः
सर्वस्व शेवगा समर्पित करत असतो.
एकेका झाडाचा उपयोग , जीवसृष्टीतलं महत्त्व आणि
सद्गुण पाहिले, तर प्रश्न पडतो, की बदाम, शंखपुष्पी,
ऑस्ट्रेलियन आकेशिया यांसारख्या कुचकामी परकीय
झाडांची लागवड आणि जोपासना करण्यापेक्षा
युगान्युगं आपल्याबरोबरच विकसित झालेल्या,
सदासर्वकाळ जीवसृष्टीला उपकारक ठरलेल्या,
आपल्याच मूळ-मातीतल्या वृक्षांची जोपासना आपण
का करत नाही? त्यांची जोपासना तर दूरच; पण या
आपल्या मूळ निवासी झाडांकडं आपलं दुर्लक्षच झालं
आहे. हे असं का झालं असेल? कदाचित मेकॉलेच्या
शिक्षण पद्धतीनं झापडबंद, अचिकित्सक वृत्तीचा हा
परिणाम असेल; परंतु यातल्याच एका झाडानं माझं लक्ष
वेधून घेतलं.
झाडाच्या पानांपासून, सालीपासून, बियांपासून ते
मुळापर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त उपयुक्त आहेत या
झाडाच्या. हे झाड म्हणजे शेवगा.
अरे, आपल्याला सहज कुठंही दिसणार शेवग्याचं झाड
इतकं उपयोगाचं आहे? लगेचच रोपवाटिकेतून शेवग्याची
पाच रोपं आणली आणि घराभोवती लावली. वर्षभरात
ही झाडं 10 ते 15 फूट उंच वाढली. वर्षा-दीड वर्षात
याला फुलं, शेंगा लागल्या. कोणतीही विशेष काळजी
न घेता. मूळचं भारतातलं आणि आफ्रिका खंडातलं हे झाड
आता उष्ण, दमट हवामान असणाऱ्या सर्वच प्रदेशांत
आढळून येतं.
भारतीय आयुर्वेदानुसार 300 प्रकारच्या आजारांवर औषध
म्हणून याचा उपयोग होतो. मधुमेह, मूतखडा यांपासून ते
हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये याचा
प्रभावी उपयोग होतो. याची पानं , फुलं, फळं, बिया
अशा सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात .
साल आणि मूळ यांचा उपयोग औषधात होतो. त्यांचे तंतू
काढता येतात. बियांपासून निघणारं "बेन ऑइल‘ ऑलिव्ह
ऑइल इतकंच महत्त्वाचं आहे. एक प्रकारचा डिंकही या
झाडापासून निघतो. त्याचा उपयोग गोंद
बनविण्यासाठी होतो.
शेवग्याची पानं ः शेवग्याच्या पानांची भाजी करतात.
लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर
करतात.
शेवग्याची फुलं ः शेवग्याच्या फुलांची भाजी करतात.
"चायनीज सॅंडविच फ्लॉवर‘ म्हणून जो पदार्थ बाजारात
विकत मिळतो , तो म्हणजे आपल्या शेवग्याचीच
वाळवलेली फुलं आणि कळ्या असतात!
शेवग्याची फळं ः शेवग्याची फळं म्हणजेच शेंगांची
भाजी केली जाते. तिचा स्वाद काही औरच! शेंगांचं
पौष्टिक सूपही बनवलं जातं. हे सूप हृदयरोगावर आणि
वजन नियंत्रित करण्यासाठी खूपच गुणकारी आहे. काही
ठिकाणी कोवळ्या शेंगा नुसत्याच खाल्ल्या जातात
किंवा इतर भाज्यांत टाकल्या जातात. काही
ठिकाणी शेवग्याच्या बिया भाजून खाल्ल्या जातात.
बियांचं तेलही काढलं जातं.
शेवग्याची मुळं कोशिंबिरीत वापरली जातात. असे एक
ना अनेक उपयोग आहेत शेवग्याचे. शेवग्याचे शंभरपेक्षाही
जास्त पदार्थ बनवता येतात, याची नोंद आढळते.
शेवग्याचे एवढे सारे पदार्थ बनवले जातात; या मागं कारण
आहे आणि ते म्हणजे त्यातली पोषणमूल्यं. मानवी
शरीराला निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वे, लोह,
प्रथिने, खनिजे, कर्बोदके या सर्वच घटकांची आवश्यकता
असते. हे सर्व पदार्थ आपण खात असलेल्या वेगवेगळ्या
पदार्थांतून, अन्नातून शरीराला मिळत असतात.
संशोधनानुसार शेवग्यातल्या पोषक घटकांचं प्रमाण असं
आहे ः
शेवग्यामध्ये,
संत्र्यापेक्षा सात पट अधिक जीवनसत्त्व "क ‘
दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम
गाजरापेक्षा चार पट अधिक जीवनसत्त्व "अ ‘
दुधापेक्षा दोन पट अधिक प्रथिनं
केळीपेक्षा तीनपट अधिक पोटॅशिअम
वरील सर्व पोषकद्रव्यांचा विचार केला, तर मला वाटतं,
रोज एक ग्लास दूध नाही प्यायलं तरी चालेल; पण
शेवग्याच्या पानांची पावडर रोज खावी! कदाचित
हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शेवग्याच्या कॅप्सूल्स
बाजारात आल्या असाव्यात. भारतासारख्या इतरही
विकसनशील देशांमध्ये कुपोषण, बालमृत्यू, लोहाची
कमतरता यांमुळे वाढत्या वयाच्या मुलींमध्ये,
स्त्रियांमध्ये असलेल्या ऍनिमियाचं प्रमाण या सर्वांना
"शेवगा‘ हे अचूक उत्तर आहे. जगातली अर्ध्याहून अधिक
मुलं "अ‘ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अंध होतात.
त्यासाठीही अगदीच नगण्य खर्चात आणि सहज उपलब्ध
होणारा शेवगा हा प्रभावी उपाय आहे. म्हणूनच
आफ्रिकेत त्याला "मदर्स बेस्ट फ्रेंड‘ (Mother`s Best
Friend) असं म्हटलं जातं.
अनेक प्रकारचे आजार हे केवळ दूषित पाणी प्यायल्यामुळे
होतात. जलशुद्धीकरणासाठी शेवग्याच्या बियांची
भुकटी सर्वोत्तम होय. तुरटीप्रमाणे ही भुकटी गढूळ
पाणी निवळवतेच; त्याशिवाय त्यातल्या सूक्ष्म जीव-
जंतूंचाही नाश करते. शिवाय, अतिशय कमी खर्चात.
असं हे बहुगुणी, अद्भुत जादुई (Miracle Tree) शेवग्याचं
झाड ज्यांना शक्य आहे, त्यांच्या परसदारी हवंच हवं.
यासंदर्भात एक समज समाजात रूढ आहे, की शेवग्याचं
झाड दारापुढं लावू नये. बरोबरच आहे. हे झाड अतिशय
ठिसूळ असतं म्हणूनच आपल्या येण्या-जाण्याच्या
रस्त्यात दारापुढं ते लावू नये. इतरत्र लावण्यास काय
हरकत आहे?
शेवग्याबाबतचा हा समजच पुढं अंधश्रद्धेत रूपांतरित
झाला आणि शेवग्याचं झाड परसबागेतूनही हद्दपारच केलं
गेलं. एवढंच नव्हे, तर त्याचं दर्शनही अशुभ मानलं जाऊ
लागलं. परिणामी, एका सद्गुणी झाडाच्या
फायद्यांपासून आपण वंचित राहिलो!
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, की पानं, फुलं, फळं, बिया,
मुळं, साल हे सर्व घटक उपयोगात येणारा, समृद्ध, पोषक
घटकांमुळं कुपोषण आणि ऍनिमिया दूर करणारा, कमी
खर्चात अतिशय शुद्ध पाणी देणारा, सहज वाढणारा,
सदाहिरवागार, वर्षभर फुलं-फळं देणारा,
तापमानबदलास सक्षमपणे तोंड देणारा असा हा जादुई
शेवगा आपल्या घराभोवती असायलाच हवा!
September 12, 2015
[9/30, 10:46 AM] Saفदર: Natural Herbal Medicine

SUBSCRIBE

The Dangerous Effects Of Uric Acid On The Body, And 8 Surprising Foods That Help To Keep Gout In Check

September 22, 2017



Have you ever heard about Gout? You must be aware of arthritis as it has become very common nowadays. Well, Gout is the most painful form of arthritis. The main cause of this painful diseases is an increase in the level of uric acid in the body. Men are more prone to this disease than women. The uric acid level increases in the body mainly due to poor dietary habits. Thus, to prevent this deadly disease you just have to make changes in what you eat.

Let’s know in detail about adverse effects on uric acid on our body, factors which are responsible for the built up of uric acid in our body and how you can control the level of uric acid in your body by simple changes in your diet.

How Uric Acid Affects the Body?
Hyperuricemia is a medical condition in which the uric acid is present in the blood at a high level. This medical condition results in further increase in production of uric acid in your body or sometimes it reduces the removal of uric acid with the help of kidney. When the level of uric acid is too high in the body the crystals of uric acid begin to form in the joint region. The crystals of uric acid trigger pain throughout the body which is termed as gout. These crystals are very heavy as compared to the blood they flow into thus they make deposits all over the body.


Gravity plays its course which pulled the heavy crystals of uric acid to the lower part of our body and often get space between joints of the big toe. Sometimes the uric acid crystals can also form kidney stones. Tophi is another form of uric acid crystals which grows under the skin in any areas of the body, for example- ear. The consist formation of uric acid crystals in the body leads to health issues like hypertension, gouty arthritis, renal failure, and cardiovascular disease.

Normal uric acid levels can be given as:
In adult male body: 3.4–7.0mg/dLIn adult female body: 2.4–6.0 mg/dLFactors That Contribute to a High Uric Acid LevelThese incorporate an eating regimen high in purines, as they are separated into uric acid, abundance liquor utilization, renal inadequacy, stoutness, underactive thyroid, hereditary qualities, endocrine or metabolic conditions like diabetes or acidosis, and certain different maladies.

Certain growths, chemotherapy specialists and different prescriptions, for example, diuretics, might likewise add to it. Working out, fasting and crash eating fewer carbs might raise uric acid levels briefly.

High Uric Acid Levels and Gout are not generally an aftereffect of the sustenances we expand. In some cases, it’s a consequence of the body’s failure to dispose of uric acid for different reasons. In the event that you’ve been influenced by one of the accompanying issues, you’ll have to get legitimate treatment to hold your gout in line:
A few individuals have gout as an after effect of being presented to lead in nature.A few individuals with gout have a chemical abandon that makes it extremely troublesome for the body to separate purines.Individuals who have had an organ transplant are especially helpless.There are a few tips and characteristic cures that can decrease and control uric acid levels. What’s more, appropriate finding and treatment by a healthcare expert are an absolute necessity.

Best Ways to Control Uric Acid Levels

Foods to Avoid
There are certain fruits, vegetables, and legumes which are well known to have a high content of uric acid. You have to avoid intake of such ingredients. You have to be careful from the non-meat products which have a high amount of purines naturally. As such foods contribute the production and creation of uric acid in our blood. Here is the list of legume, fruits, and vegetables which have a high level of uric acid in it.
BananasAvocadoKiwiBeansLentilsPeasMushroomsPineappleMaintain a strategic distance from High-Fructose Corn Syrup
Fructose increments uric acid, so maintain a strategic distance from refreshments sweetened with high-fructose corn syrup and treats and different things that contain this substance. It’s imperative to peruse sustenance bundles deliberately, in light of the fact that HFCS is available in a variety of things, even those that don’t as a matter, of course, taste sweet, similar to bread and certain nibble nourishments.


Maintain a strategic distance from Fried and High Fat Foods
Eating a great deal of soaked fat (this does exclude coconut oil) has been appeared to repress the body’s capacity to handle uric acid.

Take after A Low-Purine Diet
Purines are nitrogen-containing aggravates that separate into uric acid, which increments levels in the body, and are generally found in creature proteins. It is valuable to keep away from creature proteins like meats, organ meats, fish, and poultry. Vegetables, yeast, mushrooms, asparagus and beans are likewise high in purine. Lager is additionally rich in purine.

Foods That Help Lower Uric Acid Levels

High-Fiber Foods
The high fiber foods are likely to lower the uric acid level in the body by absorption and elimination process. Some of the starchy carbohydrates in foods are also useful for such action.

Here is an example of some high fiber and starchy carbohydrates food which you can include in your meal.
PearsApplesStrawberriesOrangesWhole grainsBrown riceWhole grain pastaOatsQuinoaPotato

The regular consumption of green papaya tea is very useful to prevent the increase in the level of uric acid in our body. This cure many gouts related problems very efficiently. The compound papain present in green papaya maintains the alkaline state in the body and also acts as a natural anti-inflammatory agent.

Water


Drinking a lot of water channels uric acid from the body, as it makes the uric acid diluted and fortifies the kidneys to take out overabundance sums through urinal passage.


In addition, drinking sufficient water consistently can decrease the danger of repetitive gout assaults. In a web-based study introduced at the 2009 yearly meeting of the American College of Rheumatology, analysts found that members who drank five to eight glasses of water in the 24-hour period before a conceivable gout assault had a 40% diminished danger of an assault contrasted and the individuals who drank one and only glass of water or less.


One should drink at least 8-10 glass of water every day to keep the body hydrated.

Also, add the fresh juice, soup, leafy vegetables and fruits rich in water content to your diet.

Apple Cider Vinegar


Apple juice vinegar is a characteristic chemical and detoxifier that is great for expelling squanders from the body. It likewise contains malic acid that separates and wipe out uric acid. Apple juice vinegar additionally restores the antacid acid equalization in the body and gives mitigating and cancer prevention agent advantages.


Take 1 tsp of raw and organic apple cider vinegar and add it to 1 glass of water.

Enjoy this drink 2-3 times in a day to keep uric acid content at a low level in your body.

You can progressively expand the measure of apple cider vinegar up to 2 tbsp  for every glass of water and proceed with this cure until there is a reduction in uric acid levels in your body.


Note: The excessive intake of apple cider vinegar drink can reduce the potassium in your body. So, be careful when you take this treatment.


Lemon Juice

Despite the fact that it might appear that lemon juice will make the body more acidic, in reality, it causes a soluble impact and kills uric acid. In addition, its vitamin C content additionally brings down uric acid levels.

Take lemon juice squeezed from 1 lemon and add 1 glass of warm water to it.You should drink this solution on an empty stomach in the morning.Follow this remedy for a 2-3 week every day to get relief from Gout.

Cherries & Tart Cherry Juice

Cherries, dark berries, and tart cherry juice contain chemicals that lessen uric acid levels. In addition, blue and purple-shaded berries contain flavonoids called anthocyanins that lower uric acid and lessen aggravation and solidness.


Eat one some fruits day by day for a couple of weeks, and you can likewise drink maybe a couple containers of tart cherry juice for around four weeks.


Also, include strawberries, blueberries,  tomatoes, bell peppers, and other vitamin C and cancer prevention agent rich products of the soil to your eating regimen.


Baking Soda

Baking soda  is very advantageous for bringing down uric acid levels and lessening gout torment. It keeps up the normal basic parity in the body and makes the uric acid more solvent and simpler to flush out of the kidneys.



Take 1 glass of water and add ½ tsp of baking soda to it.Mix it well and enjoy the drink in the morningYou can drink this solution after every 4 hours.Drink at least 4 glasses of this drink every day for 2 weeks to keep gout at bay.

Note: Do not utilize this cure all the time. Additionally, don’t take this cure in the event that you experience the ill effects of hypertension. Individuals age 60 or more established ought not to drink more than three glasses of this preparing pop arrangement every day.


Olive Oil and Coconut Oil

Most vegetable oils transform into smelly fats when warmed or prepared so you should be staying away from that no matter what. The foul fats decimate the key vitamin E in the body, which is vital for controlling uric acid levels.


Pick frosty squeezed olive oil or coconut oil instead of utilizing vegetable oil, spread or shortening in your cooking and preparing. Olive and coconut oil both stay stable when warmed. Also, they are high in vitamin E and cell reinforcements and have mitigating advantages.


Keep Weight In Check

Individuals who are overweight or corpulent are at more serious danger for creating gout, and getting in shape can hold gout within proper limits.


Decreased Alcohol, Especially Beer

Lager is well known not uric acid, and it ought to totally stay away from to battle gout and high uric acid levels. Wine, be that as it may, shouldn’t increment uric acid on the off chance that it’s devoured in little amounts.


So, isn’t it simple to fight the health issues like Gout caused due to a high level of uric acid? Just a few changes in your diet can actually save you from this deadly disease. Thus, follow the tips given in the article and live your life happily.

HEALING REMEDIES HEALTH HEALTH PROBLEM NATURAL ANTIBIOTICNATURAL CURES NATURAL HERBS URIC ACID

Short & systematic info